नवीन प्रश्न

कुलदैवत माहित नसल्यास काय करावे? open

तुमची कुलदेवता आणि कुलदेवी तुम्हाला माहीत नसली तरी पूजा करताना आपल्या पूर्वजांची मनात प्रार्थना करा. श्राद्ध विधी न चुकता करा. वर्षातून एकदा अन्नदान करा. गाय आणि इतर प्राण्यांना चारा अन्न खाऊ घाला.

पूर्ण वाचा →

पेशवे काळातील प्रसिद्ध न्यायाधीश कोण? locked

पेशवे दरबाराचे न्यायाधीश बाळकृष्णशास्त्री मरण पावल्यावर त्यांची न्यायाधीशाच्या जागी इ. स. १७५९ मध्ये नेमणूक झाली. रामशास्त्री थोरल्या माधवराव पेशव्यास हरेक विषयांत मार्गदर्शन करीत असत.

पूर्ण वाचा →

मराठा साम्राज्याचे पहिले पेशवा पंतप्रधान कोण होते? locked

स. १६७४मध्ये राज्याभिषेकानंतर कारभाराच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमले, आणि त्या मंडळाचा प्रमुख म्हणून मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांना नेमले. असे असले तरीही सोनोपंत डबीर हे पहिला पेशवा असल्याचे मानले जाते.

शिवाजी महाराजांच्या या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते.

1. पंतप्रधान (पेशवा) :

मोरोपंत त्रिंबक

पूर्ण वाचा →

सतराशे 20 मध्ये नियुक्त पेशवे कोण होते? locked

1720 मध्ये नियुक्त पेशवे कोण होते?
बाळाजी बाजीरावांचा जन्म ८ डिसेंबर १७२० रोजी पुणे येथे झाला. थोरले बाजीराव पेशवे हे त्यांचे वडील. लहानपणापासूनच बाळाजी बाजीरावांना घरातील लोक व खुद्द छत्रपती नानासाहेब म्हणून बोलवू लागले. छत्रपतींची त्यांच्यावर मर्जी होती. थोरल्या बाजीरावांच्या

पूर्ण वाचा →

दुसरे बाजीराव पेशवे यांच्या वडिलांचे नाव काय होते? locked

दुसरे बाजीराव पेशवे यांच्या वडिलांचे नाव काय होते?

बाजीराव हा रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचा मुलगा होता. आनंदीबाई यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या आरोपाखाली माळवा प्रदेशातील धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. येथेच १० जानेवारी १७७५ला त्यांनी बाजीरावास जन्म दिला. बाजीराव जन्मापासून

पूर्ण वाचा →

नानासाहेब पेशवे यांचा भाऊ कोण? locked

नानासाहेब पेशवे यांचा भाऊ कोण?
सदाशिवराव भाऊ : (३ ऑगस्ट १७३० – १४ जानेवारी १७६१). मराठा साम्राज्यातील एक सेनापती. त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व केले. नानासाहेब पेशवे यांचे चुलतभाऊ.

पूर्ण वाचा →

शेवटचे पेशवे कोण? locked

शेवटचे पेशवे कोण?
बाजीराव, दुसरा (७ जानेवारी १७७५-१४जानेवारी १८५१). मराठी राज्याचा शेवटचा पेशवा.

रावबाजी व बाबासाहेब या नावांनीही तो प्रसिद्ध आहे. रघुनाथराव व आनंदीबाई यांचा ज्येष्ठ मुलगा. धार येथे जन्मला. लहानपणी हा हूड व विक्षिप्त होता. सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर नाना फडणीसाने

पूर्ण वाचा →

भारतीय आरमाराचे जनक म्हणून कोण ओळखले जाते? locked

भारतीय आरमाराचे जनक म्हणून कोण ओळखले जाते?

सेनासरखेल कान्होजी आंग्रे यांनी भारताच्या पहिले मोठे आरमार उभे केले व त्यामुळे त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणले जाते.

मराठा साम्राज्य इ.स. १६‌‌‌‌‌‌३० ते इ.स. १८१८ दरम्यान भारतातील एक साम्राज्य होते. याच्या परमोच्च बिंदूला या

पूर्ण वाचा →

संभाजी राजे नंतर छत्रपती कोण आले? locked

त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले. 1940 पर्यंत त्यांनी कोल्हापूरचा राज्यकारभार सांभाळला. त्यानंतर 1946 पर्यंत शिवाजी हे कोल्हापूरचे राजे होते.

राजाराम महाराज यांचा राज्यकारभार

संभाजी महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराज काही काळ महाराष्ट्रात राहिले आणि ते तामिळनाडूत जिंजी इथल्या मराठी स्वराज्याच्या मुलखात

पूर्ण वाचा →