नवीन प्रश्न

मराठा साम्राज्याचे पहिले पेशवा पंतप्रधान कोण होते? locked

स. १६७४मध्ये राज्याभिषेकानंतर कारभाराच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमले, आणि त्या मंडळाचा प्रमुख म्हणून मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांना नेमले. असे असले तरीही सोनोपंत डबीर हे पहिला पेशवा असल्याचे मानले जाते.

शिवाजी महाराजांच्या या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते.

1. पंतप्रधान (पेशवा) :

मोरोपंत त्रिंबक

पूर्ण वाचा →

सतराशे 20 मध्ये नियुक्त पेशवे कोण होते? locked

1720 मध्ये नियुक्त पेशवे कोण होते?
बाळाजी बाजीरावांचा जन्म ८ डिसेंबर १७२० रोजी पुणे येथे झाला. थोरले बाजीराव पेशवे हे त्यांचे वडील. लहानपणापासूनच बाळाजी बाजीरावांना घरातील लोक व खुद्द छत्रपती नानासाहेब म्हणून बोलवू लागले. छत्रपतींची त्यांच्यावर मर्जी होती. थोरल्या बाजीरावांच्या

पूर्ण वाचा →

दुसरे बाजीराव पेशवे यांच्या वडिलांचे नाव काय होते? locked

दुसरे बाजीराव पेशवे यांच्या वडिलांचे नाव काय होते?

बाजीराव हा रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचा मुलगा होता. आनंदीबाई यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या आरोपाखाली माळवा प्रदेशातील धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. येथेच १० जानेवारी १७७५ला त्यांनी बाजीरावास जन्म दिला. बाजीराव जन्मापासून

पूर्ण वाचा →

नानासाहेब पेशवे यांचा भाऊ कोण? locked

नानासाहेब पेशवे यांचा भाऊ कोण?
सदाशिवराव भाऊ : (३ ऑगस्ट १७३० – १४ जानेवारी १७६१). मराठा साम्राज्यातील एक सेनापती. त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व केले. नानासाहेब पेशवे यांचे चुलतभाऊ.

पूर्ण वाचा →

शेवटचे पेशवे कोण? locked

शेवटचे पेशवे कोण?
बाजीराव, दुसरा (७ जानेवारी १७७५-१४जानेवारी १८५१). मराठी राज्याचा शेवटचा पेशवा.

रावबाजी व बाबासाहेब या नावांनीही तो प्रसिद्ध आहे. रघुनाथराव व आनंदीबाई यांचा ज्येष्ठ मुलगा. धार येथे जन्मला. लहानपणी हा हूड व विक्षिप्त होता. सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर नाना फडणीसाने

पूर्ण वाचा →

भारतीय आरमाराचे जनक म्हणून कोण ओळखले जाते? locked

भारतीय आरमाराचे जनक म्हणून कोण ओळखले जाते?

सेनासरखेल कान्होजी आंग्रे यांनी भारताच्या पहिले मोठे आरमार उभे केले व त्यामुळे त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणले जाते.

मराठा साम्राज्य इ.स. १६‌‌‌‌‌‌३० ते इ.स. १८१८ दरम्यान भारतातील एक साम्राज्य होते. याच्या परमोच्च बिंदूला या

पूर्ण वाचा →

संभाजी राजे नंतर छत्रपती कोण आले? locked

त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले. 1940 पर्यंत त्यांनी कोल्हापूरचा राज्यकारभार सांभाळला. त्यानंतर 1946 पर्यंत शिवाजी हे कोल्हापूरचे राजे होते.

राजाराम महाराज यांचा राज्यकारभार

संभाजी महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराज काही काळ महाराष्ट्रात राहिले आणि ते तामिळनाडूत जिंजी इथल्या मराठी स्वराज्याच्या मुलखात

पूर्ण वाचा →

सुमारे किती वर्ष मुघल मराठे संघर्ष चालू होता? locked

सुमारे किती वर्ष मुघल मराठे संघर्ष चालू होता?

मराठा मुघल २७ वर्षाचे युद्ध हे भारतीय इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चाललेले युद्ध होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य संपवण्याच्या दृष्टीने औरंगजेबाने पूर्णशक्तीनीशी मराठा राज्यावर आक्रमण केले. १६८१ मध्ये सुरू झालेले हे युद्ध

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कोण होते? locked

छत्रपति शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून कान्होजी आंग्रे यांना आरमार प्रमुख पदी नेमणुक केली. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराचा भगवा समुद्रात फडकवत ठेवला.

शिवाजी महाराज १२-१३ वर्षांचे असताना म्हणजे १६४२-४३ मध्ये त्यांची रवानगी पुण्याला

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती कोण झाले? locked

शिवाजी महाराज नंतर छत्रपति कोण झाले ?

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा मुलगा संभाजी भोसले हे महाराष्ट्राचे राज्यकर्ते झाले. त्यांना दुसरे छत्रपती म्हटले जायचे. त्याने 9 वर्षे राज्य केले. संभाजीला मुघलांनी पकडून मारले आणि नंतर राजाराम छत्रपतींनी गादीवर बसवले

पूर्ण वाचा →