अन्न साखळी म्हणजे काय?
आपल्या पर्यावरणातील अनेक सजीव हे एकमेकांवर अन्नासाठी अवलंबून असतात. ते एकाच साखळीत बांधलेले असतात. म्हणून तिला अन्नसाखळी असे म्हणतात.
पूर्ण वाचा →आपल्या पर्यावरणातील अनेक सजीव हे एकमेकांवर अन्नासाठी अवलंबून असतात. ते एकाच साखळीत बांधलेले असतात. म्हणून तिला अन्नसाखळी असे म्हणतात.
पूर्ण वाचा →जल परिसंस्थेत तिच्यातील अजैविक घटक व जैविक घटक यांमध्ये आंतरक्रिया होतात आणि परस्परांमध्ये पदार्थांची देवाणघेवाण होते. ही परिसंस्था पाण्यातील सजीवांचे निवासक्षेत्र असते. या परिसंस्थेत सागरी पर्यावरण तसेच सरोवरे, नद्या, तलाव, आर्द्रभूमी इ.
पूर्ण वाचा →हवेची गुणवत्ता राखणे, जलशुद्धीकरण करणे, परागण वाढविणे, क्षरणाला प्रतिबंध करणे, मृदा सुपीक करणे, वातावरणातील व जलावरणातील रसायनांचे नियमन करणे इत्यादी बाबी जैवविविधतेमुळे साध्य होतात. लोकसंख्यावाढ, निर्वनीकरण, प्रदूषण, जागतिक हवामान बदल इत्यादी मानवी कृतींशी संबंधित कारणांमुळे जैवविविधतेचे प्रमाण घटत आहे.
पूर्ण वाचा →पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असलेले जैविक (सर्व जीव) आणि अजैविक (हवा-हवामान, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश) घटकांचे आवरण. परिसंस्था म्हणजे अजैविक आणि जैविक घटकांचा एकमेकाशी असलेला सबंध आणि त्यांच्यातील आंतर्क्रिया होय. या घटकांच्या यांच्या मिश्रणातून पुढे जैवविविधता, अन्नसाखळी तयार होते.
पूर्ण वाचा →एखादया परिसरातील विविध प्रकारच्या सजीवांमध्ये म्हणजेच पशु, पक्षी आणि विविध वनस्पती यातील वैविध्य व त्यांची एकत्रित संख्या म्हणजेच त्या परिसरातील जैवविविधता होय.
पूर्ण वाचा →बुरशी किंवा कवक हा युकॅरियॉटिक सजीवांच्या गटाचा एक सदस्य आहे. ज्यामध्ये यीस्टस आणि मोल्डस तसेच अधिकपरिचित मशरूम सारख्या सूक्ष्मजीवांचा समावेश आहे. या जीवांचे राज्य, बुरशी म्हणून वर्गीकरण केले जाते. जे वनस्पती आणि प्राण्यांच्या इतर युकेरियोटिक जीवनापेक्षा वेगळे आहे.
पूर्ण वाचा →(अ) तृणभक्षक हे उत्पादकांनाच म्हणजे वनस्पती खाऊन आपली उपजीविका करतात. नैसर्गिक पर्यावरणाच्या अन्नसाखळीत त्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात. हरिण, हत्ती, ससे, गायी, म्हशी इत्यादी प्राथमिक भक्षक आहेत. (आ) तृणभक्षकांना खाऊन आपली उपजीविका करणाऱ्या सजीवांना मांसभक्षक किंवा द्वितीय भक्षक म्हणतात.
पूर्ण वाचा →प्रजनन ही एक जैविक प्रक्रिया असून या प्रक्रियेद्वारे सजीवांकडून नवीन सजीव म्हणजे संतती निर्माण होत असते. प्रजनन हे सर्व सजीवांचे मूलभूत लक्षण आहे; प्रत्येक सजीव याच प्रक्रियेमुळे अस्तित्वात येतो.
पूर्ण वाचा →इकोसिस्टम (परिसंस्था) हा एक समुदाय आहे ज्यात जिवंत आणि निर्जीव घटक आणि त्यांचा परस्पर आणि पर्यावरणाशी संवाद असतो. म्हणूनच, वरील बाबींवरून हे स्पष्ट होते की रामदेव मिश्रा हे भारतातील पर्यावरणाचे जनक मानले जातात.
पूर्ण वाचा →सजीव व त्यांच्या सभोवतालचे पर्यावरण यांच्या सहसंबंधाचे शास्त्र म्हणजे परिस्थितीकी थोडक्यात परिस्थितीकी या शास्त्रात पृथ्वीवरील सर्व सजीव सूक्ष्म जीव व पर्यावरण यांच्या आंतरक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.
पूर्ण वाचा →