नवीन प्रश्न

पर्यावरणातील व्यापक मानवी हस्तक्षेपांचे नैसर्गिक जलस्रोतांवर काय दुष्परिणाम होतात? open

आपल्या जलस्रोतांना अनेक गंभीर धोक्यांचा सामना करावा लागतो, जे सर्व प्रामुख्याने मानवी क्रियाकलापांमुळे उद्भवतात. त्यात अवसादन, प्रदूषण, हवामान बदल, जंगलतोड, लँडस्केप बदल आणि शहरी वाढ यांचा समावेश होतो

पूर्ण वाचा →

पर्यावरण म्हणजे काय सांगून पर्यावरणाचा अर्थ आणि व्याख्या स्पष्ट करा? open

मराठी शब्दबंधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याख्येनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. वैज्ञानिक पारिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान, इत्यादी सर्वांचा समावेश होतो.

पूर्ण वाचा →

फुलपाखरे पर्यावरण संतुलनात कसे योगदान देतात? open

फुलपाखरू अत्यंत चित्ताकर्षक आणि नाजूकसा हा कीटक आपल्या रंगबिरंगी पंखांमुळे आणि त्याचबरोबर डौलदार उडण्याच्या लकबीमुळे लहान-थोर सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. अतिशय आकर्षक असा हा कीटक परिसरात असणे म्हणजेच स्वस्थ पर्यावरणाचे द्योतक आहे. पर्यावरणाचे संतुलन उत्तम राखण्यासाठी हे सुरेखसे फुलपाखरू अतिशय

पूर्ण वाचा →

पर्यावरण शास्त्राचा अभ्यास का महत्वाचा आहे? open

पर्यावरणाचे शास्त्र हे सर्वाधिक महत्वाचे ठरलेले आहे. अलीकडच्या काळात समाजामध्ये या विषयात खूप जागृती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या शास्त्राचा अभ्यास करणार्‍यांना नोकरीच्या संधी तर उपलब्ध होण्याची शक्यता आहेच, पण एरवीही एक ज्ञान शाखा म्हणून तिचे महत्व आहेच.

पूर्ण वाचा →

नैसर्गिक परिसंस्थेचे किती प्रमुख प्रकार आहेत? open

परिसंस्थेतील अशा घटकांचे ठळक दोन गट पडतात: (१) अजैविक, (२) जैविक. (१) अजैविक घटकांत हवा, पाणी, मृदा, खडक इ. भौतिक आणि रासायनिक घटकांचा समावेश होतो.

पूर्ण वाचा →

जैवविविधता म्हणजे काय जैवविविधतेचे महत्त्व लिहा? open

जैवविविधता म्हणजे पृथ्वीवर आढळून येणाऱ्या वनस्पती, प्राणी आणि पक्ष्यांचे अस्तित्व होय. याव्यतिरिक्त पृथ्वीवर वनस्पती प्राणी आणि पक्षांच्या विविध प्रजाती आढळून येतात त्यामुळे जैवविविधतेला जैविक विविधता देखील म्हटले जाते. पृथ्वीच्या समतोल राखण्यासाठी पृथ्वीचे वातावरण संतुलित ठेवण्यासाठी जैवविविधता महत्त्वाची ठरते.

पूर्ण वाचा →

निसर्ग संपत्तीचा ऱ्हास होण्यास कोण कारणीभूत आहे? open

वायू प्रदूषण, जलप्रदूषण, घनकचरा, कृषी रसायने, किरणोत्सर्गी कचरा, हरितगृह परिणाम आणि ग्लोबल वार्मिंग, ओझोनचा ऱ्हास, संसाधनांचा अयोग्य वापर आणि जंगलतोड ही नैसर्गिक संसाधनांच्या ऱ्हासाची काही प्रमुख कारणे आहेत.

पूर्ण वाचा →

जगाच्या तुलनेत भारतातील जैवविविधतेचे प्रमाण किती टक्के इतके आहे? open

पक्ष्यांमध्ये तर हे प्रमाण केवळ साडेचार टक्के आहे. भारतातील थंड रक्ताच्या प्राण्यांच्या प्रजातींपैकी ४५.८ नियमित आढळतात. उभयचर प्रजातींमध्ये हे प्रमाण ५५.८ टक्के आहे. निलगिरी पर्वतरांगांत लीफ मंकी आणि पश्चिम घाटात तपकिरी रंगाचे बेडूक नियमितपणे आढळतात, असे अहवालात म्हटले आहे.

पूर्ण वाचा →