नवीन प्रश्न
भारतीय संसदेने बालकांसाठी शिक्षणाची व मोफत सक्तीची तरतूद कायदा कधी मंजूर केला?
बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा किंवा शिक्षणाचा अधिकार कायदा (RTE) हा भारताच्या संसदेचा ४ ऑगस्ट २००९ रोजी लागू केलेला एक कायदा आहे. यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम
पूर्ण वाचा →शिक्षण हा आपल्या जीवनाचा मुख्य आधार आहे, ज्याद्वारे आपण स्वतःसाठी एक चांगले काम करू शकता. शिक्षणाचा आधार म्हणून विचार करून आपण असे सर्व काही करू शकतो जे आपल्याला चांगले बनवते. आम्ही शिक्षण घेतो आणि आपले उज्ज्वल भविष्य सुरक्षित करतो. जर
पूर्ण वाचा →शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते?
शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi शाहू महाराजांनी कोणासाठी कार्य केले?
शाहू महाराजांनी समाजासाठी केलेले उल्लेखनीय कार्य :
1. छत्रपती शाहू महाराजांच्या कामांमुळे त्यांचे विरोधी भयभीत झाले होते आणि त्यांना जीवावर बेतेल अशी धमकी देत असे. परंतू त्यांनी म्हटले की मी गादी सोडू शकतो परंतू सामाजिक प्रतिबद्धता
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi २४ जुलै १९१७ रोजी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्यासाठी कायदा केला होता. या जाहीरनाम्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी २१ सप्टेंबर १९१७ रोजी करण्यात आली होती.
शिक्षणातून फक्त सुशिक्षित समाज तयार करणे, इतकेच माफक उद्दिष्ट न ठेवता शिक्षण ही परिवर्तनाची गंगोत्री
पूर्ण वाचा →बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा किंवा शिक्षणाचा अधिकार कायदा (RTE) हा भारताच्या संसदेचा ४ ऑगस्ट २००९ रोजी लागू केलेला एक कायदा आहे. यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम २१(अ) अंतर्गत भारतात ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या
पूर्ण वाचा →राष्ट्रीय शैक्षणिक धोरण/National Educational Policy
नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन (NPE) हे भारतातील शिक्षणाचा प्रचार आणि नियमन करण्यासाठी भारत सरकारने तयार केलेले धोरण आहे. या धोरणात ग्रामीण आणि शहरी भारतातील प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षणाचा समावेश आहे.
1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून, भारत
पूर्ण वाचा →छ. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचाकायदा केला (१९१७).
सक्तीचे शिक्षण : प्रत्येक व्यक्तीला लिहिता-वाचता आले पाहिजे या सक्तीच्या शिक्षणाच्या कल्पनेचा विकास आणि प्रसार शिक्षणाच्या इतिहासात गेल्या दीडशे वर्षांत मोठया प्रमाणावर झाला. धर्मप्रसाराच्या भावनेमुळे ही कल्पना प्रथम यूरोपमध्ये जन्माला
पूर्ण वाचा →प्राथमिक शिक्षण किती?
पहिले ते पाचवी पर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षण तर सहावी ते आठवी पर्यंतचे शिक्षण हे उच्च प्राथमिक शिक्षण म्हणून ओळखले जाते.
पूर्ण वाचा →वनसंवर्धन म्हणजे काय?
वसुंधरेवरील म्हणजेच पृथ्वीवरील वने, माती, हवा, पाणी व जैवविविधता यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणे, तसेच पुढील पिढ्यांसाठी त्यांचे संवर्धन करणे, मानवनिर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण व पर्यावरणाची नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालणे.
जैवविविधतेतील प्रत्येक पशुपक्षी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 64 views🌐 marathi