नवीन प्रश्न

महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष कोण? locked

महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष कोण?

जयंती पटनायक आहे. राष्ट्रीय महिला आयोग (NCW): 31 जानेवारी 1992 रोजी भारत सरकारने राष्ट्रीय महिला आयोग (NCW) ची स्थापना केली. श्रीमती जयंती पटनायक या पहिल्या अध्यक्षा होत्या.

राष्ट्रीय महिला आयोग (NCW) ही एक वैधानिक संस्था

पूर्ण वाचा →

स्त्री शिक्षणाचे प्रणेते या ग्रंथाचे कर्ते कोण? locked

स्त्री शिक्षणाचे प्रणेते या ग्रंथाचे कर्ते कोण?

पश्चिम भारतात, ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी शाळा सुरू केली तेव्हा स्त्री शिक्षणाचे प्रणेते बनले.

स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले :

सावित्रीबाईंचा जन्म

क्रांतीज्योत सावित्रीबाईंचा जन्म 3

पूर्ण वाचा →

हंटर कमीशन म्हणजे काय? locked

हंटर कमीशन म्हणजे काय?
भारतीय शिक्षण आयोग (हंटर आयोग) : इंडियन एज्युकेशन कमिशन. ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर चार्ल्स वुड यांच्या सांगण्यावरून कंपनीने जे शैक्षणिक आदेश दिले, त्यांना वुडचा खलिता किंवा ⇨ वुडचा अहवाल असे संबोधले

पूर्ण वाचा →

छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर सातार्याच्या गादीवर कोण आले? locked

छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९), छत्रपती कार्यकाल १७०७-१७४९, भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्त्वपूर्ण ठसा उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी

पूर्ण वाचा →

संभाजी पुत्र शाहू यांनी कुठे राजधानी स्थापन केली? locked

संभाजी पुत्र शाहू यांनी कुठे राजधानी स्थापन केली?

छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९), छत्रपती कार्यकाल १७०७-१७४९, भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता,मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय

पूर्ण वाचा →

भारतीय शिक्षण संदर्भात सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने कोठारी आयोगाची स्थापना कधी केली? locked

भारतीय शिक्षण संदर्भात सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने कोठारी आयोगाची स्थापना कधी केली?

केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्राला ऊर्जा देण्यासाठी 'कोठारी आयोग' ची स्थापना केली होती. केंद्र सरकारने १४ जुलै १९६४ रोजी डॉ. दौलतसिंग कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला. अध्यक्षांच्या नावाने

पूर्ण वाचा →

ताराबाई व शाहू महाराज यांचे युद्ध कुठे झाले? locked

शाहू सुटल्यापासून ताराबाई व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी कलह सुरू झाला ताराबाई व शाहू यांत १२ ऑक्टोबर १७०७ रोजी खेड–कडूस येथे लढाई झाली. ताराबाईच्या ताब्यात असलेले गड शाहूने घेतले.

शाहू मोगलांच्य कैदेत असल्याचा फायदा घेऊन ताराबाई आपल्या मुलाचा हक्क छत्रपतीच्या गादीवर सांगू

पूर्ण वाचा →

शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांचे कोण होते? locked

थोरले शाहू महाराज (जन्म : १८ मे १६८२; - सातारा, १५ डिसेंबर १७४९) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांचे चिरंजीव.

पूर्ण वाचा →

शिक्षण म्हणजे काय निबंध? open

शिक्षणावर निबंध 1 (100 शब्द)
शिक्षण ही आपल्या सभोवतालच्या गोष्टींबद्दल शिकण्याची प्रक्रिया आहे. हे आपल्याला कोणतीही वस्तू किंवा परिस्थिती सहजपणे समजून घेण्यास मदत करते, कोणत्याही प्रकारच्या समस्येचे निराकरण करते आणि आयुष्यभर विविध आयातीत संतुलन राखते. शिक्षण हा सर्व मनुष्यांचा पहिला आणि

पूर्ण वाचा →

सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारे पहिले भारतीय कोण? locked

सक्तीच्या प्राथमिक शिक्षण कायद्याची शतकपूर्ती :

शिक्षणातून फक्त सुशिक्षित समाज तयार करणे, इतकेच माफक उद्दिष्ट न ठेवता शिक्षण ही परिवर्तनाची गंगोत्री आहे, हे ध्येय बाळगून राज्यशकट हाकणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवण्याच्या घटनेस शंभर वर्षे पूर्ण

पूर्ण वाचा →