नवीन प्रश्न
रचनात्मक शिक्षण ही एक शिकवण्याची रणनीती आहे जी विद्यार्थ्याचे पूर्वीचे ज्ञान, विश्वास आणि कौशल्ये वापरते. सर्जनशील रणनीतींद्वारे, विद्यार्थी पूर्व ज्ञान आणि माहितीच्या आधारे नवीन समज विकसित करतो.
रचनात्मक शिक्षण किती प्रकारचे परस्परसंबंध आढळतात?
एका विषयाशी दुस-या विषयाशी निगडित करून शिकणे वाढवले जाते.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi अनुदेशन म्हणजे काय?
प्रणाली उपागमानुसार शैक्षणिक उपक्रमांची तपशीलवार विस्तृत योजना आखणे, ती विविध चाचण्यांद्वारे कार्यान्वित केलेले मूल्यमापन व त्यातून मिळालेल्या तथ्यांद्वारे मूळ योजनेत बदल करणे, त्याचे पुन्हा मूल्यमापन करणे असे सतत कार्यान्वित असलेल्या चक्रीय नियोजनास अनुदेशन प्रणाली म्हणतात.
वैशिष्ट्ये : अनुदेशन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 99 views🌐 marathi विमर्शी अध्यापन म्हणजे काय?
विमर्शी अध्यापन म्हणजे 'अशी विमर्शी क्रिया की, ज्यामध्ये सातत्याने स्वमूल्यांकन व स्वविकास यांसाठीच्या तीव्र इच्छेचा अंतर्भाव असतो'. शिक्षक म्हणून काम करताना शिक्षकाची सामाजिक पातळीवर जागरुकता, विचार प्रक्रियेत लवचिकता आणि सर्व बाजू विचारात घेऊन परिस्थितीचे काटेकोर तर्कशुद्ध
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi कथन पद्धती म्हणजे काय?
कथाकथन पद्धतीचा अर्थ : “एखादा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी किंवा पाठातील मध्यवर्ती कल्पना विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविण्यासाठी शिक्षक आपल्या विवेचनाला जेंव्हा कथेची जोड देतो, तेंव्हा त्या पद्धतीला कथाकथन पद्धती असे म्हणतात."
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi अध्यापन तंत्र म्हणजे काय?
अध्यापनाचे तंत्र म्हणजे अध्यापन विषयक घेतलेला पवित्रा. अध्यापन कार्यात विविध पद्धतींबरोबरच तंत्रेही वापरली जातात. यामध्ये प्रश्नोत्तर, नाट्यीकरण, बुद्धिमंथन, चर्चा, सांघिक अभ्यास यांसारख्या अनेक अध्यापन तंत्रांचा समावेश असतो. पाठ प्रभावी व मनोरंजक करण्याचे ते तंत्र आहे.
अध्यापन पद्धती
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोग/अध्यक्ष
अरुणकुमार मिश्रा
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi महाराष्ट्र राज्य महिला आयोग/स्थापना
२५ जानेवारी, १९९३
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi राज्य पुनर्रचना आयोगाविषयी:
22 डिसेंबर 1953 रोजी, भारताच्या केंद्र सरकारने राज्यांच्या सीमांची पुनर्रचना सुचवण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोग (SRC) ची स्थापना केली. 1955 मध्ये, सुमारे दोन वर्षांच्या संशोधनानंतर, या आयोगाने भारताच्या राज्य सीमांची 14 राज्ये आणि सहा प्रदेशांमध्ये पुनर्रचना करण्याचे सुचवले.
केंद्र सरकारने
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 56 views🌐 marathi सध्याच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत?
सध्या आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपाली चाकनकर आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi