नवीन प्रश्न

महाराष्ट्रातील लागवडीखालील जमिनीचे किती टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे? locked

एकूण पीक-जमीन वापर :

महाराष्ट्राच्या एकूण ३०७.६ लाख हेक्टर भूप्रदेशापैकी सुमारे २२५.७ लाख हेक्टर क्षेत्र एकूण पिकाखालील आहे. याचाच अर्थ महाराष्ट्राच्या एकूण भूप्रदेशापैकी सुमारे २/३ क्षेत्र हे पिकांखाली आहे. हवामान, खडकांचा प्रकार, पावसाचे प्रमाण यांवरून महाराष्ट्रातील जमिनीचे प्रामुख्याने पुढील ६ प्रकारे

पूर्ण वाचा →

भारतातील शेतमजुरांची संख्या दरवर्षी साधारणपणे किती टक्क्यांनी वाढते? locked

भारतातील शेतमजुरांची संख्या दरवर्षी साधारणपणे ४.१ टक्के दराने वाढ झालेली दिसते.

शेतमजूर : 

शेतीच्या उत्पादनांमध्ये शेतमजुरांचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो. एकूण गामीण लोकसंख्येत शेतमजुरांचे प्रमाण मोठे असते व त्यांची संख्या वेगाने वाढत गेलेली आढळते. आर्थिक व सामाजिक दृष्ट्या ते मागासलेले असतात, त्यांचे

पूर्ण वाचा →

भारतीय शेतीच्या बाबतीत काय बरोबर आहे? locked

भारतात सर्वात जास्त शेतीस योग्य असलेल्या ठिकाणांनुसार, भारतात शेती प्रणालींचा रणनीतिक उपयोग केला जातो. भारतातील शेतीव्यवस्थेत लक्षणीय योगदान देणारी शेती व्यवस्था ही उपजत शेती, जैविक औद्योगिक शेती आहे. भारतातील शेती क्षेत्र भौगोलिक स्थितिनूसार भिन्न आहे; काही बागकाम, लेखी शेती, ऍग्रोफोरेस्ट्री

पूर्ण वाचा →

मळणी म्हणजे काय? locked

मळणी म्हणजे काय?

तृणधान्ये आणि कडधान्ये यांसारख्या पिकांची मळणी आणि उफणणी करून दाणे गोळा करतात. मळणी करण्याचे अनेक प्रकार आहेत. तृणधान्याची कणसे, कडधान्याच्या शेंगा, गव्हाचे पीक इ. वाळल्यानंतर खळ्यात पसरून त्यावरून बैलांची पाथ धरून पीक त्यांच्या पायाखाली तुडविले जाते.

पिकाची काढणी

पूर्ण वाचा →

भारतातील कोरडवाहू शेती क्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे? locked

भारतातील कोरडवाहू शेती क्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे?
भारतामध्ये सुमारे 32 दशलक्ष (एकूण पीक क्षेत्राच्या 25 टक्के) कोरडा प्रदेश आहे.

निम-कोरड्या प्रदेशातील लोकसंख्येची वाढ झपाट्याने होत आहे. देशातील एकूण पिकाखालील क्षेत्राच्या सुमारे 45 टक्के क्षेत्र सिंचनाखाली असून महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण

पूर्ण वाचा →

भारतीय कृषी क्षेत्राचे योगदान काय आहे? locked

भारतीय शेती चे अर्थव्यवस्थेतील महत्व आणि स्थान :

भारतीय अर्थव्यवस्था मुख्यतः कृषी या क्षेत्रावर आधारित आहे. अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासाच्या अनुषंगाने भारतीय शेती असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कृषी, वने व मत्स्य या तिघांचा अंतर्भाव भारतीय कृषी या विषयाअंतर्गत होतो.

भारतीय जनतेच्या

पूर्ण वाचा →

भारतीय लोकसंख्येच्या किती टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत? locked

भारतीय लोकसंख्येच्या किती टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत?

भारताची एकूण लोकसंख्या पैकी शेती व्यवसायावर किती टक्के लोकसंख्या अवलंबून आहे ? २०२० पर्यंत 65 ते 70 टक्के भारतीय लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.

भारताच्या एकुण ३२८.७३ दशलक्ष हेक्ट्रर भौगोलिक क्षेत्रापैकी १४१.८९ दशलक्ष हेक्टर

पूर्ण वाचा →

शेतीचे किती प्रकार आहेत? locked

शेतीचे प्रकार :

शेतकऱ्याने जीवन साधन मिळविण्यासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधन प्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या

पूर्ण वाचा →