नवीन प्रश्न

शेतीवर एकूण किती टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचा निर्वाह अवलंबून आहे? locked

भारताची एकूण लोकसंख्या पैकी शेती व्यवसायावर किती टक्के लोकसंख्या अवलंबून आहे ? २०२० पर्यंत 65 ते 70 टक्के भारतीय लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. यामध्ये तुम्ही शेती व शेतीवर आधारित उद्योग अंतर्भूत करू शकता. जसे कि ट्रॅक्टर मळणी यंत्र त्यांना मिळणारा

पूर्ण वाचा →

सेंद्रिय खत तयार कसे करावे? locked

सेंद्रिय खत तयार कसे करावे?

जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पिकांचे अवशेष, पालापाचोळा, जनावरांचे मलमूत्र व जैविक संवर्धनांचा संयुक्तपणे वापर करावा. या पदार्थांपासून ढीग पद्धत, खड्डा पद्धत, नाडेप कंपोस्ट आणि पीडीकेव्ही कंपोस्ट पद्धतीने खतनिर्मिती करता येते. या खतामध्ये अन्नद्रव्यांचे चांगले प्रमाण

पूर्ण वाचा →

भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्याचे कारण काय आहे? locked

भारतीय शेतीची उत्पादकता कमी असण्याचे कारण काय आहे?

भारतात सर्वात जास्त शेतीस योग्य असलेल्या ठिकाणांनुसार, भारतात शेती प्रणालींचा रणनीतिक उपयोग केला जातो. भारतातील शेतीव्यवस्थेत लक्षणीय योगदान देणारी शेती व्यवस्था ही उपजत शेती, जैविक औद्योगिक शेती आहे. भारतातील शेती क्षेत्र भौगोलिक

पूर्ण वाचा →

कृषी उत्पादकता म्हणजे काय? locked

देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेती व्यवसायाचा वाटा सुमारे १८ ते २०% इतका आहे. सुमारे ३०% जनता अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या अन्न, वस्र,निवारा या गरजांसाठी शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. शेतीच्या एकूण उत्पन्नात भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. अजूनही शेती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा मोठा घटक

पूर्ण वाचा →

जमिनीचा किती टक्के भाग खनिज पदार्थांनी व्यापलेला असतो? locked

जमिनीचा किती टक्के भाग खनिज पदार्थांनी व्यापलेला असतो?

जमिनीचा 45 टक्के भाग खनिज पदार्थानी व्यापलेला असतो. खनिज पदार्थामध्ये असणारी पदार्थानी मुख्य अन्नपदार्थ नत्र, स्फुरद, पालाश पिक वाढीच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. तसेच वाळु, अल्युमिनियम, लोह, क्लोरिन, जिप्सम, मीठ, तांबे इ. खनिज

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र किती टक्के जमीन पडीक आहे? locked

महाराष्ट्र किती टक्के जमीन पडीक आहे?
एकूण पीक-जमीन वापर :

महाराष्ट्राच्या एकूण ३०७.६ लाख हेक्टर भूप्रदेशापैकी सुमारे २२५.७ लाख हेक्टर क्षेत्र एकूण पिकाखालील आहे. याचाच अर्थ महाराष्ट्राच्या एकूण भूप्रदेशापैकी सुमारे २/३ क्षेत्र हे पिकांखाली आहे. हवामान, खडकांचा प्रकार, पावसाचे प्रमाण यांवरून

पूर्ण वाचा →

जल व्यवस्थापन करताना काय केले जाते? locked

जल व्यवस्थापन करताना काय केले जाते?

आजचे पाणी हे उद्याचे जीवन आहे. माणसाच्या ज्या मुलभूत गरजा आहेत त्या हवा, अन्न, कपडा, घर व पाणी. त्यापैकी मूलभूत गरज आहे ती पाणी. जलाचे अस्तित्व असणारा आपल्या सूर्यमालेत पृथ्वी हा एक ग्रह आहे.

पूर्ण वाचा →

पाणी कसे निर्माण होते? locked

पाणी कसे निर्माण होते?

पाणी (H2O) हे हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून बनलेला द्रव पदार्थ आहे. हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा (ऑक्सिजन) एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा एक रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेत असते. या

पूर्ण वाचा →

किती दशलक्ष हेक्टर जमीनीचे क्षेत्र भारतात उपलब्ध आहे? locked

भारताच्या एकुण ३२८.७३ दशलक्ष हेक्ट्रर भौगोलिक क्षेत्रापैकी १४१.८९ दशलक्ष हेक्टर क्षेत्र वहितीखाली असून विविध हंगामात एकुण १९२.७९ दशलक्ष हेक्टर क्षेत्र पिकांखाली असते.

देशातील ४४ टक्के अन्नधान्य उत्पादनाबरोबरच २/३ पशुधन आणि ८० टक्के अल्प आणि अत्यल्प भुधारक शेतक-यांचे जीवनमान पर्जन्याधारित शेतीवर अवलंबून

पूर्ण वाचा →

पीक आकृतीबंध म्हणजे काय? open

कलाकृतीचा प्रत्यक्ष आविष्कार तिच्यातील विविध घटकांच्या ज्या समुचित संश्लेषणातून साधला जातो, त्या संश्लेषणाचे स्थूल व प्राथमिक आरेखन किंवा शीघ्ररेखन म्हणजे आकृतिबंध होय. आविष्कृत कलाकृतीतील संश्लेषणाकारालाही पुष्कळदा आकृतिबंध असे म्हटले जाते.

पूर्ण वाचा →