नवीन प्रश्न
भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही देशात तथा महाराष्ट्रात सुमारे ६० ते ६५ टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील लोकांची उपजिविका शेती व्यवसायावर अवलंबून आहे. महाराष्ट्रातील सुमारे ६७ लाख शेतकरी कुटुंबांकडे फक्त एक हेक्टर एवढे जमिनीचे क्षेत्र आहे.
भारत
पूर्ण वाचा →📂 व्यवसाय🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi एकावेळी एकापेक्षा जास्त पिके घेतली जातात त्यास काय म्हणतात?
मिश्रपीकपद्धत :
वेगवेगळी पिके वेगवेगळ्या शेतांत लावण्याऐवजी एकापेक्षा जास्त पिके एकाच शेतात लावण्याच्या पद्धतीला मिश्र पीक पद्धत असे नाव आहे. या पद्धतीत बहुतांशाने तृणधान्याची पिके व कडधान्याची पिके यांचे मिश्रण असते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi सेंद्रिय उत्पादनात भारताचा वाटा 30 टक्के आहे.
भारतात सेंद्रिय शेतीचे क्षेत्र हळूहळू वाढत आहे. जगातील एकूण सेंद्रिय उत्पादनापैकी 30 टक्के वाटा एकट्या भारताचा आहे.
सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये भारत सर्वात प्रथम आहे. तर सेंद्रिय शेतीच्या क्षेत्राचा विचार केला तर भारत नवव्या
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्रामीण विकासाला गती तर आलीच आहे, त्याचबरोबर ग्रामीण, दुर्गम भागातील जनतेचं जीवनमानही उंचावलं आहे. ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय असणाऱ्या 'शेती' त आधुनिक तंत्रज्ञानामुळे बराच विकास होत आहे. आज माती परीक्षणापासून ते पिक येईपर्यंतच्या कामांमध्ये शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi स्थलांतरित शेती - एक उपजीविकेचे साधन आहे आहे ज्यात शेतकरी तात्पुरते एखाद्या भूखंडावर शेती करतो आणि जेव्हा जमीन नापीक बनते ती शेती करण्यायोग्य राहत नाही तेव्हा ते दुसर्या जागेवर जातात. आसाम, मणिपूर, मिझोरम, नागालँड इत्यादींसह भारताच्या उत्तर - पूर्व भागात
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi अशी करा सोयाबीन पीकाची लागवड
सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जगतिकस्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi पेरणी कधी करावी?
जोपर्यंत 100 मिलीमीटर पावसाची नोंद होऊन जमिनीत पुरेशी ओल होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये.
"कमी कालावधीची पिकं मूग, उडीद, तुर, सोयाबीन यांची लवकर पेरणी करावी. शक्यतो कमी कालावधीची पिकांची लागवड ही कोरडवाहू जमिनीतच करावी जेणेकरून
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi सोयाबीनची पेरणी कधी करावी?
सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जगतिकस्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. तर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi कृषिव्यवसायाची वैशिष्ट्ये व गरजा लक्षात घेऊन उपलब्ध शास्त्रीय ज्ञानाचा प्रत्यक्ष कृषिकर्मात उपयोग करून शास्त्रीय पद्धतीने निर्णय कसे घ्यावेत व ते अंमलात कसे आणावेत, याचा विचार करणारे जे शास्त्र, त्याला 'कृषिव्यवस्थापन शास्त्र' म्हणतात.
कृषिउत्पादन पुरेसे वाढावे म्हणून शेतकऱ्यांना निरनिराळ्या मार्गांनी मदत करावी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi पावसाळयात किंवा खरीप हंगामात शेती ही वरून पडणा-या पावसाच्या पाण्यावर केली जाते. त्याला पावसावर आधारित शेती असे म्हणतात.
पीक उत्पादन व सिंचनासाठी पाण्याचे प्रमुख स्त्रोत पीक, पिकाच्या वाढीची अवस्था, जर्मिनींचा प्रकार व हवामान यावर पिकाची पाण्याची गरज व पिकास पाणी केव्हा द्यावे
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 97 views🌐 marathi