नवीन प्रश्न
एकूण राज्यांच्या यादीत महाराष्ट्र हा सहाव्या स्थानी आहे. महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण ८४.८ टक्के आहे. पुरुषांच्या आणि महिलांच्या साक्षरतेच्या प्रमाणात १२.३ टक्क्यांची तफावत आहे. पुरुष ९०.४ टक्के तर महिला या ७८.४ टक्के साक्षर आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi 2011 नुसार साक्षरतेचे सरासरी प्रमाण 89.52 टक्के इतके होते. 2001 च्या जनगणनेत हे प्रमाण 84.03 टक्के इतके होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi आर्थिक भूगोल हा संपूर्ण जगभरातील आर्थिक हालचालींच्या स्थान, वितरण आणि स्थानिक संघटनेचा अभ्यास आहे. हे भूगोलमधील शिस्त पारंपारिक उपक्षेत्र दर्शवते तथापि, अनेक अर्थतज्ज्ञ देखील शिस्त अधिक विशिष्ट प्रकारे क्षेत्रात संपर्क साधला आहे.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi
भूगोल हे शास्त्र असून त्याच्या मानवी भूगोल व भौतिक किवा प्राकृतिक भूगोल अशा दोन मुख्य उपशाखा आहेत.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi लिंग गुणोत्तर (ग्रामीण) दर 1000 पुरुषांमागे 952 स्त्रिया आणि लिंग गुणोत्तर (शहरी) दर 1000 पुरुषांमागे 903 स्त्रिया आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 64 views🌐 marathi ब्राझील देशात लिंग गुणोत्तर प्रमाण १००० पेक्षा जास्त आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi भारताची एकूण लोकसंख्या - ८४,६४,२७,०३९ (८४ करोड ६४ लाख २७ हजार एकोणचाळीस) पुरुष - ४३,९२,३०,४५८ (५१.९%) स्त्री - ४०,७०,७२,२३० (४८.१%) लिंग गुणोत्तर - ९२७
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi महाराष्ट्रात प्रत्येक 1000 पुरुषांमागे 929 लिंग गुणोत्तर आहे, जे 2011 च्या जनगणनेनुसार देशभरातील सरासरी 940 पेक्षा कमी आहे. 2001 मध्ये महाराष्ट्रात 1000 पुरुषांमागे महिलांचे लिंग गुणोत्तर 922 होते. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 307,713 चौ.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 138 views🌐 marathi २००१ मध्ये भारताची लोकसंख्या ५३,२२,२३,०९० पुरुष आणि ४९,६५,१४,३४६ स्त्रिया अशी एकूण १,०२,८७,३७,४३६ (एक अब्ज दोन करोड सत्त्याऐंशी लाख सदतीस हजार चारशे छत्तीस) होती. एकूण लोकसंख्या ही १९९१ च्या जनगणनेत मोजलेल्या ८४,६४,२७,०३९ लोकांपेक्षा १८,२३,१०,३९७ ने अधिक वाढली, म्हणजेच २१.५% जास्त.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi भारताच्या लोकसंख्येची घनता १२३ प्रती वर्ग किमी आहे, म्हणजेच भारताच्या १ वर्ग किमी भागात सरासरी १२३ व्यक्ती राहतात.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi