महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना कधी झाली?
स. १९५० नियोजन आयोगाची स्थापन करण्यात आली.
पूर्ण वाचा →स. १९५० नियोजन आयोगाची स्थापन करण्यात आली.
पूर्ण वाचा →1938 मध्ये राष्ट्रीय नियोजन समिती स्थापन करून पहिला प्रयत्न केला.
पूर्ण वाचा →भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, नियोजनाचे औपचारिक रूप अवलंबिले गेले आणि त्यादृष्टीने भारताच्या पंतप्रधानांच्या हाताखाली १५ मार्च, इ. स. १९५० नियोजन आयोगाची स्थापन करण्यात आली. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते.
पूर्ण वाचा →“नैसर्गिक साधनसामुग्री, भौतिक साधनसामुग्री आणि मनुष्यबळ या तीन गोष्टींना एकत्र आणून कोणत्या वस्तूंची निर्मिती करता येईल याची शक्यता पडताळून पाहणारा समाजाचा गतिशील घटक म्हणजे उद्योजक होय.” सध्याच्या काळामध्ये दुलर्क्षित राहिलेला, परंतु तेवढाच महत्वपूर्ण असलेला मनुष्यबळ क्षेत्रातला विषय म्हणजे उद्योजकता होय.
पूर्ण वाचा →आयोजन : आपले प्रयोजन अंमलात आणण्यासाठी केलेले नियोजन कृतीत उतरविणे, प्रत्यक्ष कार्यवाही करणे म्हणजे आयोजन असे साधारणपणे म्हणता येईल. असे आयोजन करणारा तो आयोजक.
पूर्ण वाचा →
नियोजनामुळे तुमच्या यशाची शक्यता सुधारते . पेपर प्लॅनरसह नियोजन केल्याने तुमची अल्प आणि दीर्घकालीन उद्दिष्टे शोधण्याची तुमची क्षमता वाढते. हे तुम्हाला उत्तरदायी ठेवते आणि तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशासाठी आवश्यक असलेल्या आवश्यक चरणांचे प्लॉट आउट करण्यात आणि त्यांचे अनुसरण करण्यात
समाजहिताचा साकल्याने व जाणीवपूर्वक विचार करून राज्यसंस्थेने दूरगामी आर्थिक निर्णय घेणे व त्या निर्णयांच्या कार्यवाहीचा कार्यक्रम व व्यवस्था करणे म्हणजेच आर्थिक नियोजन.
पूर्ण वाचा →नियोजनाची पहिली पायरी म्हणजे काय?
ध्येयनिश्चिती करणे अथवा उद्दिष्टांचा आढावा घेणे, ही आर्थिक नियोजनाची पहिली पायरी आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करताना खालील पायऱ्यांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. ध्येयनिश्चिती करणे अथवा उद्दिष्टांचा आढावा घेणे, ही आर्थिक नियोजनाची पहिली पायरी आहे.
नियोजनाचे उद्दिष्ट ठरविणे :
हे नियोजन आयोगाचे काम नव्हे कारण भारताच्या घटनेने जी मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, त्यांच्या अनुरोधानेच नियोजन आयोगाने आपले काम करावयाचे आहे. अप्रगत देशांच्या आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट लोकांच्या राहणीमानात झपाट्याने वाढ करणे, हे असले पाहिजे. हे उद्दिष्ट साधताना
आर्थिक नियोजन करताना आर्थिक बाबींच्या पलीकडे असणारे परंतु समाजावर अनुकूल वा प्रतिकूल प्रक्रिया करणारे प्रश्न दृष्टीआड करणे उचित नव्हे. त्यांचा विचार करून आखलेल्या नियोजनास सामाजिक नियोजन म्हणतात.
पूर्ण वाचा →