नवीन प्रश्न
आर्थिक वृद्धी – देशातील एकूण वस्तू व सेवांच्या उत्पादनात वाढ होणे म्हणजे आर्थिक वृद्धी होय. आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न सतत वाढत गेले तर त्याला आर्थिक वृद्धी म्हणता येते. मात्र राष्ट्रीय उत्पन्न अचानक वाढले तर त्याला आर्थिक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi समाजातील दुर्बल व कमकुवत घटकांच्या राहणीमानात सुधारणा करून त्यांना आर्थिक विकासाचा लाभ मिळावा, या भूमिकेतून केले जाणारे सामाजिक प्रयत्न म्हणजे समाजकल्याण. भारतीय संविधानातील कलम ४६ मधील मार्गदर्शक तत्त्वानुसार, दुर्बल घटक विशेषत: अनुसूचित जाति-जमाती यांच्या शैक्षणिक, सामा-जिक व आर्थिक विकासासाठी शासन
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi प्राथमिक व्यवसायांतून मिळवलेल्या किंवा संकलित केलेल्या वस्तूंवर प्रक्रिया करून नव्या आणि अधिक उपयुक्त वस्तू निर्माण करणारे व्यवसाय म्हणजे द्वितीयक व्यवसाय होय. धातुखनिजांपासून शुद्ध धातू मिळवणे, लाकडाचा उपयोग करून फर्निचर बनवणे अशांसारख्या सर्व निर्मिती उद्योगांचा या गटात समावेश होतो.
पूर्ण वाचा →📂 व्यवसाय🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi व्यावसायिक हे समाजाचे विश्वस्त असतात.
पूर्ण वाचा →📂 व्यवसाय🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi औद्योगिक अर्थशास्त्रात उद्योग ह्या शब्दाला मर्यादित अर्थ आहे. ह्या संदर्भात उद्योग म्हणजे ज्या उत्पादनसंस्थांत नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रक्रिया करून उपभोग्य किंवा पुढील उत्पादन प्रक्रियेस उपयुक्त, असा एकच प्रकारचा माल निर्माण केला जातो, अशा उत्पादनसंस्थांचा समूह.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi सेवा क्षेत्राच्या उच्च वाढीसाठी जबाबदार असलेल्या प्रमुख घटकांमध्ये मागणीची उच्च-उत्पन्न लवचिकता, भारतीय अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक आणि तांत्रिक बदल, माहिती तंत्रज्ञानाची क्रांती आणि आर्थिक सुरुवातीनंतर उत्पादन उद्योगांच्या मागणीत वाढ यांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi जगातील प्रमुख देशांपैकी भारताचा जीडीपी बाबत सातवा क्रमांक होता मात्र सेवा जीडीपीमध्ये 13 वा क्रमांक होता. एकूण जीडीपी तील भारताचा सेवा क्षेत्राचा वाटा 2017 च्या आकडेवारीनुसार 48.9% होता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi स. १९५० नियोजन आयोगाची स्थापन करण्यात आली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi 1938 मध्ये राष्ट्रीय नियोजन समिती स्थापन करून पहिला प्रयत्न केला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, नियोजनाचे औपचारिक रूप अवलंबिले गेले आणि त्यादृष्टीने भारताच्या पंतप्रधानांच्या हाताखाली १५ मार्च, इ. स. १९५० नियोजन आयोगाची स्थापन करण्यात आली. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi