प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य काय असते *?
दैनंदिन बोलीभाषेतून मराठीचे संवर्धन करणे, मराठीचे सौंर्दय, खानदानीपणा टिकवून ठेवणे हे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे.
पूर्ण वाचा →दैनंदिन बोलीभाषेतून मराठीचे संवर्धन करणे, मराठीचे सौंर्दय, खानदानीपणा टिकवून ठेवणे हे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे.
पूर्ण वाचा →भाषेची सर्जनशीलता म्हणजे भाषांमध्ये काहीतरी नवनिर्माण होण्याची प्रक्रिया....
सामान्यतः भाषेत नाविण्याने काही निर्मित केले गेले किंवा निर्मित असे असल्यास भाषेची सर्जनशीलता होय...
अर्थात,
भाषेची सर्जनशीलता => भाषेंमधील नवनिर्मित प्रक्रिया
सर्जनशीलता : (क्रिएटिव्हिटी). सर्जनशीलतेच्या क्षेत्रात बरेच संशोधन झालेले असले, तरी तिची सुस्पष्ट आणि सर्वांना मान्य
सोलापूर जिल्ह्यात मराठी, कन्नड व तेलुगू भाषांचा व संस्कृतींचा संगम झाल्याचे चित्र दिसते. येथील मराठी बोली विशिष्ट हेलकाव्यांसह (हेल काढून) बोलली जाते. मराठी बोली भाषेच्या उच्चारशैलीवर प्रामुख्याने धनगर भाषेचा प्रभाव जाणवतो. येथील लोक परस्परांशी मराठी, कन्नड, तेलुगू व हिंदी अशा
पूर्ण वाचा →भाषेचा सुमारे एक हजार वर्षांचा इतिहास हा काही सरळ वाढीचा व विकासाचा इतिहास नाही. प्रारंभीच्या पर्वात म्हणजे जवळजवळ सोळाव्या शतकापर्यंत संस्कृत विरुद्ध मराठी हा वाद निदान ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रात चालू होता. काव्यरचना मराठीत होत गेल्या हे खरे, महानुभव पंथाने मराठी ही
पूर्ण वाचा →भाषिक सर्जन आणि उपयोजन-अरुण शिंदे यांचे भाशिक सर्जन आणि उपयोजन,
पूर्ण वाचा →दोन शब्दांच्या अर्थात एकाच ध्वनीमुळे फरक पडतो, तेव्हा तो ध्वनी त्या भाषेतला स्वनिम असतो.
स्वरूप :
स्वनिम स्वरूपाबाबत विद्वानांमध्ये एकमत नाही. वेगवेगळ्या विद्वानांनी ते वेगवेगळ्या विषयांशी संबंधित मानले आहे. ब्लूमफिल्ड आणि डॅनियल जोन्स यांनी ते भौतिक अस्तित्व म्हणून स्वीकारले आहे. एडवर्ड सपिर
भाषा ही स्वभावात काय असते?
भाषा हे माणसाच्या अस्तित्वाचेच अभिन्न आणि अविभाज्य अंग असते. भाषेने माणसाला आतून आणि बाहेरून व्यापून टाकलेले असते. वापरा किंवा न वापरा, भाषा कायम आपल्यासोबत असते. भाषेतून माणसाचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, मूल्यदृष्टी व्यक्त होते.
मराठी भाषा दिन किंवा मराठी राजभाषा दिन हा १ मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, आणि मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आल्यामुळे हा दिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो.
पूर्ण वाचा →भारतात वेगवेगळ्या गटांचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत. भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही सर्व स्वतःच्या भाषेसोबत इंग्रजीचा वापर करतात.
भारताच्या
युनिकोडमध्ये १६ बिट एनकोडिंगचा वापर केला जातो जे ६५००० पेक्षा अधिक कॅरेक्टर्ससाठी (६५५३६) कोड पॉईंट देते.
युनिकोड वर्ण एन्कोडिंगचे स्पष्टीकरण
एखाद्या संगणकास मजकूर आणि संख्या संचयित करता यावी यासाठी मानवा ते समजू शकतात, एक कोड असणे आवश्यक आहे जे वर्णांना क्रमांकांमध्ये रुपांतरीत