नवीन प्रश्न

2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे? locked

2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे?
2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121 कोटी होती. जगाच्या लोकसंख्येत भारताचा वाटा सध्या 17 टक्के आहे.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? locked

महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत.
त्यांची कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे.
राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. क्षेत्रफळाचे दृष्टीने अहमदनगर हा सर्वात

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? locked

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ :

३,०७,७१३ चौ.km आहे .

हेक्टर मध्ये ३०७ .७० लाख

भारताच्या एकूण क्षेत्रफळ पैकी ९.३६%प्रमाण आहे

महाराष्ट्राचा भारतात ३ रा क्रमांक लागतो

पूर्ण वाचा →

मुंबई राज्यातील साक्षरतेचे प्रमाण किती आहे? locked

मुंबई राज्यातील साक्षरतेचे प्रमाण किती आहे?
साक्षरतेचे प्रमाण ८६ % आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळे नागरी सोयी सुविधांवर ताण पडतो.

पूर्ण वाचा →

निरंतर शिक्षण म्हणजे काय? locked

निरंतर शिक्षण म्हणजे काय?

निरंतर शिक्षणाचे कार्यक्रम आपल्या देशातील व परदेशांतील बऱ्याच विद्यापीठांतून सुरू झालेले आहेत. हे कार्यक्रम व्यक्तीच्या आणि समुदायाच्या विशिष्ट गरजांवर आधारित असतात. त्यातील बहुतेक अभ्यासक्रम फक्त विषय शिकण्यासाठी योजलेले असतात; विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात नाही आणि पदवी

पूर्ण वाचा →

साक्षरतेचे प्रमाण म्हणजे काय? locked

साक्षरतेचे प्रमाण म्हणजे काय?

साक्षरता, शिक्षण आणि सामाजिक जाणीव असलेला समाज लोकशाही समाजाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, हे ध्यानात घेऊन केंद्र शासनाने साक्षरतेच्या प्रसारासाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न केले आहेत. कोणत्याही भाषेमध्ये एखादा मनुष्य जर लिहू किंवा वाचू शकत असेल, तर

पूर्ण वाचा →

२०११ मध्ये भारतात लोकसंख्येची घनता प्रति चैरस किलोमीटर किती झाली होती? locked

२०११ मध्ये भारतात लोकसंख्येची घनता प्रति चैरस किलोमीटर किती झाली होती?

2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील लोकसंख्येची घनता 382 आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, बिहारमध्ये लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे जी 1106 व्यक्ती प्रति चौरस किमी आहे.

राज्य निहाय लोकसंख्या :

२०११ च्या जनगणनेच्यावेळी भारतात

पूर्ण वाचा →

लोकसंख्या का वाढते? locked

आपल्या देशाचा १००० लोकांमध्ये जन्मदर २७.५ आहे व मृत्युदर ०.५ आहे. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होते. २) अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा :- समाजामध्ये काही अंधश्रद्धा असतात. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मेल्यावर पाणी पाजण्यास व अग्नी देण्यास इस्टेटीला वारस पाहिजे, मुलगाच पाहिजे,

पूर्ण वाचा →

लोकसंख्या शिक्षणाची गरज कोणासाठी आवश्यक आहे? locked

लोकसंख्या शिक्षणाची गरज कोणासाठी आवश्यक आहे?

लोकसंख्या शिक्षण अप्रत्यक्ष सामाजिक शिक्षण आहे त्यामुळे केवळ तरुणांनाच नव्हे तर समाजालाही या शिक्षणाची गरज आहे. लोकसंख्या शिक्षण ही काळाची गरज आहे. लोकसंख्या वाढ रोखायची असेल, देशाला विकासाच्या मार्गावर न्यायचे असेल आणि देशाला महासत्ता

पूर्ण वाचा →

भारतात साक्षरतेचे प्रमाण किती आहे? locked

भारतात साक्षरतेचे प्रमाण किती आहे?
भारतातील साक्षरतेचे सरासरी प्रमाण हे ७७.७ % असून आपल्या देशात केरळ हे राज्य सर्वात अधिक साक्षर आहे.

पूर्ण वाचा →