महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती?
रेखावृत्तीय विस्तार ७२ अंश ३६ मिनिटे पूर्व ते ८० अंश ५४ मिनिटे पूर्व रेखांश असा आहे.
पूर्ण वाचा →रेखावृत्तीय विस्तार ७२ अंश ३६ मिनिटे पूर्व ते ८० अंश ५४ मिनिटे पूर्व रेखांश असा आहे.
पूर्ण वाचा →बीड जिल्ह्यातील एकूण अकरा (11) तालुके आहेत
1 बीड
2 गेवराई
3 धारूर
4 वडवणी
5 माजलगाव
6 परळी
7 पाटोदा
8 आष्टी
9 शिरूर (कासार)
10 अंबाजोगाई
11 केज
या जिल्हयामध्ये नाशिक, पेठ,दिडोरी, सुरगाणा, कळवण, बागलाण, मालेगाव, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर, इगतपूरी व नव्याने घोषित केलेले देवळा व त्रंबक असे एकूण १५ तालुके आहेत.
पूर्ण वाचा →पश्चिम महाराष्ट्र हा महाराष्ट्र राज्याचा एक प्रगत भाग आहे. प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर,पुणे,सोलापूर ह्या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →घोडा झरी तलाव
हा तलाव नागभीर तालुक्यात आहे. हे चंद्रपूर शहरापासून 106 कि.मी. अंतरावर नागपूर – 97 कि.मी. मुख्य नागपूर – चंद्रपूर महामार्गापासून 6 किमी अंतरावर आहे. जलाशय क्षमता 45 क्युसेक्स पाणी आहे.
महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, तर ३६ जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत, पण मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही.
पूर्ण वाचा →केंद्र सरकार
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट तीन वेळा लावण्यात आली होती.
पूर्ण वाचा →राज्यपाल
पूर्ण वाचा →भारताचे राष्ट्रपती हे सरकारचे घटनात्मक प्रमुख असतात. भारतीय राज्यघटनेने संसदीय सरकारची तरतूद केलेली आहे. राष्ट्रपती हे केवळ नाममात्र कार्यकारी बनवले गेले आहेत
पूर्ण वाचा →