नवीन प्रश्न

भारताचे भौगोलिक क्षेत्र किती आहे? locked

भारताला एकूण ७,५१७ किलोमीटर (४,६७१ मैल) किमी इतका समुद्रकिनारा लाभला आहे त्यातील ५,४२३ किलोमीटर (३,३७० मैल) इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित २,०९४ किलोमीटर (१,३०१ मैल) द्विपसमूहांमध्ये समाविष्ट आहे.[७] भारतीय नौदलीय सांख्यिकीनुसार मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये ४३ टक्के वाळूचे किनारे आहे, ११

पूर्ण वाचा →

चंद्रपूर जिल्ह्याची स्थापना कधी झाली? locked

चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. चंद्रपूरला आधी 'चांदा' म्हणत असत. चंद्रपूर ही गोंड राजांची राजधानी होती व नंतर १७ व्या शतकात नागपूरच्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.१९८१ला चंद्रपूर जिल्ह्यातून नवा गडचिरोली जिल्हा वेगळा बनवला गेला. चंद्रपूर

पूर्ण वाचा →

पानगळीचा ऋतू म्हणजे काय? locked

पानगळ ही वृक्षांच्या जीवनामधली एक अवस्था आहे. यामध्ये भरपूर पाने असलेल्या वृक्षाची पाने एखाद्या ठरावीक ऋतूमध्ये गळून जातात. जगाच्या निरनिराळ्या भागात हा कालावधी वेगवेगळा आढळून येतो. समशीतोष्ण प्रदेशात हा कालावधी शरद ऋतूचा असतो, तर उष्ण कटिबंधात हवामान शुष्क होण्याआधी पानगळ

पूर्ण वाचा →

सदाहरित म्हणजे काय? locked

पावसाचे भरपूर प्रमाण, तुलनात्मक दृष्ट्या मध्यम स्वरूपाचे तापमान, दीर्घकाळ पाऊस आणि आर्द्रता या सर्व घटकामुळे सदाहरित वृक्ष आढळतात. सदाहरित अरण्यात जांभळा, आंबा, हिरडा, बेहडा, कारवी हे वृक्ष आढळतात. हिरडा या झाडाची खोडे टणक असतात. थंड हवेच्या ठिकाणी अशी वने आढळतात.

पूर्ण वाचा →

सदाहरित वृक्ष म्हणजे काय? locked

पावसाचे भरपूर प्रमाण, तुलनात्मक दृष्ट्या मध्यम स्वरूपाचे तापमान, दीर्घकाळ पाऊस आणि आर्द्रता या सर्व घटकामुळे सदाहरित वृक्ष आढळतात. सदाहरित अरण्यात जांभळा, आंबा, हिरडा, बेहडा, कारवी हे वृक्ष आढळतात. हिरडा या झाडाची खोडे टणक असतात. थंड हवेच्या ठिकाणी अशी वने आढळतात.

पूर्ण वाचा →

मुंबई पोलीस आयुक्तालय यामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळ आहेत? locked

प्रस्तावित परिमंडळाची रचना
परिमंडळ १
रबाले, रबाले एमआयडीसी, कोपरखैरणे,
वाशी, एपीएमसी, नेरुळ पोलीस ठाणे
परिमंडळ २
तुभ्रे, तुभ्रे एमआयडीसी, खांदेश्वर, कामोठे
एनआरआय, बेलापूर, खारघर पोलीस ठाणे
परिमंडळ ३
कळंबोली, तळोजा, पनवेल, पनवेल शहर, उरण, न्हावा-शेवा, मोरा कोस्टल पोलीस ठाणे.
स्वतंत्र आíथक गुन्हे विभाग
१ पोलीस उपायुक्त, १ साहाय्यक पोलीस आयुक्त,

पूर्ण वाचा →

भारताच्या शेजारी किती देश आहेत? locked

भौगोलिकदृष्ट्या भारताकडे पाहिले भारताच्या सीमेवरील देशांची नावे तर तो जगातील सातवा क्रमांकाचा देश आहे (रशिया, कॅनडा, चीन, यूएसए, ब्राझील, ऑस्ट्रेलिया नंतर) आणि लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिलं तर चीननंतर दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे एक मोठा देश तयार झाला आहे.

भारत दक्षिण आशियातील उत्तरी

पूर्ण वाचा →