नवीन प्रश्न
देशाचे एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र 80.9 दशलक्ष हेक्टर असून हे क्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.62 टक्के आहे.2019 च्या मूल्यांकनाच्या तुलनेत, देशातील एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्रामध्ये 2,261 चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे, अशी माहिती या अहवालातील निष्कर्ष
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi जिल्हा पोलीस अधीक्षक हे पद प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असते व नेमलेली व्यक्ती / पोलिस जिल्ह्याचा पोलीस प्रमुख म्हणून काम पाहतो.
राज्यसेवेतील पदोन्नतीने भरलेले भा.पो.से. किंवा म.पो.से.अधिकारी असतात.व पोलिस आयुक्त हे मोठय़ा शहरांच्या ठिकाणी पोलीस प्रमुख म्हणून काम पाहतात.सध्या महाराष्ट्रात दहा पोलीस
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 74 views🌐 marathi महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ (Rajnish seth) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रजनीश शेठ हे 1988 च्या बॅचचे IPS अधिकारी आहे. याआधी संजय पांडे यांना प्रभारी महासंचालक पद देण्यात आलं होतं. मात्र, राज्याच्या पोलिस
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 58 views🌐 marathi पानांचे प्रकार : पानांचे दोन मुख्य प्रकार आहेत.
(१) साधी पाने : या पानांमध्ये पर्णदल एकच असून पानांची कडा अखंड असते; उदा., जास्वंद, आंबा, पेरू.
(२) संयुक्त पाने : या पानांमध्ये पर्णदल खंडित असून त्याची कडा मुख्यशिरेपर्यंत पोहोचून पर्णिका तयार
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 90 views🌐 marathi स्पायरोगायरा एक शैवाल आहे. त्यात क्लोरोफिल आढळतो, त्यामुळे ते प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे स्वतःचे अन्न बनवते. ही वनस्पती पाण्याच्या वरच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या रेशीम धाग्यासारखी हिरव्या रंगाची दिसते. जगात या वनस्पतीच्या ४०० हून अधिक प्रजाती आहेत. ते खूप वेगाने विकसित होते, त्यामुळे थोड्याच
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi या रासायनिक क्रियेद्वारे वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड वायू (Carbon dioxide Gas) व पाणी यांचा वापर करून अन्न तयार करतात त्या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात.
प्रकाश संश्लेषण (photosynthesis): सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या उपयोगाने कार्बन डाय-ऑक्साइड(CO2) व पाणी (H2O) यांसारख्या साध्या संयुगांपासून
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 62 views🌐 marathi सध्यस्थितीत मुंबई हि महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे.
पहिल्या राज्य पुनर्गठनानंतर नागपूरने आपला राजधानीचा दर्जा गमविला. तथापि, राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या नागपूर करारानुसार नागपूरला महाराष्ट्राची दुसरी राजधानी करण्यात आले. या शहराने भारतातील अनेक व्याघ्र प्रकल्पांना जगाशी जोडले असल्याने नागपूरला भारताची व्याघ्र राजधानी असेही
पूर्ण वाचा →📂 वैश्विक🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi नागपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे महाराष्ट्र आणि भारतातील एक प्रमुख शहर आहे आणि भारताच्या मध्यभागी वसलेले आहे. नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी असल्याचा दर्जा आहे.
नागपूर हे भारतातील 13 वे आणि जगातील 114 वे मोठे शहर आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi २ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi महाराष्ट्र पोलीस दलाच्या मुखपत्र मासिकाचे नाव काय आहे?
दक्षता हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक आहे.गुन्हेविषयक लेख, गुन्हाअन्वेषण इत्यादी विषयांचा यात अंतर्भाव असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi