नवीन प्रश्न
राष्ट्रीय वनक्षेत्र नियमावलीनुसार प्रत्येक राज्यात ३३ टक्के वनक्षेत्र असणे बंधनकारक आहे.
राष्ट्रीय वनक्षेत्र नियमावलीनुसार प्रत्येक राज्यात ३३ टक्के वनक्षेत्र असणे बंधनकारक आहे. पण, आज महाराष्ट्रात केवळ १९.४३ टक्के वनक्षेत्र शिल्लक राहिले आहे. राज्याचा जिल्हानिहाय विचार केल्यास केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ किलोमीटर
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 86 views🌐 marathi देशाचे एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र 80.9 दशलक्ष हेक्टर असून हे क्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.62 टक्के आहे.2019 च्या मूल्यांकनाच्या तुलनेत, देशातील एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्रामध्ये 2,261 चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे, अशी माहिती या अहवालातील निष्कर्ष
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi देशाचे एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र 80.9 दशलक्ष हेक्टर असून हे क्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.62 टक्के आहे.
देशाचे एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र 80.9 दशलक्ष हेक्टर असून हे क्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.62 टक्के आहे.2019 च्या मूल्यांकनाच्या तुलनेत, देशातील
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi क्षेत्रफळाच्या दृष्टीत भारत हा जगातील ७वा मोठा देश आहे.
रशिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे, जो आशियापासून पूर्व युरोपपर्यंत पसरलेला आहे, या यादीत आपला भारत सातव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लोकसंख्येचा विचार केला तर चीन पहिल्या क्रमांकावर आहे, तर
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi भारतातील वनांची सद्यस्थिती (Status of Forests in India) :
देशाचे एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र 80.9 दशलक्ष हेक्टर असून हे क्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.62 टक्के आहे.2019 च्या मूल्यांकनाच्या तुलनेत, देशातील एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्रामध्ये 2,261 चौरस किलोमीटरची
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाची माहिती
जिल्हा प्रशासनामध्ये जिल्हाधीकारी कार्यालाय हे मुख्य कार्यालय असून जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावत असते. तसेच हे कार्यालय म्हणजे एकप्रकारे महाराष्ट्र शासनाचा कणा असल्याप्रमाणे आहे. या कार्यालायाव्दारे जिल्ह्याच्या विकासा संबंधाने सगळ्या प्रकारचे निर्णय घेणे, जिह्यातील कायदा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi सर्व शहरांमध्ये असलेली सरकारी कार्यालये खाली दिली आहेत:
1 उपायुक्त कार्यालय
2 पोलीस चौकी
3 तहसीलदार कार्यालय
4 जिल्हा विकास आणि पंचायत कार्यालय
उपायुक्त कार्यालय
उपायुक्त हे कार्यालय चालवतात. ते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi भारताला एकूण ७,५१७ किलोमीटर (४,६७१ मैल) किमी इतका समुद्रकिनारा लाभला आहे त्यातील ५,४२३ किलोमीटर (३,३७० मैल) इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित २,०९४ किलोमीटर (१,३०१ मैल) द्विपसमूहांमध्ये समाविष्ट आहे.[७] भारतीय नौदलीय सांख्यिकीनुसार मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये ४३ टक्के वाळूचे किनारे आहे, ११
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. चंद्रपूरला आधी 'चांदा' म्हणत असत. चंद्रपूर ही गोंड राजांची राजधानी होती व नंतर १७ व्या शतकात नागपूरच्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.१९८१ला चंद्रपूर जिल्ह्यातून नवा गडचिरोली जिल्हा वेगळा बनवला गेला. चंद्रपूर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi पानगळ ही वृक्षांच्या जीवनामधली एक अवस्था आहे. यामध्ये भरपूर पाने असलेल्या वृक्षाची पाने एखाद्या ठरावीक ऋतूमध्ये गळून जातात. जगाच्या निरनिराळ्या भागात हा कालावधी वेगवेगळा आढळून येतो. समशीतोष्ण प्रदेशात हा कालावधी शरद ऋतूचा असतो, तर उष्ण कटिबंधात हवामान शुष्क होण्याआधी पानगळ
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi