नवीन प्रश्न

सन 2011 मध्ये भारतातील साक्षरतेचे प्रमाण किती टक्के होते? locked

३१ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतीय लोकसंख्या १७.७%च्या दशकातील वाढीसह १.२१ अब्ज झाली होती. प्रौढ साक्षरतेत दहा वर्षात ९.२१% इतकी वाढ झाली, एकूण साक्षरता ७४.०४% पर्यंत वाढली.

सी. एम. चंद्रमौली हे २०११ च्या भारतीय जनगणनेसाठी भारताचे रजिस्ट्रार जनरल

पूर्ण वाचा →

सर्वत्र लोकसंख्या वितरण कसे आहे? open

भारताची सध्याची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या 17% आहे. तसेच, हे सर्व लोक आपल्या भौगोलिक क्षेत्राच्या 3.28 दशलक्ष चौरस किलोमीटरमध्ये असमानपणे वितरीत केले जातात.

पूर्ण वाचा →

२०११ च्या जनगणना अहवालानुसार भारतात किती टप्पे लोक खेड्यात राहतात? locked

2011 च्या जनगणने अहवालानुसार भारतात किती टप्पे लोक खेड्यात राहतात?
१.२१ अब्ज भारतीयांपैकी ८३३ दशलक्ष (६८.८४%) ग्रामीण भागात राहतात तर ३७७ दशलक्ष लोक शहरी भागात राहतात. भारतातील ४५३.६ दशलक्ष लोक स्थलांतरित आहेत, जे एकूण लोकसंख्येच्या ३७.८% आहे.

पूर्ण वाचा →

भारतात किती केंद्रशासित प्रदेशांना स्वतःच्या विधानसभा आहेत? locked

भारतात किती केंद्रशासित प्रदेशांना स्वतःच्या विधानसभा आहेत?
भारतामध्ये सध्या असे तीन केंद्रशासित प्रदेश आहेत ज्यांना स्वतःची विधानसभा आहे.

1) दिल्ली
2)पुदुचेरी
3)जम्मू काश्मीर

पूर्ण वाचा →

भारताला किती देशाच्या सागरी सीमा लागून आहेत? locked

भारताचा विस्तार(bhartacha Vistar) :

अक्षवृत्तीय विस्तार : ८४ ते ३७°६’ उत्तर अक्षांश (८°४२८ ते ३७०६५३” उत्तर अक्षांश)
रेखावृत्तीय विस्तार : ६८०७ ते ९७०२५ पूर्व रेखांश (६८०७’३३” ते ९७०२४४७” पूर्व रेखांश)
रशिया,

पूर्ण वाचा →

स्वातंत्र्याच्या वेळी जम्मू काश्मीरचे राजा कोण होते? locked

स्थापना

१९४७-१९४८ च्याभारत-पाकिस्तान युद्धानंतर, जम्मू-काश्मीरचे रियासत भारत ( जम्मू, काश्मीर खोरे आणि लडाख या प्रदेशांवर नियंत्रण ठेवणारे) आणि पाकिस्तान (ज्याने गिलगिट-बाल्टिस्तान आणि आझाद काश्मीर नियंत्रित केले) यांच्यात विभागले गेले. १९५१ मध्ये भारतीय प्रशासित प्रांतांनी एक संविधान सभा निवडली, ज्याने १९५४ मध्ये

पूर्ण वाचा →

लोकसंख्या ची घनता म्हणजे काय? locked

लोकसंख्या ची घनता म्हणजे काय?
एका विशिष्ट क्षेत्रफळात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या म्हणजे लोकसंख्येची घनता होय. सहसा घनता "प्रती वर्ग किमी" मध्ये मोजली जाते. उदा. भारताच्या लोकसंख्येची घनता १२३ प्रती वर्ग किमी आहे, म्हणजेच भारताच्या १ वर्ग किमी भागात सरासरी १२३

पूर्ण वाचा →

लोकसंख्येचा सर्वाधिक भार कुठे आहे? locked

2011 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटीहून अधिक होती. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत राजधानी मुंबईचा वाटा फार मोठा आहे. 2001च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या 1.19 कोटी होती आणि 2011 मध्ये ती लोकसंख्या 1.50 कोटीहून अधिक आहे.

पूर्ण वाचा →

लडाख या केंद्रशासित प्रदेशाची सीमा किती देशांना लागून आहे? locked

लडाख या केंद्रशासित प्रदेशाची सीमा किती देशांना लागून आहे?
लडाख हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा भारतीय उपखंडातील उत्तर भागात आहे आणि काराकोरमच्या आसपास आहे. लडाखच्या पूर्वेस तिबेट, दक्षिणेस लाहौल व स्पीती विभाग, पश्चिमेस जम्मू आणि काश्मीर व पाकिस्तानातील

पूर्ण वाचा →

सर्वाधिक लोकसंख्या असलेले केंद्रशासित प्रदेशाचे नाव काय? locked

भारतीय राज्यांची लोकसंख्ये प्रमाणे सूची.

क्रमांक राज्य लोकसंख्या मार्च २००१
१ उत्तर प्रदेश १६६,१९७,९२१
२ महाराष्ट्र ९६,८७८,६२७
३ बिहार ८२,९९८,५०९
४ पश्चिम बंगाल ८०,१७६,१९७
५ आंध्र प्रदेश ७६,२१०,००७
६ तमिळनाडू ६२,४०५,६७९
७ मध्य प्रदेश ६०,३४८,०२३
८ राजस्थान ५६,५०७,१८८
९ कर्नाटक ५२,८५०,५६२
१० गुजरात ५०,६७१,०१७
११ ओडिशा ३६,८०४,६६०
१२ केरळ ३१,८४१,३७४
१३ झारखंड २६,९४५,८२९
१४ आसाम २६,६५५,५२८
१५ पंजाब २४,३५८,९९९
१६ हरियाणा २१,१४४,५६४
१७ छत्तिसगढ २०,८३३,८०३
प्रदेश दिल्ली १३,८५०,५०७
१८ जम्मू आणि काश्मीर १०,१४३,७००
१९ उत्तराखंड ८,४८९,३४९
२० हिमाचल प्रदेश ६,०७७,९००
२१ त्रिपुरा ३,१९९,२०३
२२ मणिपूर २,१६६,७८८
२३ मेघालय २,३१८,८२२
२४ नागालॅंड १,९९०,०३६
२५ गोवा १,३४७,६६८
२६ अरुणाचल प्रदेश १,०९७,९६८
प्रदेश पुडुचेरी ९७४,३४५
प्रदेश चंदिगढ ९००,६३५
२७ मिझोरम ८८८,५७३
२८ सिक्किम ५४०,८५१
प्रदेश अंदमान आणि निकोबार ३५६,१५२
प्रदेश दादरा आणि नगर-हवेली २२०,४९०
प्रदेश दमण आणि दीव १५८,२०४
प्रदेश लक्षद्वीप ६०,६५०

पूर्ण वाचा →