नवीन प्रश्न

५ भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत? locked

भारत देशामध्ये २८ राज्यांसह ८ केंद्रशासित प्रदेश आहेत.

क्रमांक राज्य राजधानी स्थापना
१ आंध्र प्रदेश अमरावती १ ऑक्टो. १९५३
२ आसाम गुवाहाटी १ नोव्हें. १९५६
३ बिहार पाटणा १ नोव्हें. १९५६
४ कर्नाटक बेंगलोर १ नोव्हें. १९५६
५ केरळ तिरुवनंतपूरम १ नोव्हें. १९५६
६ मध्य प्रदेश भोपाळ १ नोव्हें.

पूर्ण वाचा →

जळगाव जिल्ह्यातील तालुके किती? locked

जळगाव जिल्ह्यातील तालुके किती?
जळगाव जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा असून जिल्ह्यात १५ तालुके आहेत.

जळगाव जिल्हा तालुका यादी-

क्र. तालुका पिन कोड
1 जळगाव 425001
2 जामनेर 424206
3 एरंडोल 425109
4 धरणगाव 425105
5 भुसावळ 425201
6 रावेर

पूर्ण वाचा →

नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? locked

"नागपूर विभागातील जिल्हे" वर्गातील लेख

एकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.
गडचिरोली जिल्हा
गोंदिया जिल्हा
चंद्रपूर जिल्हा
नागपूर जिल्हा
भंडारा जिल्हा
वर्धा जिल्हा

पूर्ण वाचा →

जिल्हाधिकारी कसे बनवायचे? open

देशातील सर्वोच्च अशी नागरी सेवा परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग घेतो. या परीक्षेमधून आयएएस, आयपीएस, आयएफएस असे विविध अधिकारी निवडले जातात. कलेक्टर होण्यासाठी काय करावे याचे उत्तर केंद्रीय नागरी सेवा परीक्षा द्यावी. वरवर पाहता उत्तर सोपे वाटत असले तरी यासाठी आयुष्याची

पूर्ण वाचा →

जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी कोण असतात? locked

जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी कोण असतात?
जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी आहेत.

जिल्हा अधिकारी म्हणजे कोण?
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे मुख्यतः जिल्ह्याच्या सर्वसाधारण प्रशासनास जबाबदार असतात. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याकरता जिल्हाधिकारी यांना निवासी उपजिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी मदत करतात. तालुक्याचे

पूर्ण वाचा →

जिल्ह्याचे सनदी अधिकारी कोण असतात *? locked

जिल्ह्याचे सनदी अधिकारी कोण असतात ?
जसे कि तहसीलदार, जिल्हाधिकारी, दुय्यम निबंधक हे सर्व काही ठराविक अधिकार(सनद) घेऊन आपल्या पदावर काम करत असतात, म्हणून त्यांना सनदी अधिकारी म्हणतात. IAS अधिकाऱ्याला सनदी अधिकारी म्हणतात.

भारतातील सनदी सेवांचे प्रमुख तीन प्रकार आहेत, अखिल

पूर्ण वाचा →

अप्पर जिल्हाधिकारी म्हणजे काय? locked

अतिरिक्त जिल्हाधिकारी
अप्पर जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी यांना असण्या-या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी कार्यालयातील काही शाखा/विभाग याच्यावर नियंत्रण ठेवत असतात.

पूर्ण वाचा →

औरंगाबाद ची स्थापना कधी झाली? locked

औरंगाबाद ची स्थापना कधी झाली?
१६१० मध्ये मलिक अंबरने औरंगाबाद शहराची स्थापना केली.
औरंगाबाद हे नाव औरंगजेब ह्या मुघल सम्राटाच्या नावावरून ठेवले गेले आहे, शहराचे जुने नाव खडकी होते. हे शहर संभाजीनगर नावानेही ओळखले जात आहे. औरंगाबादला ५२ दरवाजांचे शहर म्हणून

पूर्ण वाचा →