नागपूर चे जिल्हा अधिकारी कोण?
नागपूर चे जिल्हा अधिकारी कोण?
जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर
नागपूर चे जिल्हा अधिकारी कोण?
जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर
पुणे कलेक्टर कोण आहे?
पुणे कलेक्टर डॉ.राजेश देशमुख आहे.
औरंगाबाद ची स्थापना कधी झाली?
१६१० मध्ये मलिक अंबरने औरंगाबाद शहराची स्थापना केली.
औरंगाबाद हे नाव औरंगजेब ह्या मुघल सम्राटाच्या नावावरून ठेवले गेले आहे, शहराचे जुने नाव खडकी होते. हे शहर संभाजीनगर नावानेही ओळखले जात आहे. औरंगाबादला ५२ दरवाजांचे शहर म्हणून
नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत?
नाशिक विभागामध्ये 15 तालुके आहेत.
सटाणा
सुरगाणा
मालेगाव
देवळा
पेठ
दिंडोरी
औरंगाबाद जिल्हा अधिकारी कोण आहे?
औरंगाबाद जिल्हा अधिकारी श्री. आस्तिक कुमार पाण्डेय १४-०९-२०२२ आतापर्यंत आहे.
औरंगाबाद शहराची लोकसंख्या किती आहे?
औरंगाबाद जिल्ह्यात २०११च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येची ३७,०१,२८२ लोकसंख्या आहे.
सन 2001 च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर ला किती आहे?
साक्षरता म्हणजे 71.52% आहे जिथे 2001 च्या जनगणनेनुसार ती 64.52% होती. साक्षरता दशकात दर वाढ 7% आहे पुरुष साक्षरता 81.53% व महिलांसाठी 60.95% आहे. लोकसंख्येची घनता 254
सन 2011 च्या जनगणने प्रमाणे भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे?
2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या घनता 382 प्रति चौरस किमी होती.
२०११ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १,२१,०८,५४,९७७ (एक अब्ज एकवीस करोड आठ लाख चोपन्न हजार नऊशे सत्याहत्तर) होती. २००१ पासून भारताने
२०११ मध्ये भारतात लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर किती झाली होती?
2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील लोकसंख्येची घनता 382 आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, बिहारमध्ये लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे जी 1106 व्यक्ती प्रति चौरस किमी आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये लोकसंख्येची घनता 1028
महाराष्ट्र लोकसंख्या 2011 ची जनगणना
महाराष्ट्रात प्रत्येक 1000 पुरुषांमागे 929 लिंग गुणोत्तर आहे, जे 2011 च्या जनगणनेनुसार देशभरातील सरासरी 940 पेक्षा कमी आहे. 2001 मध्ये महाराष्ट्रात 1000 पुरुषांमागे महिलांचे लिंग गुणोत्तर 922 होते.
महाराष्ट्राचे