नवीन प्रश्न

मुंबई मध्ये किती नगरपालिका आहेत? locked

९ महानगरपालिका तर ९ नगरपरिषदा आहेत.

मुंबई उपनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील दुसरा सर्वात लहान (क्षेत्रफळानुसार) जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र वांद्रे (पूर्व) येथे आहे. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा मिळून तयार होते. म्हंणजेच मुंबई उपनगर जिल्हा हा

पूर्ण वाचा →

बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? locked

बृहन्मुंबई महानगारापलिकेची स्थापना 1882 मध्ये भारतातील पहिली महानगरपालिका म्हणून झाली.

महानगरपालिका विधिमंडळ
२०१७ पर्यंत, BMCच्या विधानमंडळात, ज्याला महापालिकेचा विधीमंडळ असेही म्हणतात, त्यात 227 सदस्य होते. 2017 मध्ये पहिल्यांदाच 31 उमेदवारांनी एकाच प्रभागातून (164) निवडणूक लढवली होती. राघवेंद्र सिंग हे वयाच्या २१ व्या

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रातील पहिली महानगर पालिका कोणती आहे ? locked

१८८८ साली स्थापन झालेली मुंबई महानगरपालिका (Bombay Municipal Corporation) ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका होय.

शहराच्या प्रशासनासाठी महानगरपालिकांची निर्मिती केली जोते. शहरामध्ये महानगरपालिका स्थापन करण्याचा किंवा नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याचा अधिकार हा राज्य शासनास आहे. मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ साली करण्यात आला.

पूर्ण वाचा →

भारताचे पंधरावे पंतप्रधान कोण होते? locked

नरेंद्र दामोदरदास मोदी २६, इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत.

नरेंद्र दामोदरदास मोदी (जन्म : १७ सप्टेंबर १९५०) हे भारतीय जनता पक्षाचे (भाजपचे) नेते आणि मे २६, इ.स. २०१४ पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते ऑक्टोबर

पूर्ण वाचा →

भारताचे चौदावे पंतप्रधान कोण होते? locked

डॉ.मनमोहन सिंह हे २२ मे २००४पासून २६ मे २०१४ पर्यन्त भारताचे १४वे पंतप्रधान होते.

जीवनक्रम:
सन १९५७ ते १९६५ - चन्दीगडमधील पंजाब विद्यापिठ प्राध्यापक.
इ.स. १९६९-१९७१ - दिल्ली स्कूल ऑफ इकाॅनॉमिक्स या संस्थेत आन्तरराष्ट्रीय व्यापार

पूर्ण वाचा →

भारताचे अकरावे पंतप्रधान कोण होते? locked

भारताचे अकरावे पंतप्रधान हरदनहळ्ळी दोडेगौडा देवे गौडा होते.

राजकीय कारकीर्द:
१९५३ मध्ये गौडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात रुजू झाले आणि १९६२ पर्यंत ते सदस्य राहिले. १९६२ मध्ये गौडा हे कर्नाटक विधानसभेवर होलनरसिपुरा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून गेले. नंतर १९६२ ते १९८९

पूर्ण वाचा →

भारताचे दहावे पंतप्रधान कोण होते? locked

भारताचे दहावे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते.

अटलबिहारी वाजपेयी ( २५ डिसेंबर १९२४; - १६ ऑगस्ट २०१८) हे माजी भारतीय पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते. ते १९९१ ते २००९ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. केवळ १३ दिवस टिकलेल्या

पूर्ण वाचा →

भारताचे नववे पंतप्रधान कोण होते? locked

पामुलपर्ती वेंकट नरसिंहरावरोमन (जून २८, इ.स. १९२१ - डिसेंबर २३, इ.स. २००४) हे भारताचे इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली.

पूर्ण वाचा →