भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली?
निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी संविधानानुसार करण्यात आली.
पूर्ण वाचा →निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी संविधानानुसार करण्यात आली.
पूर्ण वाचा →यूपीएस मदान हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. यूपीएस मदान, महाराष्ट्राचे 6 वे SEC, हे महाराष्ट्र केडरमधील IAS च्या 1983 च्या बॅचचे होते.
पूर्ण वाचा →सुकुमार सेन ( इ.स. १८८९; मृत्यू: इ.स. १९६१) हे स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८ ही त्यांची आयुक्तपदाची कारकीर्द होती.
सुकुमार सेन यांचे शिक्षण सुरुवातीला कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून आणि नंतर लंडन विद्यापीठात
हवामान
मुंबई शहर हे विषुववृत्तीय प्रदेशात (Tropical zone) आणि अरबी समुद्राजवळ असल्यामुळे इथे दोन प्रमुख प्रकारचे ऋतू अनुभवास येतात: १)आर्द्र २)शुष्क. आर्द्र हवामानाच्या काळात (मार्च ते ऑक्टोबर) तापमान व सापेक्ष आर्द्रता अधिक असते. तापमान ३०° से. (८६° फॅ.) पर्यंत जाते. मान्सूनचा
'महापौर'हा मराठी शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचवला आहे. त्यापूर्वी किंवा त्याआधी महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या सभागृहाच्या नेत्याला मेयर असे म्हणत असत. इतर राज्यांत अजूनही मेयर असे म्हणतात.
महाराष्ट्रातील महापालिकेत निवडून आलेले सभासद आपल्यातल्या एका सभासदाला नेता म्हणून निवडतात. या नेत्याला शहराचा 'महापौर'असे म्हणतात.
महापौर हा
मुख्य अधिकारी हा सर्व वर्गांच्या नगरपालिकेचा प्रमुख कार्यकारी अधिकारी होय. सध्या त्याची नेमणूक नगरपालिका राज्य सरकारच्या संमतीने करते. मुख्य अधिकाऱ्यांची एक सामान्य संवर्ग सेवा (कॉमन केडर) राज्य पातळीवर निर्माण करावी, अशी कायद्यात तरतूद आहे.
पूर्ण वाचा →जिल्हयातील एकूण गावांची संख्या 1890 असून 6 महानगरपालिका व 9 नगरपालिका आहेत. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने जिल्हयात एकूण ९६८ ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायतीची एकूण सभासद संख्या 7769 इतकी असून 9 नगरपालिकांमधील सभासद संख्या 291 आहे.
पूर्ण वाचा →नगरपालिकेचा कार्यकाल हा ५ वर्षांचा असतो.
पूर्ण वाचा →महानगर पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला महापौर म्हणतात.
पूर्ण वाचा →महानगरपालिका सदस्यांची संख्या किमान ६५ ते कमाल २२१ इतकी असते.
महानगरपालिकेची रचना:
नागरी लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिकांची चार गटांत विभागणी केली जाते.
महानगरपालिका सदस्यांची संख्या किमान ६५ ते कमाल २२१ इतकी असते.