नवीन प्रश्न

पर्यावरण संवर्धन एक सामाजिक जबाबदारी म्हणजे काय? locked

पर्यावरण संरक्षण ही सामाजिक जबाबदारी असून समाजातील प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणासाठी काम करणे ही आपली सामाजिक बांधीलकी आहे.

पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे. पृथ्वीवर मानवाचे पाऊल तिच्या निर्मितीच्या कालावधीनंतर पडले. मानवाने पृथ्वीवर वावरत असताना आपली बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती या

पूर्ण वाचा →

पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते? locked

माणसानं पर्यावरणाचं संतुलन न बिघडवता, पर्यावरणाशी जुळवून घेऊन रहाणं गरजेचं आहे. ही जबाबदारी कोण्या एका मंडळाची किंवा शासनाची नसून, प्रत्येक नागरिकाची आहे. आजपर्यंत माणूस फक्त निसर्गाकडून घेत आला, आता त्यामुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत!

काय करायला हवं?

पूर्ण वाचा →

पर्यावरण संरक्षण कसे करावे? locked

केंद्र व राज्य पातळीवर पर्यावरणपूरक कायदे करण्याची जबाबदारी व त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनावर असते. आपणही प्रत्येकाने पर्यावरणविषयक जागृती करून किमान एक झाड लावावे व ते जगवावे ही अपेक्षा आहे. त्यातूनच निसर्गाचे संतुलन राखले जाईल व पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन

पूर्ण वाचा →

पर्यावरण संरक्षण कायदा कधी लागू करण्यात आला? locked

पर्यावरण संरक्षण कायदा-EPA 1986 पर्यावरणाचे संरक्षण आणि पर्यावरण सुधारण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आला आहे.

हा कायदा केंद्र सरकारला सर्व प्रकारचे पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी आणि देशाच्या विविध भागांमध्ये विशिष्ट पर्यावरणीय समस्यांना तोंड देण्यासाठी प्राधिकरणे स्थापन करण्यासाठी अधिकृत करते.

पार्श्वभूमी:
देशातील स्टॉकहोम येथे झालेल्या “युनायटेड

पूर्ण वाचा →

वायु प्रदूषण नियंत्रण कायद्याची सुरुवात कधी झाली? locked

१९८३ मध्ये महाराष्ट्रात हवा (पी आणि सीपी) कायदा,१९८१ लागू करण्यात आला आणि सुरुवातीला काही भागांना वायू प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून ०२/०५/१९८३ रोजी घोषित केले गेले. ०६/११/१९९६ पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्य वायू प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित केले गेले.

१९८३ मध्ये महाराष्ट्रात

पूर्ण वाचा →

पर्यावरणा संबंधित जागतिक स्तरावर जनजागृती करण्याचे कार्य कोण करते? locked

स्थापना - १९८८मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम आणि जागतिक हवामानशास्त्रीय संघटना यांनी केली. ही संघटना केवळ WMO आणि UNEP च सदस्यांसाठी खुली आहे. स्थापना - १९७२ मध्ये स्टॉकहोम परिषदेत या संस्थेची स्थापना केली.


हवामान बदलावरील धोरणात्मक ज्ञानासाठी राष्ट्रीय अभियानाला संस्थात्मक प्रोत्साहन

पूर्ण वाचा →

पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही काय कराल? locked

राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजना
महानगरात वाढत्या लोकसंख्येमुळे तलाव, नदी, सरोवर अशा नैसर्गिक घटकांवर पर्यावरणात्मकदृष्ट्या परिणाम होत आहे. महानगरातही नैसर्गिक सौंदर्य राखले जावे, पर्यावरणाचा समतोल ढासळू नये यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजना सुरू केली आहे.
धरण बांधणी

पायाचा अभ्यास - धरणबांधणीत मजबूत

पूर्ण वाचा →

पर्यावरणाचे मुख्य किती प्रकार आहेत? locked

हवामान बदल, वन संवर्धन आणि प्रदूषण, सागरी संवर्धन, प्रकाश-ध्वनी-रंग प्रदूषण, हवा-पाणी-माती संवर्धन अशा विविध ७ विभागांत विभागलेली आहे. यातील विविध पर्यावरण विषयावर तज्ञ आणि अभ्यासकांनी माहितीपूर्ण व उद्‍बोधक लेख लिहिले आहेत.
मराठी विश्वकोशातील व्याख्येनुसार विशिष्ट वेळचे पर्यावरण म्हणजे शिलावरण, जलावरण, जीवावरण

पूर्ण वाचा →

पर्यावरणातील व्यापक मानवी हस्तक्षेपाचे नैसर्गिक जलस्रोतांवर काय दुष्परिणाम होतात? locked

अनेक शक्ती आपल्या नैसर्गिक जलस्रोतांवर गंभीरपणे परिणाम करत आहेत. यापैकी बरेचसे प्रामुख्याने मानवी कृतींचे परिणाम आहेत आणि त्यामध्ये इकोसिस्टम आणि लँडस्केप बदल, अवसादन, प्रदूषण, अति-अमूर्तता आणि हवामान बदल यांचा समावेश आहे.

सजीवांना अपायकारक किंवा विषारी असे पदार्थ पर्यावरणात मिसळण्याची प्रक्रिया म्हणजे

पूर्ण वाचा →

पृथ्वीचे पर्यावरण म्हणजे काय? locked

पृथ्वीचे वातावरण हा पृथ्वीच्या पृष्ठभागालगत तिच्या गुरुत्वाकर्षणामुळे लपेटून असलेला वायूंचा थर आहे. यावातावरणात नायट्रोजन (७८.00 %), ऑक्सिजन (२१ %), आरगॉन (०.९ टक्के%), कार्बन डायऑक्साईड (०.०3%), आर्द्रता इतर वायु व घटक ०.०७ इत्यादी घटकांचा समावेश आहे. पृथ्वीच्या वातावरणातील वायूंच्या या मिश्रणास

पूर्ण वाचा →