नवीन प्रश्न

पर्यावरणीय जैवविविधता म्हणजे काय? locked

जैवविविधता
जैवविविधता मानवी जीवनाचा आधार आहे. पृथ्वीतलावर सजीवांची जी काही विविधता आढळते त्यालाच जैवविविधता असे संबोधले जाते. ही विविधता तीन पातळ्यांवर असते – प्रजाती, परिसंस्था आणि जनुकीय. किडा-मुंगी, वाघ, साप, पक्षी इ. ही आहे जीवांची विविधता. गवताळ रानं, जंगलं, खारफुटीची

पूर्ण वाचा →

पर्यावरणीय जैविक विविधता म्हणजे काय? locked

जैवविविधता मानवी जीवनाचा आधार आहे. पृथ्वीतलावर सजीवांची जी काही विविधता आढळते त्यालाच जैवविविधता असे संबोधले जाते. ही विविधता तीन पातळ्यांवर असते – प्रजाती, परिसंस्था आणि जनुकीय. किडा-मुंगी, वाघ, साप, पक्षी इ. ही आहे जीवांची विविधता. गवताळ रानं, जंगलं, खारफुटीची जंगलं

पूर्ण वाचा →

प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय? locked

पुनरुत्पादन प्रक्रियेमु्ळे जीववंशाचे सातत्य राखले जाते. आज अस्तित्वात असलेल्या प्रजाती लाखो वर्षांपुर्वी अस्तित्वात असलेल्या सजीवांपासून अखंडीत पुनरुत्पादन प्रक्रियेने अस्तित्वात आलेले आहेत. प्रजाती टिकून राहण्यासाठी अनुकुल परिस्थिती असावी लागते.
सजीवांमधील एखाद्या जाति, परिसंस्था, बायोम, किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता. परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या

पूर्ण वाचा →

भारतात किती टक्के जैविक विविधता आढळते? locked

या पृथ्वीवरील केवळ 2.4 टक्के भूप्रदेशात व्याप्त असलेल्या भारतामध्ये जगातल्या विविध जातींपेकी 8 टक्के प्रजाती आढळतात. गेल्या दशकामध्ये भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या वन आणि वृक्षांचे क्षेत्र वाढून आता ते 24.56 टक्के झाले आहे.

पूर्ण वाचा →

विविधता मनजे काय? locked

विविधता का अर्थ है अलग-अलग प्रकार के धर्म , बोली, भाषा और समाज। जैसे:- भारत एक विविधता वादी राष्ट्र है अर्थात यहां विभिन्न प्रकार की बोलियाँ, भाषाएँ और सभ्यतायें एवं अनेक धर्म और जातियां मिलती हैं। धर्म-लिंग-योन अभिवृत्ति, सामाजिक

पूर्ण वाचा →

भारतात कोण कोणती विविधता आहे? locked

भारताच्या उत्तरेकडील सीमा हिमालयाच्या उंच पर्वतरांगांनी तयार झाली आहे.
भारतातील विविधता :- आपल्या देशामध्ये विविध वने, वाळवंटे, मैदाने, नद्या, पर्वत, पठारे आहेत.
भारताच्या तिन्ही दिशेला पाण्याने व्यापलेला भाग आहे. पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस बंगालचा उपसागर, दक्षिणेस हिंदी महासागर आहे. दक्षिणेकडे निमुळत्या

पूर्ण वाचा →

भारताला भारत का म्हणतात? locked

भारताला भारत हे नाव कसे मिळाले याविषयी दोन कथा प्रसिद्ध आहेत. काही जाणकारांच्या मते चंद्रवंशी राजा दुष्यंत आणि विश्वामित्राची कन्या शकुंतला यांचा मुलगा भरत ! याच्या नावावरून आपल्या देशाला भारत असे संबोधल्या जाते.

ऋग्वेदानुसार भारताचे नाव सूर्यवंशी राजा भरताच्या नावावरून पडले

पूर्ण वाचा →

भारताला सागरी सीमा किती? locked

एकूण सात देशांशी आपली सीमा लागून आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार हे 7 देश आहेत : बांगलादेश (4096.7 किमी), चीन (3488 किमी), पाकिस्तान (3323 किमी), नेपाळ (1751 किमी), म्यानमार (1643 किमी), भूटान (699 किमी) आणि अफगाणिस्तान (106 किमी). तर 7516.6 किमीची

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राची राजधानी काय आहे? locked

११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे.

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य

पूर्ण वाचा →