नवीन प्रश्न
महायुद्ध संपल्यानंतर झालेल्या व्हर्सायच्या शांतता करारात सुरुवातीच्या अनुच्छेदांमध्ये राष्ट्रसंघाची घटना समाविष्ट करण्यात आली. या करारात (कव्हिनन्ट) एकूण २६ अनुच्छेद आहेत. त्यांपैकी १ ते ७ संघटना, प्रतिनिधिगृह, कार्यकारिणी व सभासद यांविषयी असून ८ व ९ निःशस्त्रीकरण व लष्करी आयोग यांचा ऊहापोह
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi संयुक्त राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रे (संरा) (इंग्रजी: United Nations) ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
जगातील बहुतांश सर्व सार्वभौम राज्यांचा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi आंतरराष्ट्रीय सुरक्षा व शांतता याच्या संवर्धनार्थ पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेली जागतिक संघटना (२८ एप्रिल १९१९). तिची बीजे तत्पूर्वीच्या इंटरनॅशनल टेलिग्राफिक युनिअन (१८६५), युनिव्हर्सल पोस्टल युनिअन (१८७४), रेडक्रॉस (१८६३), हेग परिषदा, हेग ट्रॉइब्यूनल आदी संस्थांत आढळतात.
व्हिएन्ना काँग्रेसनंतरच्या शंभर वर्षांच्या कालावधीत (१८१५
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी 50 देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सनदेवर स्वाक्षरी करून केली.
युनायटेड नेशन्स ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जी अनेक वृत्तपत्रांनी तसेच संयुक्त राष्ट्रांनी थोडक्यात लिहिली आहे. आंतरराष्ट्रीय कायदा, सहकार्य, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi १७ व्या लोकसभेचे नवे सभापती म्हणून भाजपचे ओम बिर्ला यांनी बुधवारी सूत्रे हाती घेतली.
१६ व्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांना भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकांत तिकीट न दिल्याने त्यांना दुसऱ्यांदा लोकसभा सभापतीपद मिळणे अशक्य होते. त्यामुळे नवा अध्यक्ष कोण याची उत्सुकता
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे.
भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi महाराष्ट्रातून राज्यसभेवर 19 सदस्य निवडले जातात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi भारतीय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेच्या उपाध्यक्षांची निवड सदस्य मतदानाने होते. अध्यक्षांच्या गैरहजरीत उपाध्यक्ष सभेचे कामकाज पाहतात.
राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे. कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi वंदे मातरम् (अर्थ: आई, मी तुला नमन करतो) ही १८७० मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी उच्च संस्कृतमय बंगाली भाषेत लिहिलेली एक कविता आहे. त्यांनी ही कविता त्यांच्या १८८२ च्या आनंदमठ या बंगाली कादंबरीत समाविष्ट केली होती. ही कविता सर्वप्रथम
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi भारतीय स्वातंत्र्य दिवस हा दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सुट्टी म्हणून भारतात साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी युनायटेड किंग्डमपासून देशाच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून या दिवसाचे महत्त्व आहे. याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ च्या तरतुदी लागू होऊन भारतीय
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi