मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणाला मिळाला?
रोहित शर्मा(क्रिकेट), मरियप्पन थंगावेलु(पैरा एथलीट), मनिका बत्रा(टेबल टेनिस), विनेश फोगाट(कुश्ती), रानी रामपाल(हॉकी)
पूर्ण वाचा →रोहित शर्मा(क्रिकेट), मरियप्पन थंगावेलु(पैरा एथलीट), मनिका बत्रा(टेबल टेनिस), विनेश फोगाट(कुश्ती), रानी रामपाल(हॉकी)
पूर्ण वाचा →अर्जुन पुरस्काराची स्थापना 1961 साली करण्यात आली. हा पुरस्कार गेल्या चार वर्षांच्या कालावधीत "सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी" खेळाडूंना दिला जातो. या पुरस्कारामध्ये "अर्जुनाचा कांस्य पुतळा, प्रमाणपत्र, औपचारिक पोशाख आणि ₹ 15 लाख (US$19,000) रोख पारितोषिक" यांचा समावेश आहे.
पूर्ण वाचा →भारत केंद्रीय शारीरिक शिक्षण व मनोरंजन सल्लागार मंडळाच्या मते, 'शारीरिक हालचालींद्वारे शरीर, मन व आत्मा यांचा परिपूर्ण व योग्य विकास साधून बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधण्याची प्रक्रिया म्हणजे शारीरिक शिक्षण होय'.
पूर्ण वाचा →1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्वोत्कृष्ट भारतीय सिनेमाचा सत्कार करण्यासाठी भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेली संस्था, चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे 35 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. समारंभ एप्रिल 1988 मध्ये झाला आणि तोपर्यंत पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारताचे राष्ट्रपती आर. व्यंकटरमण.
पूर्ण वाचा →शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार-
साहसी क्रीडाप्रकारांमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या साहसी व्यक्तींना महाराष्ट्र शासनाकडून हा पुरस्कार दिला जातो.
त्या वर्षी जलतरण, बॅडमिंटन, कबड्डी, खोखो, कुस्ती व बिल्यर्ड्झ या सहा क्रीडाप्रकारांचाच विचार करण्यात आला होता. त्यानंतर क्रीडाप्रकारांची व पुरस्कारांची संख्या वाढत गेली. पुरस्कारांचे पहिले दशक संपताना पुरस्कार-विजेत्यांची संख्या पस्तीस झाली. १९८५-८६ पर्यंत ती संख्या ६५ झाली.
पूर्ण वाचा →विद्यार्थ्याला निरोगी शरीर, मन आणि आचरण यांकरिता प्रशिक्षण देणे; निरोगी शरीरात निरोगी मन ठेवण्यासाठी विद्यार्थ्याला नियमित शारीरिक व्यायामाची सवय लावणे ही शारीरिक शिक्षणाची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत.
पूर्ण वाचा →राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कारांचे स्थूलमानाने चार गट पडतात (१) नागरी पुरस्कार (२) शौर्य पुरस्कार३) विशेष सेवा पुरस्कार व (४) अर्जुन पुरस्कार. नागरी पुरस्कारांत भारतरत्नपद्मविभूषणपद्मभूषण व पद्मश्री हे चार प्रकार आहेत. त्यांपैकी भारतरत्न हा देशातील सर्वोच्च असा नागरी पुरस्कार होय (कोष्टक क्र.
पूर्ण वाचा →अर्जुन पुरस्कार खिलाड़ियों को दिये जाने वाला एक पुरस्कार है जो भारत सरकार द्वारा खेल के क्षेत्र में उत्कृष्ट प्रदर्शन के लिये दिया जाता है। इस पुरस्कार का प्रारम्भ 1961 में हुआ था। पुरस्कार स्वरूप पंद्रह लाख रुपये की राशि, अर्जुन की कांस्य प्रतिमा और एक प्रशस्ति पत्र दिया जाता
पूर्ण वाचा →अर्जुन पुरस्कार हा राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्याची प्रथा भारत सरकारने १९६१ मध्ये सुरू केली.
पूर्ण वाचा →