प्रश्नांची यादी
शाश्वत विकास म्हणजे असा विकास , ज्याद्वारे भावी पिढीच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेला धक्का न पोहचवता आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करता येतील . शाश्वत म्हणजे चिरंतन , चिरकाल टिकणारी गोष्ट . विकास या शब्दाच्या काही मर्यादित संकल्पना आपल्या डोक्यात असतात . आर्थिकदृष्ट्या वाढ झाली की विकास झाला हे विधान पुरेसं
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi या गरजा पूर्ण करण्याचे मार्ग विकसित केले पाहिजेत जेणेकरुन आपल्या भावी पिढ्यांना निरोगी आणि हरित ग्रहाचा वारसा मिळू शकेल
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi तुमच्या कारऐवजी चालणे, सायकल चालवणे किंवा सार्वजनिक परिवहन वापरणे ; रबरी नळी वापरण्याऐवजी तुमचा मार्ग झाडून, तुमच्या लॉनला पाणी न देऊन, किंवा नळाला जाऊ न देऊन. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी धावा; अधिक ऊर्जा-कार्यक्षम ऑटोमोबाईल निवडून.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi भविष्यातील पिढ्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी तडजोड न करता वर्तमानाच्या गरजा पूर्ण करणारा विकास म्हणजे शाश्वत विकास होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi शाश्वत विकास ही एक संकल्पना आहे जी अलिकडच्या वर्षांत, विशेषतः राजकारण आणि अर्थशास्त्राच्या क्षेत्रात अधिक महत्त्वाची बनली आहे. मुळात, हे पर्यावरण संरक्षण, सामाजिक न्याय आणि आर्थिक व्यवहार्यता लक्षात घेणाऱ्या विकासाच्या दृष्टिकोनाचा संदर्भ देते. असंख्य प्रकार आहेत शाश्वत विकासाची उदाहरणे सर्व क्षेत्रात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi रायगडाचे जुने नाव रायरी, गडाचा विस्तार प्रचंड असून समुद्रसपाटीपासून किल्याची उंची २९०० फूट आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण ३६५ किल्ले आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi संभाजी महाराजांनी 'बुधभूषण' हा संस्कृत ग्रंथ, तर 'नायिकाभेद', 'नखशीख' आणि 'सातसतक' हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi संभाजी महाराज सिद्दिच्या मोहिमेवर असतांना मुघलांनी स्वराज्यावर चाल केली. त्यामुळे संभाजी महराजांना ती मोहिम अर्धवट सोडुन माघारी यावे लागले. त्याच वेळेस गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुध्द अकबर बादशाहाशी हात मिळवणी केली. त्यामुळे महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवायचे ठरवले.
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु. ३, १२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi