प्रश्नांची यादी
मंत्र्यांची परिषद सहसा त्या सरकारी मंत्र्यांची बनलेली असते जे मंत्रालयासाठी जबाबदार असतात. त्यांचे नेतृत्व सामान्यतः मंत्रिपरिषदेचे अध्यक्ष करतात, एक शब्द ज्याचा सामान्यतः अनुवाद केला जातो, किंवा समानार्थी म्हणून वापरला जातो, पंतप्रधान किंवा प्रीमियर.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi आढावा. कॅबिनेट सामूहिक जबाबदारी ही संसदीय सरकारांमध्ये एक परंपरा आहे ज्यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांची नियुक्ती करण्यासाठी पंतप्रधान जबाबदार असतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री , राज्यमंत्री आणि राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांचा समावेश होतो. या केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेतृत्व भारताचे पंतप्रधान करतात.. केंद्रीय मंत्रिमंडळ नावाची कार्यकारी संस्था ही भारतातील सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ आमदार आहेत. म्हणजेच २८८ च्या १५ % संख्या ४३, मग मंत्रीमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्री होऊ शकतात. त्यातले किती कॅबिनेट मंत्री व किती राज्यमंत्री करायचे हे मुख्यमंत्र्यांच्या हाती असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi केंद्रीय मंत्रिमंडळ नावाची कार्यकारी संस्था ही भारतातील सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. कलम ७५ नुसार केवळ पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्री दर्जाचे मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi मंत्री मंडळाला इंग्लिश मध्ये कॅबिनेट म्हणतात. ह्या मंत्रीमंडळात जो सहभागी असतो तो मंत्री होय. मंत्री मंडळातील मंत्री हा त्याला मिळालेल्या विभागाचा प्रमुख असतो आणि ह्या खात्यांशी संबंधित निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार त्याच्याकडे असतो. त्याच्या हाताखाली राज्यमंत्री, उपमंत्री असू शकतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi मुख्यमंत्री पदासाठी कोणत्याही मुदतीच्या मर्यादा नाहीत, जोपर्यंत विधानसभेत बहुमत आहे तो पर्यंत ती व्यक्ती मुख्यमंत्री पदावर राहू शकते. विधानसभेचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi कलम 164 नुसार राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतील.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi मंत्रीमंडळातील मुख्यमंत्र्या सहित एकूण मंत्र्यांची संख्या विधानसभेतील एकूण सदस्यांच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही अशी तरतूद आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ आमदार आहेत. म्हणजेच २८८ च्या १५ % संख्या ४३, मग मंत्रीमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्री होऊ शकतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi