औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके किती व कोणते?
9 तालुक्यांमध्ये
पूर्ण वाचा →9 तालुक्यांमध्ये
पूर्ण वाचा →उडुपी जिल्हा
उडुपी जिल्हा
कोडागु
कोलार
कोप्पळ
शहर ऐतिहासिक वास्तु, लेणी इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. औरंगाबाद येथून मुंबई-दिल्ली औद्योगिक मार्गिका जात आहे. याच जिल्ह्यात बिबी का मकबरा, अजिंठा - वेरूळ लेण्या,दौलताबाद किल्ला आणि जायकवाडी धरण आहे. पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे या जिल्ह्यात आहेत.
पूर्ण वाचा →महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत,
पूर्ण वाचा →मुंबई उपनगर जिल्हा
पूर्ण वाचा →कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे महाराष्ट्राचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे.
पूर्ण वाचा →राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र. क्षेत्रफळाचे दृष्टीने अहमदनगर हा सर्वात मोठा तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे.
पूर्ण वाचा →महाराष्ट्राची सीमा एकूण 6 घटक राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेश यांबरोबर आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोवा आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमेलगत आहे. महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात, उत्तरेला मध्य प्रदेश, ईशान्य व पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा आणि दक्षिणेला कर्नाटक-गोवा आहे.
पूर्ण वाचा →महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे. राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र.
पूर्ण वाचा →पूर्व महाराष्ट्र म्हणजे विदर्भाचा पूर्व भाग. त्यामध्ये नागपूर,चंद्रपूर ,भंडारा, गोंदिया,गडचिरोली हे जिल्हे येतात या जिल्ह्यांचा प्रशासकीय विभाग नागपूर हा आहे.
पूर्ण वाचा →