प्रश्नांची यादी

महाराष्ट्रातील जिल्हे किती व कोणकोणते? open

महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे. राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र.

पूर्ण वाचा →

रायगड समाधी कोणी बांधली? open

बाळ गंगाधर टिळक यांच्यापासून होते, ज्यांनी १८९५ मध्ये शिवजयंती स्मरणार्थ श्री शिवाजी निधी समितीची स्थापना केली. टिळकांनी रायगड किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची पुनर्बांधणी करण्याची मोहीमही हाती घेतली, जिथे त्यांच्यावर 1680 मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ला कोणता? open

राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड, मंगरूळगड इत्यादी महत्त्वाचे किल्ले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होते.

पूर्ण वाचा →

राजस्थानमधील सर्वात जुना किल्ला कोणता? open

राजस्थानच्या जोधपूर शहरात मेहरानगड किल्ला अस्तित्त्वात आहे. हा पाचशे वर्षांहून अधिक जुना किल्ला मानला जातो. हा किल्ला राव जोधा यांनी सुमारे १४५९ मध्ये बांधला होता.

पूर्ण वाचा →

भारतात किती किला आहेत? open

असे एकूण १६० किल्ले शिवाजी महाराजांच्या नावावर आहेत. या किल्ल्यांच्या यादीत छत्रपति शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत(स्वराज्याच्या मालकीच्या) त्यावेळी असलेल्या, (शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या/शिवाजी महाराजांनी बांधलेल्या) किल्ल्यांचा समावेश आहे.

पूर्ण वाचा →

शिवाजीचा मृत्यू कसा झाला? open

शिवाजी महाराजांच्या मृत्यूविषयी काही तर्क-वितर्क इतिहासकारांनी मांडले आहेत. महाराजांवर विषप्रयोग झाला, अशी अफवाही पसरली होती. बेंद्रे लिहितात: 'सोयराबाईने विष घालून शिवाजीस मारले अशी कंडी उठली होती हे डच बातमीवरूनही सिद्ध आहे. परंतु या कंडीत फारसे तथ्य असेल असे वाटत नाही.

पूर्ण वाचा →

मुघलांचा पराभव कोणी केला? open

उंबरखिंडची लढाई , शिवाजी राजे व मुघल सरदार कारतलबखान ह्यांच्यात २ फेब्रुवारी १६६१ रोजी झाली. उत्तर कोकण काबिज करण्यासाठी निघालेल्या मुघल सैन्याला , शिवाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने उंबरखिंडच्या दरीत गनिमी कावा पद्धतीने हल्ला करून , मुघल सैन्याचा पूर्ण पराभव केला.

पूर्ण वाचा →

शिवाजी कशासाठी प्रसिद्ध आहे? open

शिवाजी शहाजी भोसले (१९ फेब्रुवारी, १६३० - ३ एप्रिल १६८०), छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध, हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली.

पूर्ण वाचा →