प्रश्नांची यादी
समांतर अर्थव्यवस्था म्हणजे काय?
समांतर म्हणजे लगतचा, लागुन, समान अंतरावर असलेला किंवा सोबत सोबत चालणारा.
जी अर्थव्यवस्था आपल्या भारतात चालतेय तिला लागुनच किंवा तिच्या सोबत सोबत चालणारी दुसरी अर्थव्यवस्था म्हणजेच समांतर अर्थव्यवस्था होय इंग्रजीत बोले तो पॕरेलल इकोनोमी(Parallel Economy).
भारताची जी अर्थव्यवस्था एका बाजुला चालली आहे ती आहे लिगल, कायदेशीर. ज्यात कमाई
पूर्ण वाचा →काम करण्याची संधी न मिळणे म्हणजे काय?
बेकारी म्हणजे अशी स्थिती होय, की जेथे व्यक्ती प्रचलित मजुरीच्या दरावर काम करायला तयार असतो परंतु त्याला काम मिळत नसते. बेरोजगारीमुळे देशातील मानव साधनसंपत्तीचा अपव्यय होतो. बेरोजगारीमुळे देशासमोरील अनेक समस्यांमध्ये वाढ होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi सरासरी उपभोग प्रवृत्ती सरासरी घरगुती उपभोग, किंवा खर्च, सरासरी कौटुंबिक उत्पन्न किंवा कमाईने विभाजित करून निर्धारित केली जाऊ शकते. खर्च केलेल्या उत्पन्नाची टक्केवारी ही उपभोग प्रवृत्ती आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi भौगोलिकदृष्ट्या अर्थव्यवस्था म्हणजे काय?
अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यांमार्फत सीमीत वस्तूंचे व सेवांचे उत्पादन, वितरण किंवा व्यापार, आणि उपभोग केला जातो. आर्थिक अभिकर्त्यांमध्ये व्यक्ति, उद्योग, संस्था, किंवा सरकार ह्यांचा समावेश होतो.
अर्थव्यवस्थांचे प्रमुख प्रकार :
आधुनिक काळातील अर्थव्यवस्थांचे स्थूलमानाने चार प्रकार पडतात.
मुक्त वा अनिर्बंध,
फॅसिस्ट,
समाजवादी
पूर्ण वाचा →NO IDIA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi जागतिकीकरणाचे फायदे
जागतिकीकरणामुळे देशांना कमी किमतीत नैसर्गिक संसाधने आणि श्रमात प्रवेश मिळू शकतो. परिणामी, ते कमी खर्चात वस्तू बनवू शकतात ज्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग केले जाऊ शकते. जागतिकीकरणाचे समर्थक दावा करतात की ते खालील गोष्टींसह विविध मार्गांनी जगाला लाभ देतात:
कमोडिटी/सेवेच्या किंमतींवर नियंत्रण ठेवताना जागतिक स्पर्धा सर्जनशीलता आणि नवकल्पना वाढवते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi भारतात उदारीकरणाची सुरुवात कधी झाली?
24 जुलै 1991 रोजी मा. पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी परमिटराज- समाप्तीची घोषणा केली आणि भारतात उदारीकरणाला सुरुवात झाली.
‘नरसिंह रावांचा प्रवेश’ या प्रकरणापासून सुरू होणारे आणि लोकसभेच्या १९८९ निवडणुकीची पाश्र्वभूमीही हे पुस्तक मांडते. राजीव गांधी यांची हत्या, परकीय गंगाजळीचा ओघ आटणे, सोने गहाण टाकण्याची परिस्थिती
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi भांडवलशाहीचा आधार काय होता?
खाजगी मालमत्तेचा हक्क व वारसाहक्क हे भांडवलशाहीचे मोठे आधारस्तंभ आहेत. कारण त्यामुळेच उत्तरोत्तर संपत्तीचे अधिकाधिक केंद्रीकरण होऊ शकते.
भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या रचनेत मूलत : खालील गोष्टी अभिप्रेत आहेतः (१) या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने ही खाजगी मालकाची असतात. (२) उत्पादनविषयक सर्व निर्णय खाजगी भांडवलदार अनिर्बंध रीतीने घेऊ
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi प्राचीन काळी आर्य चाणक्य यांनी अर्थशास्त्र हा प्रख्यात ग्रंथ लिहिला.
पूर्ण वाचा →जागतिकीकरणाचे परिणाम :
आज जागतिकीकरण हे सर्वव्यापी झाले आहे. पृथ्वीवरील सर्व प्रदेश किंवा मानवी समूह प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीत्या जागतिकीकरणामुळे प्रभावित झाले आहे. या प्रक्रियेमुळे मानवी जीवनावर अनेक परिणाम झालेत.
राजकीय परिणाम : राज्याच्या क्षमतांचे क्षरण होते म्हणजेच जगभरातील सरकारे त्यांना जे करायचे ते करू शकत नाहीत. जुन्या ‘कल्याणकारी राज्या’ची जागा
पूर्ण वाचा →