उपभोग प्रवृत्ती किती असते?
उपभोग ही एक अशी क्रिया आहे ज्याद्वारे वस्तू आणि सेवा त्यांच्या थेट समाधानासाठी वापरल्या जातात आणि त्यांचे उपयुक्तता मूल्य ग्राहकाद्वारे दिले जाते.
पूर्ण वाचा →उपभोग ही एक अशी क्रिया आहे ज्याद्वारे वस्तू आणि सेवा त्यांच्या थेट समाधानासाठी वापरल्या जातात आणि त्यांचे उपयुक्तता मूल्य ग्राहकाद्वारे दिले जाते.
पूर्ण वाचा →केन्सच्या रोजगार सिद्धांताचा आधार काय आहे?
केन्स यांच्या मीमांसेनुसार एकंदर रोजगार खर्चावर अवलंबून असतो. रोजगाराची कोणतीही पातळी असताना जे उत्पादन होईल, ते खपण्याइतकी एकंदर मागणी असल्यास म्हणजेच निराळ्या शब्दांत वाजवी नफा धरून त्या उत्पादनाच्या उत्पादनखर्चाएवढा एकंदर खर्च होत असेल, तर ते उत्पादन प्रमाण व रोजगाराची ती पातळी टिकून राहील. एकंदर
व्याजाचा दर भांडवलाच्या मागणी-पुरवठ्याने निर्धारित होतो. भांडवलाची मागणी गुंतवणुकीसाठी केली जाते, तर भांडवलाचा पुरवठा बचतीतून केला जातो. त्यामुळे ज्या व्याजदरावर भांडवलाची मागणी म्हणजे गुंतवणूक व भांडवलाचा पुरवठा म्हणजे बचत समान होते, तो व्याजदर निश्चित होतो.
कराराचा अर्थ
दोन व्यक्तींनी काही काम करावे किंवा करू नये किंवा या हेतूने त्यांना एकत्र खेचणे याला करार म्हणतात.
कराराचे प्रकार खालील प्रकारांमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकतात.
1. उत्पादन किंवा मूळ आधारावर
2. कायदेशीरपणा किंवा अंमलबजावणीच्या आधारावर
3. कामगिरीच्या आधारावर
उत्पादन किंवा उत्पत्तीच्या आधारावर:-
1. एक्सप्रेस करार
2. गर्भित करार
3. अर्ध करार
वैधतेच्या आधारावर:-
1. वैध करार
2. रद्द करार
3. रद्द
कराराचा अर्थ
दोन व्यक्तींनी काही काम करावे किंवा करू नये किंवा या हेतूने त्यांना एकत्र खेचणे याला करार म्हणतात.
कराराचे प्रकार खालील प्रकारांमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकतात.
1. उत्पादन किंवा मूळ आधारावर
2. कायदेशीरपणा किंवा अंमलबजावणीच्या आधारावर
3. कामगिरीच्या आधारावर
उत्पादन किंवा उत्पत्तीच्या आधारावर:-
1. एक्सप्रेस करार
2. गर्भित करार
3. अर्ध करार
वैधतेच्या आधारावर:-
1. वैध करार
2. रद्द करार
3. रद्द
कंपनी कायदा म्हणजे काय?
कंपनी कायदा आणि नोंदणी करार
एकदा व्यवसाय व्यक्तीगतरीत्या अथवा भागीदारीत केल्यास भांडवलाच्या कमतरतेमुळे त्याच्या वाढीस मर्यादा येतात. भांडवलाची ही गरज व्यवसायाचे रुपांतर सार्वजनिक मर्यादीत कंपनीत करून किंवा सुरुवातच कंपनीची स्थापना करून करता येते. आवश्यकता असल्यास कंपनीची मालकी आणि व्यवस्थापन वेगवेगळे ठेवता येऊ शकते.
जंगम मालाच्या खरेदीविक्री व्यवहाराचे नियमन करणारा अधिनियम. १९३० साली भारतीय जंगम विक्री अधिनियम स्वतंत्रपणे अस्तित्वात आला व त्यान्वये तत्पूर्वी या व्यवहाराचे नियमन करीत असलेली संविदा अधिनियमाची ७३ ते १२३ कलमे रद्द करण्यात आली.
पूर्ण वाचा →कंपनीचे भाग विकत घेणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात?
जनतेच्या (मर्यादित) भागभांडवलावर उभारलेल्या सार्वजनिक (मर्यादित) कंपनीच्या एकूण भांडवलाची रक्कम ज्या अनेक एककांमध्ये विभागलेली असते, अशा एककांना समभाग किंवा शेअर असे म्हणतात.
अशा कंपनीसाठी भांडवल उभे करायला समभागांची विक्री होते. कंपनीचे भांडवल समभागांच्या एकूण संख्येत विभागून समभागाची किंमत ठरवली जाते; तिला समभागाची दर्शनी
सार्वजनिक कंपनी मध्ये किती सभासद असतात?
सार्वजनिक कंपनीत किमान सात तर जास्तीत जास्त कितीही सभासद असू शकतात. नावाच्या शेवटी ' मर्यादित ' असे शब्द लावावे लागतात व भाग हस्तांतरणक्षम असतात. भाग व कर्जरोखे विकण्यासाठी कंपनी माहितीपत्रकाव्दारे जनतेला आवाहन करू शकते.
सार्वजनिक कंपनीची स्थापना करण्यासाठी किमान किती व्यक्तींची आवश्यकता असते?
सार्वजनिक कंपनीत किमान सात तर जास्तीत जास्त कितीही सभासद असू शकतात. नावाच्या शेवटी ' मर्यादित ' असे शब्द लावावे लागतात व भाग हस्तांतरणक्षम असतात. भाग व कर्जरोखे विकण्यासाठी कंपनी माहितीपत्रकाव्दारे जनतेला आवाहन करू शकते.