प्रश्नांची यादी

जावळीच्या संस्थानाची राज्याची स्थापना करणाऱ्या मुळ व्यक्तीचे नाव काय होते? locked

जावळीच्या संस्थानाची राज्याची स्थापना करणाऱ्या मुळ व्यक्तीचे नाव काय होते?
जावळीच्या संस्थानांची स्थापना करणारे मूळ नाव चंद्रराव होते.

जीवन
इ.स. १६५४ नंतर आदिलशहाने अफजलखानला जावळीवर चालून जाण्याचा हुकूम दिला. त्यामूळे चंद्रराव व शिवाजीराजे भोसले यांच्यानध्ये संघर्ष सुरू झाला आणि त्याचा परिणाम म्हणून शिवाजीराजे भोसले जावळीवर चालून गेले त्यानंतर चंद्रराव मोरे यांचा

पूर्ण वाचा →

जावळीचे मोरे कोण होते? open

जावळी प्रांतात चंद्रराव हे जो गादी वर बसेल त्याचे पद होते. जावळी प्रांतातील आठवा वंशज समजला जाणारा दौलतराव हा निपुत्रिक होता. सन १६४७ साली दौलतराव मोरे निपुत्रिक वारला, म्हणून त्याची आई माणकाई हिने कृष्णाजी बाजी म्हणजेच चंद्रराव मोरे याला दत्तक घेतले.

पूर्ण वाचा →

शिवपूर्वकालीन भारत म्हणजे काय उत्तर? open

शिवपूर्वकालीन भारत म्हणजे शिवाजी महाराजांपूर्वी भारताची स्थिती काय होती, त्यापूर्वी शिवपूर्वकालीन भारत त्या संदर्भात आहे.

शिवाजी महाराजांपूर्वी भारतात अस्तित्वात असलेल्या राजवंशांचा उपयोग शिवपूर्व भारताच्या संदर्भात केला जातो.

शिवपूर्व काळात बंगालमधील पाळ राजवंश, मध्य भारतातील गुर्जर प्रतिहारांचा राज्य, ज्यांनी आपला राज्य आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठीयावार, कानौजा, गुजरात पर्यंत विस्तारित

पूर्ण वाचा →

भारतात वस्तू व सेवा कर चा सर्वात जास्त कर किती टक्के आहे? locked

भारतात वस्तू व सेवा कर चा सर्वात जास्त कर किती टक्के आहे?

मात्र जीएसटी आल्यामुळे हे सर्व कर एकत्र झाले आहेत. यात जीवनावश्यक व दैनंदिन वस्तूंवर सर्वात कमी म्हणजे ५ टक्के,चैनीच्या वस्तूंवर सर्वात जास्त म्हणजे २८ टक्के कर लावण्याचा प्रस्ताव आहे. यातील करश्रेणी ५ टक्के,१२ टक्के,१८ टक्के, व २८ टक्के

पूर्ण वाचा →

भारतात सेवा कर कधी लावण्यात आला? locked

पूर्ण देशामध्ये एकसमान (वस्तू व सेवा कर - एक राष्ट्र, एक कर, एक बाजार) अप्रत्यक्ष करपद्धतीकरिता वस्तु व सेवा कर प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय केंद्र व राज्यशासनांनी एकमताने घेतला. वस्तु व सेवा कराच्या अंमलबजावणी करिता संविधानात बदल करण्याची आवश्यकता होती .त्यानुसार बदल करण्याचे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले ,व लोकसभेने संविधान

पूर्ण वाचा →

वडिलोपार्जित जमिनीचे बक्षीस पत्र करता येते का? open

वारसा हक्काने आलेल्या जमीन अथवा मिळकतीचे बक्षीस-पत्र करता येत नाही. तसेच वारसा हक्क सुधारित कायदा २०१५ नुसार - एखाद्या स्त्रीस माहेर कडून वारसा हक्काने आलेली जमीन मिळकतीचे (वारसा हक्काने आली असेल तरी संबंधित स्त्रीसबक्षिस पत्र करता येते ) बक्षिस-पत्र करता येते.

पूर्ण वाचा →

सार्वजनिक वित्त चे जनक कोण आहे? open

रिचर्ड ए. मुसग्रेव्ह हे सार्वजनिक वित्ताचे जनक आहेत. राजा चेल्ल्या यांना "कर सुधारणांचे जनक" असे संबोधले जाते. तुम्ही भारतातील करप्रणालीबद्दल वाचू शकता – प्रकार, GST, VAT, उद्दिष्टे, मर्यादा, Laffer Curve दिलेल्या लिंकमध्ये.

पूर्ण वाचा →

सार्वजनिक खर्चात वाढ होण्याचे कारण काय? open

सार्वजनीक खर्च वाढीची अनेक कारणे आहेत. सरकारी कामातील वाढ, महागाई, लोकसंख्येमध्ये अचानक झालेली वाढ,वाढते शहरीकरण, आपत्तीचे व्यवस्थापन, लोकशाहीचा प्रसार ही काही त्यातील महत्त्वाची कारणे आहेत.

पूर्ण वाचा →