प्रश्नांची यादी

लिमिटेड आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काय फरक आहे? locked

लिमिटेड आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काय फरक आहे?

१) प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (Private Limited Company)

ह्या प्रकारात कमीत कमी २ व्यक्ती असणे गरजेचे आहे. त्यांना शेअरहोल्डर किंवा भागधारक म्हणतात. जास्तीत जास्त २०० शेअरहोल्डर असू शकतात
कंपनी बनवताना कमीत कमी १,००,००० रुपये भांडवल म्हणून कंपनीत

पूर्ण वाचा →

सार्वजनिक कंपनीत संचालकांची संख्या किती असते? locked

सार्वजनिक कंपनीत संचालकांची संख्या किती असते?

सार्वजनिक कंपनीत किमान सात तर जास्तीत जास्त कितीही सभासद असू शकतात. नावाच्या शेवटी ' मर्यादित ' असे शब्द लावावे लागतात व भाग हस्तांतरणक्षम असतात. भाग व कर्जरोखे विकण्यासाठी कंपनी माहितीपत्रकाव्दारे जनतेला आवाहन करू शकते.

पूर्ण वाचा →

कंपनीने चिटणीसाची कार्य पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तीला काय म्हणतात? locked

भारतीय इतिहासात चिटणिसाचे काम करणान्या व्यक्तीला अमात्य, सचिव किंवा चिटणीस म्हणून ओळखले जात असे. अलीकडील काळात राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध खात्यातही चिटणीस नियुक्त केले जातात ते सचिवालयातील मंत्री महोदयांच्या नियंत्रणाखाली कामे करतात.

सुव्यवस्थित व कार्यक्षम प्रशासनासाठी निर्माण केलेली कार्यालयीन यंत्रणा. या यंत्रणेतील प्रमुख व्यक्ती म्हणजे सचिव असून ते व्यापारी, शैक्षणिक,

पूर्ण वाचा →

जावळी म्हणजे काय? locked

जावळी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बऱ्याच पाऊलखुणा या तालुक्यात आहेत.

जावळी म्हणजेच जयवल्ली, ‘येता जावळी जाता गोवली’ म्हणून मिरवली गेलेली. चंद्रराव उपाधी धारण करणाऱ्या मोर्यांची राजधानी. शिवरायांनी ज्यांचा बिमोड केला, जावळी जिंकून स्वराज्य विस्तार केला, अफझलखानाचा कोथळा काढला, आदिलशाही फौजेचा डंका वजावला

पूर्ण वाचा →

जावळीच्या चंद्रराव दौलतराव यांचा इसवीसन किती मध्ये मृत्यू झाला? locked

चंद्रराव मोरे (जीवनकाळ: इ.स.चे १७वे शतक)राज्य जावळीच्या खोऱ्यात (वर्तमान सातारा जिल्हा, महाराष्ट्र) होती.चंद्रराव मोरे शुर मराठी सरदार होते.मोरे आडनाव नंतर अनेक आडनावात विभाजित ही झाले.

जीवन
इ.स. १६५४ नंतर आदिलशहाने अफजलखानला जावळीवर चालून जाण्याचा हुकूम दिला. त्यामूळे चंद्रराव व शिवाजीराजे भोसले यांच्यानध्ये संघर्ष सुरू झाला आणि त्याचा परिणाम म्हणून शिवाजीराजे भोसले

पूर्ण वाचा →

जावळीच्या मोऱ्यांचा वाटेला कोणी का जात नसे? locked

जावळी म्हणजेच जयवल्ली, ‘येता जावळी जाता गोवली’ म्हणून मिरवली गेलेली. चंद्रराव उपाधी धारण करणाऱ्या मोर्यांची राजधानी. शिवरायांनी ज्यांचा बिमोड केला, जावळी जिंकून स्वराज्य विस्तार केला, अफझलखानाचा कोथळा काढला, आदिलशाही फौजेचा डंका वजावला अशी ती जावळी. .एकबाजूला घनदाट झाडी, महाबळेश्वर , भोरप्या(आता प्रतापगड) रायगड सारखे अभेद्य जंगल आणि किल्ले कपारी आणि

पूर्ण वाचा →

जावळीचे जहागीरदार कोण? locked

चंद्रराव मोरे (जीवनकाळ: इ. स. चे १७वे शतक)राज्य जावळीच्या खोऱ्यात (वर्तमान सातारा जिल्हा, महाराष्ट्र) होती. चंद्रराव मोरे शुर मराठी सरदार होते.

इ.स. १६५४ नंतर आदिलशहाने अफजलखानला जावळीवर चालून जाण्याचा हुकूम दिला. त्यामूळे चंद्रराव व शिवाजीराजे भोसले यांच्यानध्ये संघर्ष सुरू झाला आणि त्याचा परिणाम म्हणून शिवाजीराजे भोसले जावळीवर चालून गेले त्यानंतर चंद्रराव

पूर्ण वाचा →

यशवंतराव मोरे कोण होते? open

आदिलशाही ची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला. पण शिवाजी महाराजांच्या पाठबळावर यशवंतराव मोरे चंद्रराव झाले.

पूर्ण वाचा →

सहकारी संस्थेतील प्रत्येक सभासदाला किती मत देण्याचा अधिकार असतो? locked

महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा: सीएचएस सभासदांचा मतदानाचा हक्क सोसायटीतील एका सदस्याचे एक मत असते.

भारतात जवळपास ९००,००० सहकारी संस्था आहेत, ज्या जगातील सर्वाधिक सहकारी संस्था आहेत. खरं तर, देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात सहकारी संस्थांचा वाटा जवळपास २०% आहे. यापैकी महाराष्ट्रात २.३ लाख सहकारी संस्था आहेत, ज्यांचे ५ कोटी सभासद आहेत. एकूण

पूर्ण वाचा →

सामान्य मंडळातील किती सभासदांची कार्यकारी समिती तयार केली जाते? locked

कार्यकारी मंडळ

राज्याचे ध्येयधोरण ठरविणाऱ्या व राज्याच्या ज्या इच्छा विधिनियमात प्रकट झाल्या असतील, त्यांची अंमलबजावणी करणाऱ्या शासनसंस्थेच्या विभागाला कार्यकारी मंडळ म्हणतात. राज्यशास्त्राच्या दृष्टीने कार्यकारी मंडळाला एक विशिष्ट अर्थ आहे. व्यापक दृष्ट्या विचार केल्यास राज्यप्रमुखापासून कनिष्ठ दर्जाच्या नोकरवर्गापर्यंत सर्वांचा समावेश कार्यकारी मंडळात होतो. संकुचित अर्थाने राज्यप्रमुख, मंत्रिमंडळ, निरनिराळ्या विभागांचे प्रमुख यांचा समावेश

पूर्ण वाचा →