प्रश्नांची यादी
सहकारी कंपनी म्हणजे काय?
सहकारी संस्था म्हणजे एखाद्या व्यक्ती समुहाने स्वच्छेने एकत्रित येऊन स्थापन केलेली संस्था होय.
भारतीय सहकारी कायदा १९१२;कलम -४ सी ,नुसार ,"सहकारी तत्त्वानुसार आपल्या सभासदाचे आर्थिक हितसंवर्धन करणारी संस्था म्हणजे 'सहकारी संस्था ' होय.
सहकारी कंपनी वैशिष्ट्ये :
१ ) ऐच्छिक संघटन :
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi लिमिटेड आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काय फरक आहे?
१) प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (Private Limited Company)
ह्या प्रकारात कमीत कमी २ व्यक्ती असणे गरजेचे आहे. त्यांना शेअरहोल्डर किंवा भागधारक म्हणतात. जास्तीत जास्त २०० शेअरहोल्डर असू शकतात
कंपनी बनवताना कमीत कमी १,००,००० रुपये भांडवल म्हणून कंपनीत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 105 views🌐 marathi सार्वजनिक कंपनीत संचालकांची संख्या किती असते?
सार्वजनिक कंपनीत किमान सात तर जास्तीत जास्त कितीही सभासद असू शकतात. नावाच्या शेवटी ' मर्यादित ' असे शब्द लावावे लागतात व भाग हस्तांतरणक्षम असतात. भाग व कर्जरोखे विकण्यासाठी कंपनी माहितीपत्रकाव्दारे जनतेला आवाहन करू शकते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 80 views🌐 marathi भारतीय इतिहासात चिटणिसाचे काम करणान्या व्यक्तीला अमात्य, सचिव किंवा चिटणीस म्हणून ओळखले जात असे. अलीकडील काळात राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध खात्यातही चिटणीस नियुक्त केले जातात ते सचिवालयातील मंत्री महोदयांच्या नियंत्रणाखाली कामे करतात.
सुव्यवस्थित व कार्यक्षम प्रशासनासाठी निर्माण केलेली कार्यालयीन यंत्रणा. या यंत्रणेतील प्रमुख व्यक्ती म्हणजे सचिव असून ते व्यापारी, शैक्षणिक,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi जावळी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बऱ्याच पाऊलखुणा या तालुक्यात आहेत.
जावळी म्हणजेच जयवल्ली, ‘येता जावळी जाता गोवली’ म्हणून मिरवली गेलेली. चंद्रराव उपाधी धारण करणाऱ्या मोर्यांची राजधानी. शिवरायांनी ज्यांचा बिमोड केला, जावळी जिंकून स्वराज्य विस्तार केला, अफझलखानाचा कोथळा काढला, आदिलशाही फौजेचा डंका वजावला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 175 views🌐 marathi चंद्रराव मोरे (जीवनकाळ: इ.स.चे १७वे शतक)राज्य जावळीच्या खोऱ्यात (वर्तमान सातारा जिल्हा, महाराष्ट्र) होती.चंद्रराव मोरे शुर मराठी सरदार होते.मोरे आडनाव नंतर अनेक आडनावात विभाजित ही झाले.
जीवन
इ.स. १६५४ नंतर आदिलशहाने अफजलखानला जावळीवर चालून जाण्याचा हुकूम दिला. त्यामूळे चंद्रराव व शिवाजीराजे भोसले यांच्यानध्ये संघर्ष सुरू झाला आणि त्याचा परिणाम म्हणून शिवाजीराजे भोसले
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 57 views🌐 marathi जावळी म्हणजेच जयवल्ली, ‘येता जावळी जाता गोवली’ म्हणून मिरवली गेलेली. चंद्रराव उपाधी धारण करणाऱ्या मोर्यांची राजधानी. शिवरायांनी ज्यांचा बिमोड केला, जावळी जिंकून स्वराज्य विस्तार केला, अफझलखानाचा कोथळा काढला, आदिलशाही फौजेचा डंका वजावला अशी ती जावळी. .एकबाजूला घनदाट झाडी, महाबळेश्वर , भोरप्या(आता प्रतापगड) रायगड सारखे अभेद्य जंगल आणि किल्ले कपारी आणि
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 164 views🌐 marathi चंद्रराव मोरे (जीवनकाळ: इ. स. चे १७वे शतक)राज्य जावळीच्या खोऱ्यात (वर्तमान सातारा जिल्हा, महाराष्ट्र) होती. चंद्रराव मोरे शुर मराठी सरदार होते.
इ.स. १६५४ नंतर आदिलशहाने अफजलखानला जावळीवर चालून जाण्याचा हुकूम दिला. त्यामूळे चंद्रराव व शिवाजीराजे भोसले यांच्यानध्ये संघर्ष सुरू झाला आणि त्याचा परिणाम म्हणून शिवाजीराजे भोसले जावळीवर चालून गेले त्यानंतर चंद्रराव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 83 views🌐 marathi आदिलशाही ची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला. पण शिवाजी महाराजांच्या पाठबळावर यशवंतराव मोरे चंद्रराव झाले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा: सीएचएस सभासदांचा मतदानाचा हक्क सोसायटीतील एका सदस्याचे एक मत असते.
भारतात जवळपास ९००,००० सहकारी संस्था आहेत, ज्या जगातील सर्वाधिक सहकारी संस्था आहेत. खरं तर, देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात सहकारी संस्थांचा वाटा जवळपास २०% आहे. यापैकी महाराष्ट्रात २.३ लाख सहकारी संस्था आहेत, ज्यांचे ५ कोटी सभासद आहेत. एकूण
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi