प्रश्नांची यादी
चक्रवर्ती राजगोपालाचारी आहे. ते स्वातंत्र्यानंतर (स्वतंत्र भारत) भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर-जनरल होते. चक्रवर्ती राजगोपालाचारी हे राजाजी म्हणून प्रसिद्ध होते. राजाजी हे स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते आणि महात्मा गांधींचे एकनिष्ठ समर्थक होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 82 views🌐 marathi सात बाराचा उतारा हा जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजून घेण्यासाठी शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो.
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi सरकारने प्रत्येक जमिनीच्या गटाला एक नंबर दिलेला असतो, त्याला भूमापन किंवा सर्व्हे नंबर किंवा गट नंबर म्हणतात. आणि या प्रकारातील जमिनीचा हिस्सा कितवा आहे हे हिस्सा नंबर मध्ये दाखविलेले असते. त्याजवळच जमीन ज्या प्रकाराने धारण केलेली असते ती भूधारण पद्धती दाखविलेली असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi सगळ्यात आधी एक लक्षात घेतले पाहिजे की इतर अधिकार म्हणजे नक्की काय? तर जेव्हा एखाद्या जमिनीमध्ये भोगवटदार आणि कुळ यांच्या व्यतिरिक्त काही व्यक्ती किंवा काही संस्था, यांचे जर हक्क किंवा अधिकार असतील. तर अशा व्यक्ती किंवा संस्थांची नावं ही इतर अधिकारांमध्ये नोंदवण्यात येतं.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये भू सुधारणा समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi राज्यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रातील सर्व निषिद्ध मालमत्तेची मालकी कायम ठेवल्यामुळे, विद्यमान मालकाकडून ती तृतीय पक्षाला विकली जाऊ शकत नाहीत. थोडक्यात, मालक निषिद्ध मालमत्तेची विक्री करण्यास मोकळे नाहीत कारण त्यांच्या नोंदणीवर बंदी आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi कायमधारा पद्धतीमध्ये (Mahalwari system) जमीनदाराकडे महसूल वसुलीची जबाबदारी देण्यात आली होती, तर महालवारी पद्धतीत महसूल वसुलीची जबाबदारी गावप्रमुखाकडे देण्यात आली होती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi भांडवली खर्चामध्ये गुंतवणुकीचे तुमच्या कंपनी/व्यवसायासाठी तीन महत्त्वपूर्ण फायदे आहेत: यामुळे कमाईची क्षमता आणि उत्पादन क्षमता वाढू शकते . हे व्यवसायाच्या एकूण मूल्यात भर घालते. हे दीर्घकालीन खर्च कमी करण्यासाठी योगदान देऊ शकते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi प्रत्येक भूमापन क्रमांकाचे धारण केलेल्या वहिवाटी नुसार कच्चेटिपण (परिमाणात नसलेले रेखाचित्र) तयार करण्यात येते. त्यात वहिवाटीच्या हद्दीच्या निशाण्या घेऊन शंकू साखळीचे आधारे साखळी व आणे याप्रमाणे मोजमापे दर्शविली जातात व प्रत्येक भूमापन क्रमांकास मोजणी केलेल्या क्रमानुसार चालता नंबर देण्यात येतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi
रयतवारी पद्धत थॉमस मुनरो यांच्या नावाशी संबंधित आहे, ज्यांची मे १८२० मध्ये मद्रासच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर, रयतवारी पद्धतीचा विस्तार मुंबई परिसरात करण्यात आला. मुनरोने हळूहळू कर आकारणीचा दर सकल उत्पादनाच्या अर्ध्या ते एक तृतीयांश इतका कमी केला, तरीही एक जास्त कर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi