भारतातील उत्पन्न कराचे स्वरूप कसे आहे?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →भारतातील कर रचना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांमध्ये विभागली गेली आहे. व्यक्ती आणि कॉर्पोरेट संस्थांनी मिळवलेल्या करपात्र उत्पन्नावर प्रत्यक्ष कर आकारला जात असताना, कर जमा करण्याचा भार स्वतः करनिर्धारकांवर असतो.
पूर्ण वाचा →जमिनीचे वाटप करण्यासाठी अथवा मयताच्या वारसदारांची नावे सातबारा उतार्यावर लावण्याची एक सोपी पद्धत आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 85 नुसार सर्व वारसदारांची सहमती असेल तर ते जमीन वाटपासाठी अथवा वारसदार म्हणून नोंद लावण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज सादर करू शकतात.
पूर्ण वाचा →नियतव्यय: उत्पादनसंस्थेला वस्तूच्या उत्पादनासाठी अपरिहार्य स्वरूपाचा करावा लागारा खर्च. वस्तूच्या उत्नादनाचे काही खर्च 'अविभाज्य' असतात. म्हणून ते खर्च अपरिहार्य स्वरूपाचे असतात. उत्पादन बंद पडले वा मोठ्या प्रमाणावर होत असले, तरी नियतव्यय कायम राहतो.
पूर्ण वाचा →पहिला हा अनियंत्रित सत्ता प्रकार, ज्याच्या धारणेवर किंवा हस्तांतरणांवर किंवा व्यवहारांवर कोणतेही नियंत्रण नसते. आणि दुसरे म्हणजे नियंत्रित सत्ता प्रकार ज्या मालमत्तांच्या धारणेवर, व्यवहारावर किंवा हस्तांतरणांवर कोणाचे ना कोणाचे काहीतरी नियंत्रण असते.
पूर्ण वाचा →देवस्थान इनाम जमिनीत कुळाचे नाव दाखल होऊ शकते परंतु जर देवस्थानच्या ट्रस्टने कुळ वहिवाट अधिनियम कलम 88 ची सुट घेतली असेल तर अशा कुळास कुळ वहिवाट अधिनियम 32 ग प्रमाणे जमीन विकत घेण्याचा अधिकार नसतो.
पूर्ण वाचा →जमीन महसूल अधिनियम, १९६६, कलम २(११) मध्ये नमूद आहे. ज्या शेतकर्यांना ठराविक मुदतीसाठी शासनाकडून वहिवाटण्यासाठी भाडेतत्वावर जमीन देण्यात आली आहे अशा शेतकर्यास शासकीय पट्टेदार म्हणता
पूर्ण वाचा →चंद्रराव मोरे (जीवनकाळ: इ. स. चे १७वे शतक)राज्य जावळीच्या खोऱ्यात (वर्तमान सातारा जिल्हा, महाराष्ट्र) होती. चंद्रराव मोरे शुर मराठी सरदार होते.
पूर्ण वाचा →गावाकरिता किंवा देशासाठी करीत असलेल्या कर्तव्यबद्दल त्या व्यक्तीच्या उपजीविकेकरिता, मानमरातब राखण्यासाठी आणि जनतेचे दिलेले व वंशपरंपरेने चालणारे उत्पन्न म्हणजे वतन. यात चाकरी, वृत्ती, अधिकार, हक्क, नेमणूक यांचा अंतर्भाव होतो व हे हक्क आणि तदानुषंगिक कर्तव्ये उपभोगण्याची राजमान्य आणि लोकमान्य पद्धत म्हणजे वतनसंस्था होय.
पूर्ण वाचा →
शिवकालीन ग्रामसंस्था कुटुंबतत्त्वावर आधारित होती. वतनदार कुळकर्णी हा गावचा मिरासदार असे.