प्रश्नांची यादी
भारताला किती देशाच्या सागरी सीमा लागल्या आहेत?
जागतिक क्षेत्रफळाच्या २.४२% क्षेत्र भारताने व्यापले आहे. भारताच्या भू-सीमा ७ देशांशी संलग्न आहे. भारताच्या सागरी सीमा ६ देशांशी संलग्न आहे.
एकूण ७ देशांशी लागून असणाऱ्या भारतातील १७ राज्यांच्या सीमा :
१. बांगला देश (२७%) - प. बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम
२. चीन (२३%) - जम्मू-काश्मीर,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi शिवपूर्वकालीन भारत म्हणजे काय?
शिवपूर्वकालीन भारत म्हणजे शिवाजी महाराजांपूर्वी भारताची स्थिती काय होती, त्यापूर्वी शिवपूर्वकालीन भारत त्या संदर्भात आहे. शिवाजी महाराजांपूर्वी भारतात अस्तित्वात असलेल्या राजवंशांचा उपयोग शिवपूर्व भारताच्या संदर्भात केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi " ज्याला आपण भारत म्हणतो त्या देशाचे नाव 'भारतवर्ष', 'आर्यवर्त' अशी नावे रूढ आहेत"
आपली एक फार मोठी चुकीची समजूत आहे कि आपली इतिहासाची पुस्तके म्हणजे काही तरी भाकड साहित्य आहे. आपली १८ पुराणे आहेत हे इतिहासाचेच ग्रंथ आहेत. इंग्रजांच्या पाश्चात्यांच्या नीचपणाने हिंदुंच्या डोक्यात माती कालवण्यासाठी आपल्यात हे त्यानी भिनवलेले आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi इंग्रज भारत सोडून कधी गेले?
इंग्रज भारतातून १९४७ साली निघून गेले,
इंग्रज भारत सोडून गेल्यावर काही इंग्रज भारतात राहिले. ह्यांना "अँग्लो इंडियन" म्हणून ओळखले जाते. ह्यांची संस्कृती इंग्रज आणि भारतीय संस्कृतीचा मिश्रण आहे. ह्यांची मातृभाषा इंग्रजी आहे आणि बरेचच्यांनी सामान्य भारतीय लोकांसोबत लग्न पण केली आहेत, त्यामुळेच अँग्लो इंडियन समाजामध्ये सुद्धा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे पूर्ण झाली?
२०२२ साली देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi पोर्तुगीजांनी गोवा कधी जिंकून घेतला?
1498 साली पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा याने भारतात प्रवेश केला हे माहीतच आहे. त्यानंतर व्यापारी वसाहत स्थापन करण्याच्या उद्देशाने पोर्तुगीजांनी इ. स. 1510 रोजी गोव्यात प्रवेश केला.
पोर्तुगीजांनी पाच वेळा गोवा इन्क्विझिशन द्वारे प्रचंड अत्याचार येथील हिंदू जनतेवर केले आणि हिंदूंचा छळ केला.
पोर्तुगीज भारत
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi वास्को द गामाला काही भारतीय जहाजे नांगरलेली दिसली. त्या जहाजावरील अब्दुल माजिद नावाच्या एका भारतीय खलाशाची मदत घेऊन अरबी समुद्रातून प्रवास करीत वास्को द गामा भारताच्या मलबार किनाऱ्यावर पोहोचला.
इ.स. १४९७ साली पोर्तुगालचा राजा इमॅन्युअलने आफ्रिका खंडाला प्रदक्षिणा घालण्याची मोहिम आखली. या मोहिमेची जबाबदारी त्याने पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा याच्यावर
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 77 views🌐 marathi वास्को दा गामा
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi श्रीमंत पेशवा बाजीराव दुसरा (१० जानेवारी १७७५ - २८ जानेवारी १८५१) हे मराठा साम्राज्याचे १३वे आणि शेवटचे पेशवे होते. त्याने 1795 ते 1818 पर्यंत राज्य केले.
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi साधारणपणे इसवी सन पूर्व १००० ते इसवी सन पूर्व ६०० हा कालखंड म्हणजे वैदिक उत्तर कालखंड मानला जातो या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती. हे जनपद म्हणजेच जनसमूह होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi