प्रश्नांची यादी
1642 साली एका पत्रावर शिवमुद्रा उमटवली होती. पण याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सांगतात की, "1646 मध्ये शिवमुद्रा उमटवलेले पत्र हे पहिलं पत्र आहे यावर संशोधकांचे एकमत आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi राज्याभिषेक म्हणजे काय?
राज्याभिषेक म्हणजे काय तर आपल्या रयतेला दिलेला ठाम विश्वास म्हणजे राज्याभिषेक. 'आपला एक त्राता आहे, आपला एक रक्षणकर्ता आहे, आपलं एक तख्त आहे' याची गोरगरीब रयतेला चिरंजीव हमी देणारा तो सुवर्णक्षण म्हणजे राज्यभिषेक. ६ जून १६७४ रोजी झालेला तो शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे अखिल हिंदुस्थानच्या इतिहासातील सगळ्यात मोठा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi शिवरायांच्या दुसऱ्या राजधानीचे नाव काय?
"रायगड". हि स्वराज्याची दुसरी राजधानी.
भौगोलिक स्थान
किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून [इ.स.चे १६ वे शतक|१६ व्या शतकात] याला
पूर्ण वाचा →📂 वैश्विक🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव काय?
शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव जिजाबाईं होते.
शिवाजी 14 वर्षांचा असताना शहाजी राजांनी पुण्याची जहागीर त्यांच्या स्वाधीन केली. अर्थात जहागीर सांभाळण्याची जबाबदारी जिजाबाईंवर आली. जिजाबाई आणि शिवाजी कुशल अधिकाऱ्यांसह पुण्यात आले. निजामशहा, आदिलशाह, मुघल यांच्या सततच्या हितसंबंधांमुळे पुण्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत तिने
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या ?
छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ पत्नी होत्या पण त्यांच्या पत्नी विषयी माहिती कुठेही आढळून येत नाही. आज आम्ही सांगत आहोत त्यांच्या पत्नीनं विषयी माहिती. चला तर मग जाणून घेऊ या.
* छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे पहिले लग्न बालपणीच 1640 रोजी पुण्यातील लाल महालात मोठ्या थाटाने
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 223 views🌐 marathi शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण होते?
ब्राम्हो समाजाचे भारतीय इतिहासात फार महत्त्वाचे योगदान आहे.
तसेच ब्राम्हो समाजाचे महाराष्ट्राच्या इतिहासात सुद्धा फार मोठे स्थान आहे.ब्रह्म समाज भारत ही सामाजिक-धार्मिक चळवळ होती जी बंगालच्या पुनर्जन्ममुळे प्रभावित वयाची प्रभावित होती. त्याचे प्रवर्तक राजा राममोहन रॉय हे त्यांच्या काळातील प्रतिष्ठित
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन झाले या परिवर्तनातून महाराष्ट्रात पश्चिमात्य विद्या आणि ख्रिश्चन धर्म यांचा प्रसार होण्यास सुरुवात झाली ख्रिश्चन धर्मप्रसाराचे प्रभाव महाराष्ट्रातील जनतेवर पडण्यास सुरुवात झाली 1854 पर्यंत सुमारे 150000 महाराष्ट्रीयन लोकांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला पश्चिम भारताच्या समाजजीवनात खळबळ निर्माण झाली धर्मांतरामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले त्याच्या
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 77 views🌐 marathi एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन झाले या परिवर्तनातून महाराष्ट्रात पश्चिमात्य विद्या आणि ख्रिश्चन धर्म यांचा प्रसार होण्यास सुरुवात झाली ख्रिश्चन धर्मप्रसाराचे प्रभाव महाराष्ट्रातील जनतेवर पडण्यास सुरुवात झाली 1854 पर्यंत सुमारे 150000 महाराष्ट्रीयन लोकांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला पश्चिम भारताच्या समाजजीवनात खळबळ निर्माण झाली धर्मांतरामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले त्याच्या
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 58 views🌐 marathi प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात राजकीय परिवर्तन झाले या परिवर्तनातून महाराष्ट्रात पश्चिमात्य विद्या आणि ख्रिश्चन धर्म यांचा प्रसार होण्यास सुरुवात झाली ख्रिश्चन धर्मप्रसाराचे प्रभाव महाराष्ट्रातील जनतेवर पडण्यास सुरुवात झाली 1854 पर्यंत सुमारे 150000 महाराष्ट्रीयन लोकांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला पश्चिम भारताच्या समाजजीवनात खळबळ निर्माण झाली धर्मांतरामुळे अनेक
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi