प्रश्नांची यादी
छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ मुले होती त्यांची माहिती पुढीलप्रमाणे
१) सखुबाई/सकवारबाई - यांचा जन्म १६५० मध्ये राणी सईबाईंंच्या पोटी झाला, यांचाविवाह त्यांचे मामेभाऊ महादजी बजाजी नाईक निंबाळकर यांच्याशी लावून दिला होता. शंभुराज्यांच्या हत्येनंतर महादजींना ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर डांबून ठेवले होते जेथे त्यांचा मृत्यू झाला आणि म्हणून सखुबाई निपुत्रिक सती गेल्या होत्या.
२)
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi मराठा ही जात आहे का?
मराठा ही महाराष्ट्रातील क्षत्रिय जात आहे. मराठा जातीच्या 96 कुळी-मराठा, कुणबी मराठा, पाटील देशमुख लेवा पाटील यासारख्या अनेक पोटजाती सुद्धा आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi आद्याक्षर म्हणजे काय?
आद्याक्षर म्हणजे सुरुवातीचे अक्षर किंवा प्रथम अक्षर.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi देशमुखी म्हणजे काय?
'देशमुखी' म्हणजे लष्करी,फौजदारी,महसुली व न्यायालयीन अधिकारी होत. गावाचे संरक्षण जसे पाटील करी,तसे परगण्याचे संरक्षण देशमुख करी. लढाईच्या प्रसंगी पाटील व देशमुख यांनी,अमूक-एवढे सैन्य सरकारास पुरवावे, असे करार असत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.
छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi शिवाजी महाराजांचा जन्म व मृत्यू कधी झाला?
छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
रयतेचा राजा : छत्रपती शिवाजी महाराज
मोहिमेवर असतांना कुण्या सैनिकाच्या हातातून स्त्रियांचा अपमान होणार नाही, वतनदार जहागिरी असणाऱ्या लोकांनी सुद्धा कोणावर अन्याय करू नये अशी सक्त
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 303 views🌐 marathi स्वराज्य म्हणजे काय?
स्वराज्य याचा अर्थ सामान्यतः स्वराज्य किंवा "स्व-शासन" असा होऊ शकतो, आणि महर्षी दयानंद सरस्वती आणि नंतर महात्मा गांधी यांनी "गृहराज्य" या शब्दाचा समानार्थी शब्द वापरला होता.[१] परंतु हा शब्द सामान्यतः गांधींच्या परकीय वर्चस्वापासून भारतीय स्वातंत्र्याच्या संकल्पनेला सूचित करतो.[२] स्वराज शासनावर भर देतात, पदानुक्रमित सरकारद्वारे नव्हे, तर व्यक्ती
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi शिवाजीमहाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९५ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला.
शिवाजीमहाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९५ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला. कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 537 views🌐 marathi रयतेचा राजा : छत्रपती शिवाजी महाराज
मोहिमेवर असतांना कुण्या सैनिकाच्या हातातून स्त्रियांचा अपमान होणार नाही, वतनदार जहागिरी असणाऱ्या लोकांनी सुद्धा कोणावर अन्याय करू नये अशी सक्त ताकीद शिवाजी महाराजांनी घालून दिली होती. स्त्रियांचा सन्मान करणारा, शेतकऱ्यांची काळजी घेणारा, जाचक करांवर निर्बंध घालणारा, गडावर कोठारे भरून ठेवून दुष्काळ काळात अन्नधान्याचे वाटप करणार
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi स्वराज्याची स्थापना करणारा रयतेचा राजा कोण?
छत्रपती शिवाजीराजे भोसले (Chhatrapati Shivaji Raje) हे मराठा साम्राज्याचे (Maratha Empire) संस्थापक होते. शिवाजी महाराजांचा जन्म भोसले घराण्यात झाला. शिवाजी महाराजांनी विजापूरच्या (vijapur) आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही महाराजांच्या स्वराज्याची राजधानी होती.
रयतेचा राजा : छत्रपती शिवाजी महाराज
मोहिमेवर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi