प्रश्नांची यादी

छत्रपती संभाजी महाराजांना कैद करणारा मोगल सरदार कोण होता? locked

छत्रपती संभाजी महाराजांना कैद करणारा मोगल सरदार कोण होता?

छत्रपती संभाजी महाराजांना मोगल सरदार शेखनिजाम याने ३ फेब्रुवारी १६८९ रोजी अटक केली जेधे शकावलीतील नोंदीनुसार “ विभम संवछरे शके १६१० माघ वद्य ७ शुक्रवासरी ( १ फेब्रुवारी ) संभाजीराजे व कविकलश रायगडास जावयास संगमेश्वरास आले असता शेकनिजाम दौड करून येऊन

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांना किती बायका होत्या व त्यांची नावे? locked

छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ पत्नी होत्या पण त्यांच्या पत्नी विषयी माहिती कुठेही आढळून येत नाही. आज आम्ही सांगत आहोत त्यांच्या पत्नीनं विषयी माहिती. चला तर मग जाणून घेऊ या.

* छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे पहिले लग्न बालपणीच 1640 रोजी पुण्यातील लाल महालात मोठ्या थाटाने फलटणच्या निंबाळकर घराण्यातील सईबाई निंबाळकर ह्यांच्याशी

पूर्ण वाचा →

सार्वभौम छत्रपती शिवाजी महाराजांची प्रदीर्घ मोहीम काय होती? locked

दक्षिण दिग्विजय (डिसेंबर १६७६ – मे १६७८). छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतरची त्यांची स्वराज्यविस्ताराची एकमेव दीर्घ मोहीम. धावपळीच्या राजकारणापेक्षा ही मोहीम वेगळी व प्रदीर्घ (सुमारे दीड वर्ष) काळ चालली.

दक्षिण दिग्विजय (डिसेंबर १६७६ – मे १६७८).

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतरची त्यांची स्वराज्यविस्ताराची एकमेव दीर्घ मोहीम. धावपळीच्या राजकारणापेक्षा ही मोहीम वेगळी व

पूर्ण वाचा →

स्वराज्यात किती किल्ले होते? locked

शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची यादी खाली दिल्याप्रमाणे आहे. यामध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा समावेश आहे, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे.

यापैकी सुमारे १११ किल्ले शिवाजी महाराजांनी बांधल्याची नोंद एका बखरीत आहे. तसेच त्यांनी ४९ किल्ले डागडुजी करून त्यात आवश्यक ते बदल केले

पूर्ण वाचा →

पहिल्या शीख इंग्रज युद्धात शिखांचा पराभव का झाला? locked

पहिल्या शीख इंग्रज युद्धात शिखांचा पराभव का झाला?

इंग्रज-शीख युद्धे

(१८४५-१८५०). भारतातील साम्राज्यविस्ताराच्या दृष्टीने ब्रिटिशांनी शिखांविषयी अवलंबिलेले धोरण व त्यातून उद्‌भवलेली दोन युद्धे भारताच्या इतिहासात प्रसिद्ध आहेत. रणजितसिंगाच्या कारकीर्दीत इंग्रज-शीख संबंध मित्रत्वाचे होते. रणजितसिंग व इंग्रज यांच्यात १८०९ साली झालेल्या तहानुसार सतलज नदी ही ब्रिटिश व शीख ह्यांच्या राज्यांमधील सरहद्द म्हणून

पूर्ण वाचा →

हिटलरने व्हर्सायचा तह कधी मोडला? locked

हिटलरने व्हर्सायचा तह कधी मोडला?

व्हर्सायचा तह हा ११ नोव्हेंबर, इ. स. १९१८ रोजी फ्रान्समधील व्हर्साय (Versailles) येथे पहिल्या महायुद्धात जर्मनीने शरणागती स्वीकारल्यावर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवर दबाव आणण्यासाठी अटी लादल्या.

व्हर्सायचा तह : पहिल्या महायुद्धानंतर मित्र राष्ट्रे व जर्मनी ह्यांमध्ये २८ जून १९१९ रोजी व्हर्साय (विद्यमान पॅरिस शहराचे निवासी उपनगर) येथे झालेला

पूर्ण वाचा →

ब्राह्मण समाजाचे मूळ नाव काय होते? locked

२० ऑगस्ट १८२८ या दिनी ⇨ राजा राममोहन रॉय (१७७२ – १८३३) यांनी महाराजा द्वारकानाथ टागोर (ठाकूर), कालिनाथ रॉय आणि मथुरानाथ मलिक या तीन मित्रांच्या सहकाराने कलकत्ता येथे ब्राह्म सभा स्थापिली. या सभेलाच पुढे लवकरच ब्राह्म समाज वा ब्राह्मो समाज म्हणू लागले.

पूर्ण वाचा →

प्रार्थना समाजाची स्थापना कधी? locked

प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान

दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. 

प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.

परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.

सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांना किती पुत्र होते? locked

छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ मुले होती त्यांची माहिती पुढीलप्रमाणे

१) सखुबाई/सकवारबाई - यांचा जन्म १६५० मध्ये राणी सईबाईंंच्या पोटी झाला, यांचाविवाह त्यांचे मामेभाऊ महादजी बजाजी नाईक निंबाळकर यांच्याशी लावून दिला होता. शंभुराज्यांच्या हत्येनंतर महादजींना ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर डांबून ठेवले होते जेथे त्यांचा मृत्यू झाला आणि म्हणून सखुबाई निपुत्रिक सती गेल्या होत्या.

२)

पूर्ण वाचा →