प्रश्नांची यादी
त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले. 1940 पर्यंत त्यांनी कोल्हापूरचा राज्यकारभार सांभाळला. त्यानंतर 1946 पर्यंत शिवाजी हे कोल्हापूरचे राजे होते.
राजाराम महाराज यांचा राज्यकारभार
संभाजी महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराज काही काळ महाराष्ट्रात राहिले आणि ते तामिळनाडूत जिंजी इथल्या मराठी स्वराज्याच्या मुलखात गेले.
तेथून ते महाराष्ट्र आणि जिंजीचा कारभार रामचंद्र पंत अमात्य बावडेकर,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 72 views🌐 marathi सुमारे किती वर्ष मुघल मराठे संघर्ष चालू होता?
मराठा मुघल २७ वर्षाचे युद्ध हे भारतीय इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चाललेले युद्ध होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य संपवण्याच्या दृष्टीने औरंगजेबाने पूर्णशक्तीनीशी मराठा राज्यावर आक्रमण केले. १६८१ मध्ये सुरू झालेले हे युद्ध १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यूनंतर थांबले. या युद्धामध्ये विजापूरची आदिलशाही व
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi छत्रपति शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून कान्होजी आंग्रे यांना आरमार प्रमुख पदी नेमणुक केली. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराचा भगवा समुद्रात फडकवत ठेवला.
शिवाजी महाराज १२-१३ वर्षांचे असताना म्हणजे १६४२-४३ मध्ये त्यांची रवानगी पुण्याला वडिलांच्या जहागिरीवर करण्यात आली.पुण्यात आल्यावर त्यांनी मावळ व आसपासचा प्रदेश
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 222 views🌐 marathi शिवाजी महाराज नंतर छत्रपति कोण झाले ?
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा मुलगा संभाजी भोसले हे महाराष्ट्राचे राज्यकर्ते झाले. त्यांना दुसरे छत्रपती म्हटले जायचे. त्याने 9 वर्षे राज्य केले. संभाजीला मुघलांनी पकडून मारले आणि नंतर राजाराम छत्रपतींनी गादीवर बसवले
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi अहमदनगर, सुपे या मार्गाने तो ९ मे १६६० रोजी पुण्यात दाखल झाला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi देवक म्हणजे काय ?
विवाह इत्यादी कार्यामध्ये क्षात्रसमाजात आवर्जुन एखाद्या वॄक्ष, फूल, पान्, वेल, सोने,काही वेळा कोचा सारखे जंगली फळ, केर, साळूंखी-मोर अशा पक्षांचे पिस, शस्त्र अशा गोष्टिं पैकी एका ची आपआपल्या घराण्याच्या रीती प्रमाणे अग्रमानाने पूजा केली जाते त्यास देवक असे म्हणतात. काही ठीकाणी ह्यास कुळाची फांदी असे देखील बोलतात.
त्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 64 views🌐 marathi छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रशासन व्यवस्था आणि कार्यपद्धती अतिशय प्रभावशाली होती.
राजकारण आणि समाजकारण यांचा योग्य मेळ घालून महाराजांनी कृतीशील व्यवस्थापन स्वराज्यामध्ये लागू केल होत.
महाराजांचे व्यवस्थापन पुढील शब्दात स्पष्ट करता येईल -
१. सरकारी नोकर हे फक्त त्यांच्या योग्यतेवर निवडले जात होते, आणि नोकरीमध्ये कुठेही वंश परंपरेला महत्व दिले गेले नाही.
२. सर्व
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi दुसरे मराठा इंग्रज युद्ध कुठे झाले?
दुसरे इंग्रज-मराठा युद्ध हे मराठा साम्राज्य व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात इ.स. १८०३-०५ दरम्यान झालेले युद्ध होते.
पार्श्वभूमी
दुसरा बाजीराव पेशवा हा अधिकाराने जरी मराठ्यांच्या राज्याचा मुख्य कार्यकारी असला तरी पेशव्यांचे राज्यावरचे नियंत्रण संपुष्टात आल्यात जमा होते. मराठ्यांची सत्ताकेंद्र पुण्यावरून आता इंदूर व ग्वाल्हेर येथे गेले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 93 views🌐 marathi पेशवे मराठा साम्राज्याचे पंतप्रधानपद होते. साम्राज्याच्या उत्तरार्धात पेशवे साम्राज्याचे शासक होते. पेशव्यांची राजधानी पुणे येथे होती.
पेशवा हा पर्शियन(फारसी) शब्द असून त्याचा अर्थ 'सर्वात पुढे असलेला' असा आहे. दख्खनमध्ये त्या शब्दाचा मुस्लिम शासकांकडून प्रयोग केला गेला. मराठा साम्राज्याचा जनक असलेल्या शिवाजी महाराज, त्यांच्या इ.स. १६७४मध्ये राज्याभिषेकानंतर कारभाराच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमले,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 58 views🌐 marathi बाजीराव, दुसरा :
(७ जानेवारी १७७५-१४जानेवारी १८५१). मराठी राज्याचा शेवटचा पेशवा. रावबाजी व बाबासाहेब या नावांनीही तो प्रसिद्ध आहे. रघुनाथराव व आनंदीबाई यांचा ज्येष्ठ मुलगा. धार येथे जन्मला. लहानपणी हा हूड व विक्षिप्त होता. सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर नाना फडणीसाने पेशव्याच्या गादीवर इतर वारस बसविण्याची खटपट केली; पण ती अयशस्वी होऊन बाजीरावास
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi