प्रश्नांची यादी
याच वंशजांना महाराष्ट्रात महाराष्ट्रकूट, महारथी किंवा मराठा असं संबोधलं गेलं. याच वर्गाचे दोन प्रमुख वंश आहेत. चंद्रवंश आणि सूर्यवंश. या दोन वंशात मराठ्यांची 96 कुळांची (कुटुंबाची) विभागणी झाली आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi श्री. गुलजारीलाल नंदा यांचा जन्म 4 जुलै 1998 रोजी पंजाबच्या सियालकोट येथे झाला. त्यांचे शिक्षण लाहोर, आग्रा आणि अलाहाबाद येथे झाले. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात (1920-1921) श्रम संबंधी समस्यांवर संशोधक म्हणून काम केले. 1921 मध्ये ते नॅशनल महाविद्यालय (मुंबई) येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्याचवर्षी ते असहकार चळवळीत सामील झाले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi जिल्हा नियोजन समित्या स्थापन करण्याबाबतच्या महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) अधिनियम 24 मधील कलम 3 च्या पोटकलम (2) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा नियोजन समिती अस्तित्वात आहे. जिल्हा नियोजन समितीची रचना व कार्यपध्दती महाराष्ट्र शासनाच्या 1 जून 1999 अन्वये निश्चित करण्यात आली
जिल्हा हा नियोजनाचा पायाभूत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 90 views🌐 marathi 30 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असेल, तर 50 सदस्य असतात. त्यापैकी 40 सदस्य निवडून द्यावयाचे असतात. जिल्ह्याचे पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष असतात, तर जिल्हा परिषद अध्यक्ष या समितीचे सदस्य असतात. जिल्हाधिकारी या समितीचे सदस्य सचिव असतात.
जिल्हा हा नियोजनाचा पायाभूत घटक मानून प्रत्येक जिल्ह्याकरिता यशार्थदर्शी वार्षिक योजना तयार करण्यासाठी जिल्हास्तरावर सुयोग्य नियोजन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi नियोजन मंडळ म्हणजे काय?
नियोजन : राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी केवळ बाजारयंत्रणेवर विसंबून न राहता विशिष्ट उद्दिष्टे ठरवून ती गाठण्यासाठी इष्ट त्या आर्थिक धोरणांचा आराखडा तयार करावयाचा व त्या आराखड्यानुसार विकास साधण्याचा प्रयत्न करावयाचा, याला ‘नियोजन’ असे म्हणतात. अर्थव्यवस्था मुक्त वा नियोजनबद्ध असावी हा एके काळी वादाचा विषय होता परंतु आता
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi भारताचे नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
प्रधानमंत्री याचे अध्यक्ष असून एक नेमलेले उपाध्यक्ष असतात ज्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा असतो.
भारतीय नियोजन आयोग किंवा योजना आयोग, इ.स. १९५० मध्ये स्थापन झालेली भारत सरकारची एक संस्था आहे जिचे प्रमुख कार्य पंचवार्षिक योजना तयार करणे हे होते. १ जानेवारी २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi संभाषण म्हणजे काय?
संभाषण म्हणजे एकापेक्षा अधिक माणसांचे आपसातील बोलणे.किंवा एक किंवा त्याहून अधिक माणसांचे दुसऱ्या एका किंवा एकाहून अधिक माणसांशी बोलणे.आपले विचार,आपले म्हणणे दुसऱ्याला बोलून/बोलण्यातून सांगणे.आणि संभाषणासाठी कमीत कमी दोन व्यक्तींची गरज असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi संवाद कौशल्य महत्वाचे का आहे?
मानव हा एक समाजप्रिय प्राणी आहे, असं मानसशास्त्रज्ञ म्हणतात. कुणी एकान्त प्रिय असला तरी तो बारा महिने चोवीस तास तसा राहू शकणार नाही. त्याच्या या वृत्तीमुळे कदाचित कुटुंबव्यवस्था तयार झाली असावी. कुणाशी तरी बोलावं, आपले विचार सांगावे ही आंतरिक गरज प्रत्येक मानवी जीवामध्ये असते. अगदी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi अनेक उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सेवा योजना’ हा उपक्रम राबविला जातो. यानिमित्ताने ‘समाजासाठी युवा शक्ती काही करू शकते…’ हा संदेश त्यांच्यापर्यंत पोचविला जातो. यातूनच अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रभावना आपल्या युवकांत आपण जागृत करत असतो. असे अन्य उपक्रम शाळा-कॉलेज मधून राबविले जातात त्यामागे व्यक्तिमत्त्व विकासाला पोषक व्यासपीठ उपलब्ध असते. काहीजण याचा नक्कीच
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत?
हर्ष वर्धन यांनी आभासी पद्धतीने भूषविले अध्यक्षस्थान केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. हर्ष वर्धन यांनी आज 74 व्या जागतिक आरोग्य परिषदेचे आभासी पद्धतीने अध्यक्षस्थान भूषविले. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रोसही यावेळी उपस्थित होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi