प्रश्नांची यादी
जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यालय कुठे आहे?
एप्रिल ७ १९४८ रोजी स्थापन झालेल्या आणि स्वित्झर्लंडमधील जिनिव्हात मुख्यालय असणाऱ्या या संस्थेने एका अर्थी राष्ट्रसंघाचे एक उपांग असणाऱ्या आरोग्य संस्थेचे कार्यच पुढे चालविले आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi डब्ल्यू एच ओ (world Health Organisation) (विश्व स्वास्थ्य संस्था) ची स्थापना कधी झाली?
विश्व स्वास्थ्य संस्था ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सुसंवादाचे कार्य करणारी संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. एप्रिल ७ १९४८ रोजी स्थापन झालेल्या आणि स्वित्झर्लंडमधील जिनिव्हात मुख्यालय असणाऱ्या या संस्थेने एका अर्थी राष्ट्रसंघाचे एक उपांग असणाऱ्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi स्व जागृती म्हणजे काय?
आजच्या जीवनामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. ह्या बदलांमुळे विद्यार्थी गोंधळून गेलेला आहे. पालकांच्या आणि शिक्षकांच्या मोठ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली विद्यार्थी दडपला गेला आहे. त्यामुळे स्वत:ला समजून घेण्याची क्षमता विकसित होण्यास त्यास अडसर निर्माण होत आहे. व्यक्तिचा सर्वांगिण विकास करणे हे शिक्षणाचे अंतीम
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi जागतिक आरोग्य संघटनेने १९९९ मध्ये पुढील दहा जीवन कौशल्यांचा पुरस्कार केला :
‘स्व’ची जाणीव : व्यक्तीची स्वत:च्या शारीरिक व मानसिक अवस्थांची जाण असण्याची क्षमता म्हणजे ‘स्व’ची जाणीव. या क्षमतेमुळे व्यक्तीला स्वत:च्या आवडी-निवडी, भावना व वृत्ती यांच्याबद्दल स्पष्टपणे विचार करता येतो. तसेच व्यक्तीला आपल्या जीवनाचा व अस्तित्त्वाचा खरा अर्थ समजून येतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi संघटन कौशल्य म्हणजे काय?
संघटन चालविण्यासाठी संघटन कौशल्य, संघटनेचा उद्देश, ध्येय, आचारसंहिता, वैचारिक अधिष्ठान, कार्यकर्त्याचे मार्गदर्शन, निधीची तरतुद, लढ्याचे स्वरुप, संघटनेची कार्यपध्दती इ. या बाबी लक्षात घेऊन जे संघटन ऊभे राहते. ते संघटन यशस्वी होते. संघटन चालविण्यासाठी कार्यकर्ता लागतो.
संघटन हे सामाजिक असते. त्यामुळे सर्वांच्या विचाराला प्राधान्य दिले जावे. परंतु एकवाक्यता
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi जरठ कुमारी विवाह म्हणजे काय?
जरठ म्हणजे प्रौढ किंवा वृद्ध पुरुष आणि कुमारी म्हणजे लहान मुलगी यांचा विवाह म्हणजे 'जरठ-कुमारी विवाह'. हा असा कराल काळ होता,जेव्हा स्वतःच्या वयापेक्षा कैकपटींनी असलेल्या पुरूषाशी (बहुधा वृद्ध पुरुषासोबत) चिमुरड्या मुलीचे लग्न लावून दिले जाई. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजात बालविवाहाची अनिष्ट प्रथा प्रचलित होती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 109 views🌐 marathi
वैदिक काळातही विविध वाद्ये वापरली जात होती. तंतुवाद्यांमध्ये वीणाचे विविध प्रकार प्रचलित होते. तसेच दुंदुभी सारखी चामड्याची वाद्ये, तुनावा सारखी पवन वाद्ये आणि अघाटी सारखी धातूची वाद्ये त्या काळात प्रचलित होती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi हिंदू विवाह कायद्याच्या कलम 9 अंतर्गत याचिका दाखल करण्यात आली आहे जी पती किंवा पत्नीने वाजवी बहाराशिवाय, दुस-या समाजातून काढून घेतल्यावर वैवाहिक हक्काचे पुनर्स्थापना करण्यासाठी दाखल केले आहे. अशा याचिकेत, संतापलेला पक्ष न्यायालयात न्यायालयात याचिका दाखल करू शकतो जेणेकरून इतर पक्षाला संभ्रमात असलेल्या पक्षाकडे परत जाण्याचा आणि पती
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi त्यानुसार पहिल्या लग्नाचा घटस्फोट झाल्याशिवाय दोघांनाही दुसरे लग्न करता येत नाही. मात्र पती-पत्नीत मतभेदानंतर त्यांच्यातील दुरावा वाढतो व ते कायमस्वरूपी विभक्त होण्याच्या निर्णयापर्यंत पोचतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi नोंदणी विवाह कायदा कधी पारित झाला?
विवाह यांची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा भारतात १८८६ मध्ये पारीत करण्यात आला.
विवाह नोंदणी संदर्भात महाराष्ट्रात सर्वसाधारण कोणते कायदे अस्तित्त्वात आहेत?
विवाह नोंदणी संदर्भात महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे खालील प्रमुख कायदे अस्तित्त्वात आहेत.
� विशेष विवाह कायदा, 1954
� महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi