प्रश्नांची यादी
वैदिक काळात विवाहाचे प्रकार किती होते?
हिन्दू विवाह भोगाचे साधन नाही, एक धार्मिक-संस्कार आहे. संस्काराने अंतःशुद्धी होते आणि शुद्ध अंतःकरणाने दांपत्य जीवन आनंदात पार पडतं.
1.ब्रह्म विवाह : दोन्ही पक्षांच्या संमतीने समान वर्गाच्या सुयोग्य वरासोबत कन्येच्या इच्छेनुसार विवाह निश्चित करणे याला 'ब्रह्म विवाह' असे म्हणतात. या विवाहात वैदिक रीती आणि नियम
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi विवाह संस्था म्हणजे काय?
विवाहसंस्था : दोन भिन्नलिंगी व्यक्तींनी संततीची प्राप्ती आणि तिचे संगोपन करण्याच्या उद्देशाने, तसेच समाजाच्या मान्यतेने स्थिर आणि सातत्यापूर्ण लैंगिक जीवन जगण्यासाठी, कायदेशीर दृष्ट्या आवश्यक व समाजमान्य विधींचे पालन करून कौटुंबिक जीवनाची केलेली सुरुवात म्हणजे विवाह होय आणि या विविध विधींचा तसेच संबंधित सामाजिक आणि या विविध
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi संघटन म्हणजे समाजातील माणसांचा समूह बनविणे. सामाजिक जीवन सुरळित चालविण्यामागे दोन मूलभूत तत्त्वे दडलेली आहेत. संघटनात्मक जीवन जगणे, हे त्यातील प्रमुख तत्त्व होय. तसेच परस्परसंबंधांची आणि विचारांची देवाणघेवाण हे दुसरे तत्त्व होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) शाहूंची मोगलांच्या कैदेतून सुटका झाली मात्र येसूबाईसह अन्य कबिला मोगलांनी दिल्लीला ओलीस ठेवून घेतला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात महाराजांनी केलेल्या प्रभावी सेवेचा आवाका परिषद चालकांच्या लक्षात आला. त्या सेवेचा सन्मान करण्यासाठी आणि महाराजांचा गौरव करण्यासाठी तारीख 21 एप्रिल 1919 रोजी महाराजांना सर्व कुर्मी समाजाच्या वतीने 'राजर्षी' ही पदवी देण्याचे ठरवण्यात आले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi १. संभाजी (सख्खा मुलगा - बालपणी मृत्यू)( राणी सगुणाबाईंपासून )
२. फत्तेसिंह (मानस पुत्र)
३. रामराजा (दत्तक पुत्र - ताराबाईंचा नातू - जो शाहू महाराजांनंतर छत्रपती झाला.)
४. येसाजी ( लक्ष्मीबाई पासून दासीपुत्र )
५. कुसाजी ( लक्ष्मीबाई पासून दासीपुत्र )
६. राजसबाई ( सगुणाबाईंपासून )
७. गजराबाई ( सकवारबाईंपासून )
८. गुणवंताबाई ( दासीपासून )
९. संतुबाई
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi अंतर २२.५ ते २३.० सें. मी. ठेवून करावी.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi डिसेंबरनंतर पेरणी केल्यास उत्पादनात कमालीची घट येते. प्रतिहेक्टरी 25 ते 30 किलो बियाणे लागते. २) प्रथम प्रतिकिलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. बियाणे सावलीत वाळवून त्यानंतर प्रति10 किलो बियाणास रायझोबियम जीवाणू संवर्धकाची 250 ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi 1) जमीनदारी पद्धतीला आळा घालण्यासाठी 2) शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी 3) जमिनीची भुमिअभिलेख खात्याद्वारे मोजणी करण्यासाठी 4) कायमधारा पद्धतीवरील दोष दूर करण्यासाठी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi डाळिंब, लिंबू, आंबा इ.) व ओळीमध्ये घेण्यात येणा-या पिकांसाठी (जेव्हा दोन रोपांमधील व रोपांच्या दोन ओळीमधील अंतर कमी असते, उदा. भाजीपाला पिके, ऊस इ.)
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi