प्रश्नांची यादी
ह .ना आपटे यांच्या कादंबरीचे नाव काय?
हरिभाऊ आपटे यांची 'मी' ही कादंबरी त्यांच्या जीवनावर आधारित असल्याने तिच्यातून तत्कालीन, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थितीचे दर्शन घडते. कादंबरी नायकप्रधान वाटत असली तरी ती स्त्रीजीवनकेंद्री आहे. स्त्रियांच्या दुःखांना वाचा फोडणे हाच या कादंबरीचा मूळ हेतू आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi जो अनुभव व्यक्तिगत पातळीवर अधिक रेंगाळत असतो किंवा एका सूत्रात समूहजीवनाचे, व मर्यादित परिघात एका संपूर्ण जीवनाचे चित्र उभे करीत असतो, असा कादंबरीतंत्राने विकसित होणारा कथात्म लेखनप्रकार म्हणजे लघुकादंबरी, असे स्वाती कर्वे लिहितात..
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi 'घर कुणाचे' ही त्यांची पहिली लघुकथा १९२३ मध्ये महाराष्ट्र साहित्य ह्या मासिकात प्रसिद्ध झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi कादंबरी : गावगुंड
लेखक: गजानन लक्ष्मण ठोकळ
गजानन लक्ष्मण ठोकळ (२६ मे, १९०९:कामरगाव, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - ??) हे एक मराठी ग्रामीण कवी, बहुरंगी कथालेखक, चतुरस्र ग्रामीण कादंबरीकार आणि ४००हून अधिक मौलिक ग्रंथांचे प्रकाशन करणारे एक प्रयोगशील पुस्तक प्रकाशक होते. यांच्या वडिलांचे नाव लक्ष्मणकाका आणि आईचे नाव सोनाबाई होते. हो दोघेही अल्पशिक्षित परंतु
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi बेळगांव साहित्य संमेलन
बेळगाव येथील मराठी संवर्धन आणि सांस्कृतिक मंडळातर्फे २९ जानेवारी, २०१७ रोजी बेळगावच्या आंबेवाडी या उपनगरात ‘बेळगाव सांस्कृतिक संमेलन’ झाले. जडणघडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे संमेलनाचे अध्यक्ष होते. हे संमेलन ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांच्या स्मृतीत अर्पण करण्यात आले. हे अशा प्रकारचे चौथे संमेलन होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi उदगीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?
९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उदगीर २०२२
हे संमेलन उदगीर नगरीत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे २२ ते २४ एप्रिल २०२२ या काळात होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष - भारत सासणे आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण?
महादेव गोविंद रानडे हे इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे पहिले अध्यक्ष होते.
साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांची यादी [१
सं क्र. वर्ष स्थळ अध्यक्ष
१ १८७८ पुणे न्या. महादेव गोविंद रानडे
२ १८८५ पुणे कृष्णशास्त्री राजवाडे
३ १९०५ सातारा रघुनाथ
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 64 views🌐 marathi अधिक लांबीच्या काल्पनिक कथा असलेल्या गद्य लेखनास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली पहिली कादंबरी.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi प्रादेशिक कादंबरी म्हणजे काय?
एखाद्या विशिष्ट भूप्रदेशातील वातावरणाचे, रीतीरिवाजांचे, बोलीभाषेच्या धाटणीचे, लोकांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे, उद्योगधंद्याचे, व्यापार-उदिमांचे आणि एकंदरीत जीवनपद्धतीचे प्रत्ययकारी दर्शन घडविणारे वाङ्मय म्हणजे प्रादेशिक वाङ्मय. कादंबरी वाङ्मयात, प्रादेशिक कादंबरी हा एक प्रस्थापित उपप्रकार मानला जातो.
एखाद्या विशिष्ट भूप्रदेशातील वातावरणाचे, रीतीरिवाजांचे, बोलीभाषेच्या धाटणीचे, लोकांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे, उद्योगधंद्याचे, व्यापार-उदिमांचे आणि एकंदरीत जीवनपद्धतीचे प्रत्ययकारी दर्शन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi बेल भंडार या चरित्रात्मक कादंबरी चे लेखक कोण?
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जीवनपट मांडणारं " बेलभंडारा " हे पुस्तक डॉ. सागर देशपांडे यांनी बाबासाहेबांबरोबर 11 वर्षं सातत्यानं चर्चा करून, त्यांच्याविषयीचं सर्व लेखन अभ्यासून लिहिलं आहे. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं अवघं आयुष्य पुस्तकात मांडणं तसं अवघड होतं; पण सागर देशपांडे यांनी त्यांच्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi