प्रश्नांची यादी
हरिभाऊ आपटे कथेला काय म्हणतात?
हरी नारायण आपटे, अर्थात ह.ना. आपटे, (मार्च ८, इ.स. १८६४ - मार्च ३, इ.स. १९१९) हे मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते. ते ज्ञानप्रकाश या मासिकाचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक, आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 61 views🌐 marathi 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे, राज्याचे मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पूर्व संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्वागताध्यक्ष मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत वैशाली येडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन ११ जानेवारी रोजी झाले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वर्धा येथे आयोजित होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक व निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे, अशी घोषणा अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी वर्धा येथे पार पडलेल्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi कथानकाची सुरुवात एका चिथावणी देणाऱ्या घटनेने होते—एक घटना जी मुख्य पात्राला कारवाई करण्यास आणि मिशनवर जाण्यास भाग पाडते. कथानकाला कथनात्मक कमान बनवण्याच्या मार्गावर संघर्ष आणि तणाव निर्माण होतात. प्रत्येक कथानकात पाच घटक असतात जे कथेची रचना तयार करतात आणि प्रत्येकाचे कार्य आवश्यक असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi बाबुराव बागुल जुलै १७, १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील 'विहितगाव' नावाच्या खेड्यात जन्मले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपान्त्य (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा) इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहावा. उदाहरणार्थ: किडा, विळी, पिसू, इथे, निघो, फुगा, खुनी, सुरू, कुठे, उठो. मात्र तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. तत्सम शब्दातील उपान्त्य इकार किंवा उकार मुळाप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहावेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi शुद्धलेखन म्हणजे भाषेच्या व्याकरणाचे लेखनस्वरूपात अचूक पालन करणे. शब्दांचे लेखनरूप लिहिले जात असताना साधारणतः होणाऱ्या चुका या ऱ्हस्व, दीर्घ वेलांटी, उकार या लिपिचिन्हांच्या बाबतीत होतात. अशा प्रकारच्या चुका टाळण्यासाठी शुद्धलेखनाचे नियम बनविण्यात आले आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले होते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi बालकुमार साहित्य संमेलन या नावाची एकाहून अधिक संमेलने महाराष्ट्रात भरतात. त्यांपैकी आद्य संमेलनाचे नाव 'अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन' असे आहे. हे संमेलन 'अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था' भरविते. इतर संस्थांच्या संमेलनांची माहिती या लेखात तळाशी दिली आहे.
बाल साहित्य संमेलन :
न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्थेने आयोजित केलेले जगातील
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त वर्धा येथे आयोजित होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक व निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे, अशी घोषणा अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी वर्धा येथे पार पडलेल्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi