सुवर्ण महोत्सव म्हणजे किती?
एखाद्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो
पूर्ण वाचा →एखाद्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो
पूर्ण वाचा →दादाभाई नौरोजी (1825-1917) की पहचान सिर्फ़ इतनी ही नहीं है कि वह ब्रिटेन के हाउस ऑफ कॉमन्स में पहुंचने वाले एशिया के पहले शख्स थे.
पूर्ण वाचा →पूर्व आणि आग्नेय आशिया आणि भारत यांच्याबरोबरील व्यापाराच्या शक्यतेसाठी 31 डिसेंबर, 1600 या दिवशी राणीच्या संमत्तीने भारतात ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली गेली.
पूर्ण वाचा →हिंदूस्थानात येणारा पहिला इंग्रज - थॉमस स्टिव्हन्सन. ० बंगालमध्ये प्लासीवर विजय मिळवून भारतात सत्तेचा पाया घालणारा- लॉर्ड क्लाइव्ह. ० प्लासीच्या लढाईत सिराजउद्दौलाचा पराभव केला- २३ जून, १७५७.
पूर्ण वाचा →स्वातंत्र्य दिन किती तारखेला असतो?
भारतीय स्वातंत्र्य दिवस हा दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सुट्टी म्हणून भारतात साजरा केला जातो.
ब्रिटिश भारत किंवा भारताचे साम्राज्य हा १८५८ ते १९४७ दरम्यान ब्रिटिश सरकारच्या सत्तेखाली राहिलेला भारतीय उपखंडातील भाग आहे. सध्याचे भारत ध्वज भारत, पाकिस्तान ध्वज पाकिस्तान व बांगलादेश ध्वज बांगलादेश हे देश ब्रिटिश वसाहतीचा भाग होते. तसेच बर्मा हा प्रांत १८५८ ते १९३७ दरम्यान ब्रिटिश राज्याचा भाग होता. ब्रिटिश वसाहत ढोबळपणे भारत ह्या नावाने
पूर्ण वाचा →इंग्रजांनी भारतावर किती वर्षे राज्य केले?
भारतावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले.
15 ऑगस्ट 2022 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून किती वर्षे पूर्ण झाली?
15 ऑगस्ट 2022 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण झाली.
भारत स्वतंत्र होऊन किती वर्ष झाले 2022?
भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले.
स्वतंत्र भारताची राज्यघटना :
लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट च्या स्वरुपात १९२८ मध्ये घटनेबाबतच्या शिफारशी देण्यात आल्या होत्या. गोलमेज परिषदेतही घटना निर्मितीबाबत कॉंग्रेसने आग्रह धरला. ३० मार्च १९४२ रोजी क्रिप्स योजना