प्रश्नांची यादी
दोन्ही दिवशी ध्वजारोहण करण्याचे नियम
१५ ऑगस्टला तिरंगा वर खेचून फडकवला जातो. २) १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण केले जाते. ३) प्रजासत्ताक दिनी ध्वज शीर्षस्थानी बांधला जातो, तो तेथे उघडला जातो आणि फडकवला जातो. ४) प्रजासत्ताक दिनाला ध्वज फडकावला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi अमृत महोत्सव : भारत सरकारने भारताच्या स्वातंत्र्य दिवसाचा ७५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा आणि स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला. यानिमत्त देशभरात विविध कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे. हा महोत्सव १२ मार्च २०२२ रोजी सुरू झाला असून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा केला जाईल.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi स्वातंत्र्य अमृत महोत्सव म्हणजे काय?
एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने २०२२ मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केला.
वर्ष व महोत्सव :
२५ वर्षे - रौप्य महोत्सव
५० वर्षे - सुवर्ण
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi कृष्णाजी केशव दामले (टोपणनाव: केशवसुत) ( ७ ऑक्टोबर १८६६:मालगुंड - ०७ नोव्हेंबर १९०५) हे मराठी कवी होते. मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात.
शिक्षण
न्यू इंग्लिश स्कुल, पुणे
आधुनिक मराठी काव्याचे जनक
वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 117 views🌐 marathi हरी नारायण आपटे, अर्थात ह.
१८६४ - मार्च ३, इ. स. १९१९) हे मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi कथेत वातावरण निर्मिती का करत असतात?
कथेत घटना-प्रसंग असतात. पात्रे असतात. घटना-प्रसंग असल्याने स्थळ, काळ, वेळ या बाबी असणारच. या सगळ्यांना व्यवस्थित गुंफण्यासाठी कथानक असते. कथेमध्ये या सर्व बाबी आवश्यक असतात. कथेतील पात्रांचे एकमेकांशी बरेवाईट संबंध असतात. त्यांतून ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत निर्माण होते. पात्रांतले ताणतणाव, संघर्ष वाढले की, उत्कर्षबिंदू निर्माण
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 57 views🌐 marathi सन २०१४ मध्ये सासवड येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
सन २०१४ मध्ये सासवड येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi २०२१ साली नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
हे संमेलन नाशिक नगरीत MET कॉलेज, आडगाव येथे २६ ते २८ मार्च २०२१ या काळात होणार होते. या संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते.
ग.श्री. खापर्डे हे इ.स. १९०५ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर काही अपवाद वगळता, जवळजवळ दर वर्षी नाट्यसंमेलन होते. इ.स. २०१४ मधील ९४वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन सांगली येथे अरुण काकडे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi