प्रश्नांची यादी
विद्यापीठ शिक्षण आयोग (राधाकृष्णन आयोग)
४ नोव्हेंबर १९४८ साली केंद्र सरकारने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची स्थापना केली आणि या आयोगाने आपला अहवाल २५ ऑगस्ट १९४९ रोजी केंद्र सरकारला सादर केला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे या आयोगाचे अध्यक्ष होते.
पूर्ण वाचा →पदनिश्चयन श्रेणी काय आहे?
पदनिश्चयन श्रेणी : शालेय व सहशालेय उपक्रमात घेतलेल्या विद्यार्थांच्या किती सहभागी झाले हे पाहण्यासाठी त्या उपक्रमात त्याचे पदनिश्चित करणे. श्रेणी द्वारे विद्यार्थांचे मूल्यमापन करता येते. १. अंकात्मक पदनिश्चयन श्रेणी : ०,२,५,८,१० अंक मांडून पद दाखवणे .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 122 views🌐 marathi अध्ययन क्षेत्र म्हणजे काय?
संशोधनाअंतर्गत, संशोधकाने त्याच्या अभ्यासाशी संबंधित क्षेत्र स्पष्टपणे निश्चित करणे आवश्यक आहे. आम्ही संपूर्ण अभ्यास क्षेत्र म्हणतो. अभ्यासाचे क्षेत्र असे असावे की संबंधित तथ्ये वस्तुनिष्ठपणे गोळा करता येतील. अभ्यास क्षेत्राचा आकार खूप मोठा किंवा खूप लहान नसावा.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ?
विद्यार्थ्याने विषय शिकल्यानंतर काय साध्य झाले पाहिजे त्याला कोणती कौशल्ये आत्मसात झाली पाहिजे कुठल्या क्षमता विकसित झाल्या पाहिजे यालाच learning outcomes किंवा अध्ययन निष्पत्ती असे म्हणतात.
अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी त्या त्या वर्गाच्या अध्ययन निष्पत्तीचा अभ्यास असायला हवा. त्यावर आधारित कोणते अध्ययन अनुभव मुलांना देता येणे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 56 views🌐 marathi अध्ययनशील समाज म्हणजे काय?
अध्ययनशील समाज समाजातील प्रत्येक घटकाने स्वतःच अध्ययन करणे, समाजातील नवनवीन बाबींचा अभ्यास करणे, नवीन दृष्टिकोन, नवे विचार, वैज्ञानिक दृष्टी या संदर्भांतील ज्ञान स्वतः अध्ययनकर्ता़ समजून शिकत राहणे, या शिक्षण प्रक्रियेस शिकणारा समाज किंवा अध्ययनशील समाज असे म्हटले जाते.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi लॉर्ड यांनी आपली शिक्षण विषयक योजना कधी मांडली?
लॉर्ड मेकॅले जाहिरनामा १८३४ साली जाहीर झाला. त्यातूनच भारतीय शिक्षणपद्धतीची सुरुवात होत गेली.
विकसित देशांचा विकास शिक्षणाच्याच मार्फत झाला. सध्या मानवी संसाधन विकासासाठी ‘शिक्षण’ हे सर्वात महत्त्वाचं साधन आहे. राष्ट्रीय विकास करायचा असेल तर भौतिक साधनसंपत्तीपेक्षा सर्वात महत्त्वाची साधनसंपत्ती म्हणजे मानव! ज्याप्रमाणे कोणत्याही
पूर्ण वाचा →शिक्षण का महत्वाचे आहे?
शिक्षण आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आवश्यक साधन आहे. शिक्षणाचे हे साधन जीवनात वापरुन आपण काहीही चांगले साध्य करू शकतो. उच्च स्तरीय शिक्षण लोकांना सामाजिक आणि कौटुंबिक आदर ठेवण्यास आणि एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करते. शिक्षणाचा काळ हा सामाजिक आणि वैयक्तिकरित्या सर्वांसाठी महत्वाचा काळ
पूर्ण वाचा →पत्राचे प्रकार किती व कोणते आहेत?
पत्राचे दोन प्रकार पडतात.
1.औपचारिक आणि
2. अनौपचारिक.
पत्रलेखनाचे दोन प्रकार खालीलप्रमाणे आहेत.
1. औपचारिक पत्र
कार्यालयीन तसेच व्यवसायिक पत्रांचे स्वरूप हे औपचारिक असते . काही औपचारिक कामासंबंधात विशिष्ठ व्यक्तींशी, संस्थांशी किंवा शासकीय कार्यालयांशी लेखी स्वरुपात साधलेला संवाद म्हणजे औपचारिक पत्रव्यवहार होय.
हे पत्र मुख्याध्यापक, पदाधिकारी, व्यापारी, ग्राहक,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 580 views🌐 marathi पत्र लेखन म्हणजे काय? – What is letter writing in Marathi?
पत्रलेखनाचा अर्थ – पत्रलेखन ही एक कला आहे, ज्याद्वारे दोन व्यक्ती खूप अंतरावर असताना सुद्धा एकमेकांना जोडले जाऊ शकतात. जेव्हा दोन मित्र , प्रियकर किंवा दोन व्यावसायिक जे एकमेकांपासून खूप अंतरावर आहेत, परंतु त्यांना बोलायचे आहे, तेव्हा एकमेकांना वेगवेगळ्या कामांसाठी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 105 views🌐 marathi टिप्पणीलेखन
एखादे पत्र किंवा प्रकरण निकालात काढणे सोयीचे जावे, म्हणून त्यावर आवश्यक त्या सूचना करण्यासाठी सरकारी कार्यालयातून त्या पत्रासंबंधी किंवा प्रकरणासंबंधी टिप्पणीलेखन करण्यात येते. सदरहू पत्र किंवा प्रकरण निकालात काढण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्याला त्या पत्राची किंवा प्रकरणाची पूर्वपीठिका माहीत करून देणे, तसेच विचाराधीन कागदपत्रात अंतर्भूत असलेल्या निरनिराळ्या मुद्यांचा विचार करणे व
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 562 views🌐 marathi